पालीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सुधागड ः रामप्रहर वृत्त पाली शहरातील कित्येक टन कचरा येथील टेंबी वसाहतीजवळील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो, मात्र येथे संरक्षक भिंत नसल्याने हा कचरा मुख्य रस्त्यावर येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगरपचायतीने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहे. डम्पिंग …
Read More »मद्यपी डम्परचालकाने केला घात!
कशेडी घाटात रिक्षाचालकासह तीन विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटातील चोळई येथील उतारावर एक डम्पर उलटला. या डम्परमधील राखेचा ढिगारा जवळून जाणार्या रिक्षेवर कोसळून चालकासह डीएडच्या तीन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 7) रात्री सव्वासातच्या सुमारास घडला. या प्रकरणी दारू पिऊन वाहन …
Read More »रोह्यात जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत किहीम संघ विजयी
धाटाव : प्रतिनिधी रोह्यामध्ये जय नागोबा ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धचे सोमवारी (दि. 7) करण्यात आले होते. या स्पर्धेत किहीम संघाने बाजी मारत चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेवेळी रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष विजय मोरे, आयोजक घनश्याम कराळे, जय नागोबा ग्रुपचे प्रवीण जैन, राकेश जैन, विक्रम जैन …
Read More »सुधागडात भातकापणी व झोडणीच्या कामांना वेग
पाली ः प्रतिनिधी पाली-सुधागडात आता भातकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसानंतर उरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. मजुरांची कमतरता भासत असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य कामाला लागली आहेत. यामध्ये तरुणदेखील आहेत. नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून शेतीच्या कामाला गावी आली आहेत. वकाळी पाऊस व …
Read More »कर्जतचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाची गंगा आणली आहे. कर्जतचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काम करणार्यांवरच टीका होते. ती झालीही पाहिजे कारण त्यामधूनच आपण आपल्या चुका दुरूस्त करून पुढे यशस्वी वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर …
Read More »करोटी ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश
आमदार रविशेठ पाटील यांनी केले स्वागत पेण ः प्रतिनिधी अनेक वर्षांपासून करोटी ग्रामपंचायतीतील गावांचा विकास खुटला असल्याने येथील काही ग्रामस्थांनी आपल्या विभागाचा विकास साधण्यासाठी एकत्र येऊन रविवारी (दि. 6) आमदार रविशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गावढोशी येथील विक्रम मोरे यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. करोटी विभाग मोहिली …
Read More »रायगड जिल्ह्यातील 76 तलावांचे संवर्धन
सरोवर संवर्धन अभियानांतर्गत राजिप करणार सुशोभिकरण अलिबाग ः प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलाशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी शासनाने सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 76 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभिकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जिवित करणे अशी कामे …
Read More »रायगड जिल्ह्यात शेती क्षेत्र कमी होतेय!
विविध प्रकल्प, रस्ते यासाठी संपादित केलेल्या जमिनी, शेतीकडे तरुण पिढीने फिरवलेली पाठ, मागील सरकारमुळे रखडलेले सिंचन प्रकल्प, प्रत्यक्ष सिंचनावर आधारित पीकवाढीकडे झालेले दुर्लक्ष अशा अऩेक कारणांमुळे पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे भूगोलाच्या पुस्तकात रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख आता इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण …
Read More »माणगावात आवळी भोजनाची अनोखी परंपरा
माणगाव ः प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा परंपरा रूढ आहेत. कार्तिक महिन्यात दीपावलीनंतर कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात आवळी भोजनाची खास परंपरा रूढ असून या परंपरेचे आजही ग्रामीण शहरी भागात पालन केले जाते. सध्या या प्रथेचा कालावधी सुरू असून अनेक ठिकाणी आवळी भोजनाचा आनंद घेतला जात आहे. …
Read More »वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावर एमएसआरडीसीकडून रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे
सुधागड ः रामप्रहर वृत्त वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे, मात्र नवीन रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर नसल्याने हा रस्ता असुरक्षित झाला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच, एमएसआरडीसी प्रशासनाने या मार्गावर दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात केली आहे. पांढरे पट्टे …
Read More »