Breaking News

Ankit Shah

मनोहारी नेतृत्व लोपले

मनोहर पर्रिकर यांचे निधन सार्‍यांनाच चटका लावून जाणारे ठरले आहे. अल्पायुषी ठरलेल्या या महान नेत्याने मिळालेल्या आयुष्यात देशसेवा आणि समाजसेवा हेच ब्रीद उराशी बाळगले आणि ते सार्थही करून दाखविले. पर्रिकरांच्या निधनाने भारताने एक कर्तबगार नेता कायमचा गमावला आहे. त्यांची उणीव नेहमीच सर्वांना जाणवत राहील. देशाचे माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे विद्यमान …

Read More »

एनएमएमटीची ‘ओपन लूप’ कार्ड सुविधा

रोकडरहित सेवेकडे वाटचाल; प्रायोगिक तत्त्वावर तीन मार्गावर सुविधा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : बेस्ट, एसटीच्या धर्तीवर नवी मुंबई परिवहन उपक्रमानेही रोकडरहित तिकिटासाठी नवी आयटीएमएस प्रणाली विकसित केली असून या महिनाअखेर प्रायोगिक तत्त्वावर प्रवाशांसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कार्ड इतर व्यवहारांसाठीही वापरता येणार आहे. नवी मुंबई …

Read More »

नवी मुंबई मनपा कर्मचार्यांना माहिती अधिकार अधिनियम प्रशिक्षण

नवी मुंबई : बातमीदार : माहितीचा अधिकार अधिनियम 2005ची प्रभावी अंमलबजावणी करताना याविषयी नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची क्षमतावृद्धी व्हावी यादृष्टीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे या प्रशासकीय प्रशिक्षण देणार्‍या संस्थेच्या वतीने नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित माहितीचा अधिकार अधिनियम विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या झाला. …

Read More »

मद्यधुंद चालकाची समजूत काढणे बेतले जीवावर

खारघर टोलनाका येथील घटना पनवेल : वार्ताहर : शुक्रवारी मध्यरात्री 12:10 च्या सुमारास ऑईल घेऊन जाणार्‍या ट्रकचालकाची मद्यधुंद अवस्था पाहून टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी ट्रक बाजूला लावण्याबाबत समजावत असताना, मद्यधुंद ट्रकचालकाने कसलाही विचार न करता समोर उभ्या असलेल्या कर्मचार्‍यांमधून तडक निघण्याचा प्रयत्न केला, मात्र या वेळी येथील सुपरवायझर असलेल्या एकाला आपला जीव …

Read More »

सिडको वसविणार तिसरी मुंबई

40 गावांमधील जमीन संपादनाचे आदेश; निवडणुकीनंतर होणार कार्यवाही बेलापूर : रामप्रहर वृत्त : पनवेलपासून शंभर किलोमीटर लांब माणगावमधील कुंडलिका नदीच्या तीरावर वसविण्यात येणार्‍या तिसर्‍या मुंबईच्या जमीन संपादनाला लोकसभा निवडणुकीनंतर प्रारंभ होणार आहे. रायगड जिल्हाधिकार्‍यांकडून ही जमीन संपादन केली जाणार असून सिडको यात समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे. मुंबईला पर्याय म्हणून …

Read More »

पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा करावा

वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी : कोकणात होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. नागरिकांनी इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करून राष्ट्राची संपत्ती असलेल्या वनांचे रक्षण करावे आणि झाडांचा पालापाचोला, केळीची पाने, गोवर्‍या याद्वारे होळीचा सण साजरा करावा, असे आवाहन पेण वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांनी केले आहे. गेल्या …

Read More »

कर्जतमध्ये राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करा

माजी आमदार देवेंद्र साटम यांचे आवाहन कडाव : वार्ताहर : लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण एकजूटीने महायुतीचा खासदार निवडून देऊन कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नेस्तनाबूत करायचे आहे. त्यासाठी शिवसेना, आरपीआयच्या कार्यकर्त्यांबरोबर भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित व एकसंघपणे काम करा आपला विजय कोणीच रोखू शकणार नाही, या …

Read More »

रोहा तालुक्यात गावठी दारू जप्त; तिघा जणांना अटक

रोहे ः प्रतिनिधी : तालुक्यात रोहा आणि कोलाड पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी टाकून गावठी दारू आणि ती तयार करण्याचे रसायन मिळून एकूण 10900 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहा तालुक्यातील कोलाड विभागात चिंचवली तर्फे आतोणे या ठिकाणी शुक्रवारी सकाळी कोलाड पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी आरोपी (रा.चिंचवली तर्फे आतोणे, ता. रोहा) …

Read More »

मानवनिर्मित वणवे वनविभागाची डोकेदुखी

अलिबाग : प्रतिनिधी : शेती, शिकार आदी कारणांसाठी जंगलात  वणवे लावण्यात येतात.या मानवनिर्मीत वणव्यामंध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होत आहे. दुर्मिळ वन्यजीवांच्या जाती देखील नष्ट होऊ लागल्या आहेत. अनेक उपाय करूनही वनवे थांबत नाहीत. हे  मानवनिर्मित वणवे रायगड जिल्ह्यातील वनविभागची डोकेदुखी ठरत आहे. दरवर्षी जंगलात वणवे लागतात. त्यात प्रचंड नकसान होत …

Read More »

अॅड. प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाच्या विचारांना गालबोट

नगर : प्रतिनिधी : जातीच्या अंतासाठी लढणार्‍या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे़ या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी …

Read More »