रत्नागिरी : प्रतिनिधी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील विविध मालमत्तांचा लिलाव यशस्वी झालेला असताना उच्च न्यायालयाने आता त्याच्या मूळगावी मोर्चा वळविला आहे. खेड तालुक्यातील मुंबके येथील त्याच्या वडीलोपार्जित मालमत्तेचे मूल्यांकन सुरू झाले आहे. दाऊदने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर परदेशात पलायन केले होते. सध्या तो पाकिस्तानात असल्याचा दावा भारतीय गुप्तहेर …
Read More »आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेच्या परिषदेत रायगडचे विद्यार्थी करणार प्रतिनिधित्व ; रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून आर्थिक मदत
पनवेल ः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 70व्या परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून प्रथमच रायगड जिल्ह्यातील सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. सोमवारी (दि. 17) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना धनादेश देण्यात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये विविध विकासकामांचा थाटात शुभारंभ
खारघर ः प्रतिनिधी खारघरमधील वास्तूविहार आणि सेलिब्रेशन या परिसरामधील विविध कामांचा शुभारंभ सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमांचे आयोजन नगरसेविका संजना कदम आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस समीर कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. खारघरमधील वास्तूविहार आणि सेलिब्रेशन येथील सर्व सोसायटींना …
Read More »कुंडलिका नदीत बुडालेला तिसरा पर्यटक सापडला
रोहे ः प्रतिनिधी कोलाड विभागातील बल्हे येथे मुंबई येथून आलेले तीन पर्यटक कुंडलिका नदीत बुडाल्याची घटना रविवारी घडली होती. त्यातील दोघांचे मृतदेह रविवारीच सापडले होते. सोमवारी सकाळी तिसरा पर्यटक महेश जेजुरकर याचा मृतदेह पोलीस व रेस्क्यू टीमच्या हाती लागला. मुंबईतील ट्रॉम्बे येथील 28 जण शनिवारी कोलाड (ता. रोहे) विभागातील बल्हे …
Read More »पावसाळी अधिवेशनाला सुरुवात
मुंबईः प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (दि. 17) सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजास वंदे मातरमने सुरुवात करण्यात आली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह मंत्री, राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विधानसभा सदस्य सर्वश्री सुरेश धानोरकर, प्रतापराव चिखलीकर, हर्षवर्धन …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठ्यातील शाळेत केले विद्यार्थ्यांचे स्वागत ; गजबजलेल्या शाळेत महापौर आणि आयुक्त
पनवेल ः प्रतिनिधी सोमवार 17 जूनची सकाळ जराशी वेगळी होती…. त्याला कारणेही दोन होती…. एक तर प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणार्या पावसाने हजेरी लावली होती आणि दुसरीकडे जागोजागी रस्त्यावर किलबिलाट दिसत होता, पण हा किलबिलाट पक्ष्यांचा नव्हता, तर हा किलबिलाट होता विद्यार्थ्यांचा.. सकाळपासून शाळेचा नवा गणवेश घालून नवे दप्तर सांभाळत ही मुले …
Read More »अखेर ममतादीदी नमल्या; डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य
कोलकाता : डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत गेल्या आठवडाभरापासून संपावर गेलेल्या पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व मागण्या मान्य केल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत ममता बॅनर्जी यांची प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत ममता यांनी सकारात्मक भूमिका घेतली. बैठकीतूनच ममता …
Read More »सामन्यात सरफराजच्या जांभया
मॅनचेस्टर : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की प्रेक्षकांच्या अंगात वेगळाच उत्साह संचारतो. त्यात विश्वचषकातील सामना असेल, तर चाहत्यांना युद्धज्वर चढतो. भारत आणि पाकिस्तानातील चाहते नखं कुरतडत हा सामना पाहत असताना, एक माणूस काहीसा निर्धास्त दिसला. तो म्हणजे खुद्द पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद. सामना सुरू असतानाच चक्क सरफराज भर …
Read More »कराटेपटू गोपाळ म्हात्रे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित
उरण : प्रतिनिधी मुंबई येथे प्रियदर्शनी फाऊंडेशनच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या युवक व युवतींना भारत अस्मिता गौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उरण तालुक्यातील सारडे येथील गोसिन रियु कराटे असोशिएशनचे गोपाळ दिनकर म्हात्रे, अमिता अरुण घरत, आमिषा अरुण घरत (केळवणे, ता. पनवेल) यांनी …
Read More »भारताकडून सातव्यांदा पाकचा धुव्वा
मॅनचेस्टर : वृत्तसंस्था वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा तब्बल 89 रननी पराभव झाला आहे. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला विजयासाठी 337 धावांचं आव्हान दिलं होतं, पण पाऊस पडल्याने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला विजयासाठी 40 ओव्हरमध्ये 302 धावांचं आव्हान मिळालं, पण पाकिस्तानला 212/6 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper