Ramprahar News Team

स्वच्छ सर्वेक्षणासाठी माथेरान नगर परिषदेकडून तयारीला वेग

कर्जत : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी माथेरान नगर परिषदेने आतापासूनच कंबर कसली आहे. अधिकारी स्वतः प्रत्येक विभागात जाऊन स्वच्छतेविषयी पाहणी करीत आहेत. मागील वर्षी क्रमांक न आल्याने येणार्‍या सर्वेक्षणात चांगली कामगिरी करून माथेरानचे नाव उंचावण्याचे आव्हान नगर परिषदेच्या प्रशासनावर आहे. त्यासाठी जुन्या झाडांचा सर्व्हे, रंगरंगोटी, जागोजागी स्वच्छता याकडे विशेष …

Read More »

माणगावात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

माणगाव : प्रतिनिधी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, त्यांचे  उल्लंघन केल्यास आता मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशी कारवाई आपल्यावर होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल महाडिक यांनी येथे केले. रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत येथील वाहतूक पोलीस युनिटमार्फत माणगाव …

Read More »

पर्यायी व्यवस्था करून बससेवा सुरु करावी; मुरूड शहर संघर्ष समितीचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

मुरूड  : प्रतिनिधी आपल्या आगारातील कर्मचारी हजर होत नसतील तर मुरूड आगार व्यवस्थापकांनी एसटीच्या विभागीय कार्यालयाकडे पर्यायी चालक, वाहकांची मागणी करून  प्रवाशी सेवा पुर्ववत सुरु करावी, अशी मागणी मुरूड शहर संघर्ष समिती तर्फे करण्यात आली आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्याने मुरूड आगाराची प्रवासी वाहतूक सेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. …

Read More »

आरोग्य, सुख, आनंद, ऐश्वर्यासाठी ग्रामसमृद्धी

समाज प्रबोधक वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचे कार्य सर्वदूर आहे. जीवनविद्या मिशन ही सामाजिक व शैक्षणिक संस्था मागील 65 वर्षापासून समाजातील सर्व स्तरातील कार्यघटकांवर काम करते. अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, भेदभाव नष्ट करणे, स्त्री-सन्मान, शालेय विद्यार्थी व तरुण युवा यांच्याकरिता बाल व युवा संस्कार अभियाने, कार्यशाळा असे विविध प्रकारचे …

Read More »

नौटंकीचे राजकारण

भ्रष्टाचाराच्या नव्या आरोपांनी घायाळ झालेले महाविकास आघाडीचे नेते आक्रमक प्रत्युत्तराच्या नादात दिवसेंदिवस आणखी गाळात रुतत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या धमक्या असोत किंवा नाना पटोले यांची नौटंकी या दोहोंचा भाजपवर परिणाम होण्याची सुतराम शक्यता नाही. उलटपक्षी महाविकास आघाडीची विश्वासार्हता मात्र दिवसेंदिवस धुळीला मिळत चालली आहे.  कोविड केंद्रातील …

Read More »

अशा सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

अहमदनगर ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाइन आमची संस्कृती नाही. तुम्ही त्याची खुल्याने विक्री करताय, ते पाहून मला अशा सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही, असे व्यथित उद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले आहेत. ते रविवारी (दि. 13) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन …

Read More »

आदित्य ठाकरेंना इतिहास माहीत नाही; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

पणजी ः वृत्तसंस्था गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली होती. त्याला रविवारी (दि. 13) महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरेंना इतिहास माहीत नाही, असे या वेळी फडणवीस …

Read More »

राष्ट्रवादी-शिवसेनेत आता सोशल वॉर; रायगडातील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समाजमाध्यमांवर आक्रमक

अलिबाग ः रामप्रहर वृत्त महाविकास आघाडी सरकारमधील दोन घटक पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात रायगड जिल्ह्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. आता यावरून सोशल मीडियातून पोस्टर वॉरही सुरू झाले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत गोगावले यांनी काही दिवसांपूर्वी माणगाव येथे …

Read More »

रेल्वेत आजपासून पुन्हा सुरू होणार खानपान सेवा

नवी दिल्ली : देशभरात कोविडचा संसर्ग कमी होत असल्याने गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली रेल्वे प्रवासातील जेवणाची सुविधा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याची माहिती दिली असून सोमवार (दि. 14)पासून प्रवाशांना रेल्वेतील जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशभरातील कोविड संबंधित निर्बंध …

Read More »

निर्बंध शिथिलतेमुळे पर्यटन क्षेत्र बहरले; रायगडातील समुद्रकिनारी तुफान गर्दी, स्थानिक व्यवसाय तेजीत

मुरूड : प्रतिनिधी कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील केले. त्या त्या विभागातील कोरोनाच्या रुग्णसंख्येनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने निर्बंध हटविले. त्यामुळे नागरिकांची पावले पर्यटन क्षेत्राकडे वळू लागली आहेत. रायगडातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बरहलेले दिसू लागले आहेत. पर्यटकांच्या येण्याने तेथील स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात तेजीत आहे. मुरूड व काशीद समुद्रकिनारी …

Read More »