Ramprahar News Team

माणगाव, पोलादपूर नगरपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर

माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यपदाची आरक्षण सोडत सोमवारी (दि. 15)  सकाळी माणगाव तहसील कार्यालय काढण्यात आली. 17 सदस्यांच्या माणगाव नगरपंचायतीमधील नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने ते नाराज झाले आहेत. माणगाव नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी झाली होती. …

Read More »

नेरळमधील शिवसैनिकांचा मनसेमध्ये प्रवेश

कर्जत : बातमीदार नेरळ शहरातील अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम  झाला. या वेळी हेमंत चव्हाण, सचिन देशमुख, यासिन शेख, सचिन गायकर, जयेश भोईर, भूषण मोरे, …

Read More »

स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीचे घोडे अडले; विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

माणगाव : प्रतिनिधी दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावरील माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्यागिक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती झाली नसल्याने या भागातील सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माणगाव तालुक्यात औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी सुमारे 30 वर्षापूर्वी विळे-भागाड परिसरातील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या विळे-भागाड औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक …

Read More »

विहिंपच्या कर्जतमधील शिबिरात 85 जणांचे रक्तदान

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त वतीने कर्जत येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरात 85 जणांनी रक्तदान केले. गीता जयंती शौर्य दिनाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कर्जत प्रखंड यांच्या संयुक्त वतीने आणि सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या …

Read More »

भोरघाटाची दुरवस्था संपणार कधी?

महाडसह कोकणाला घाटमाथ्याशी जोडणारा पूर्वापार आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे, महाड-वरंध-भोर-पुणे. मात्र आज कित्त्येक वर्षे या घाटाची दुरवस्था झाली असून भविष्यात हा मार्ग बंद होण्याची भीती आहे. असे झाल्यास कोकणातील नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत. संपूर्ण जग रस्त्याने जोडले जात असताना महाड मात्र जगापासून तुटण्याची वेळ आली आहे. कोणे एके काळी …

Read More »

गडचिरोलीत तब्बल 26 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली ः जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवारी (दि. 13) झालेल्या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिटकडून 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली. जखमी जवानांना उपचारासाठी तत्काळ हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला हलविण्यात आले आहे. कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप …

Read More »

माथेरानमधील रोजगाराचे प्रश्न घेऊन भाजपचे शिष्टमंडळ राजधानी दिल्लीत

कर्जत ः बातमीदार माथेरान शहर आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन माथेरानमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री, तसेच केंद्रीय भूपृष्ठमंत्री यांची भेट घेऊन माथेरानमधील रोजगाराचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली. भाजप नेते व जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि …

Read More »

अण्णा हजारेंचा एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला पाठिंबा

नगर ः वृत्तसंस्था राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. आपण प्रत्यक्ष संपात सहभागी होऊ शकत नसलो, तरी कर्मचार्‍यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे अण्णांनी म्हटले. एसटी कर्मचार्‍यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. त्या वेळी अण्णांनी …

Read More »

काँग्रेस नेत्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

बंगळुरू ः वृत्तसंस्था काँग्रेसचे अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचं कौतुक करणार्‍या काँग्रेस नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडले गेलेय ते म्हणजे कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद माधवराज यांचे. प्रमोद माधवराज यांनी पद्म पुरस्कारांबाबतचा ट्रेंड बदलल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. …

Read More »

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी -कपिल पाटील; वसंत डावखरे स्मृती पुरस्काराचे वितरण

ठाणे ः प्रतिनिधी भारतरत्न सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध धावपटू कविता राऊत यांची खेळातील गती शिक्षकांनी ओळखली होती. त्याच धर्तीवर शिक्षकांनी चांगला समाज घडवित असतानाच विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी, असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी (दि. 13) येथे केले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजप शिक्षक …

Read More »