नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तरीही रुग्णसंख्या मोठी आहे. त्यामुळे देशात सध्या सुरू असलेले निर्बंध 30 जूनपर्यंत कायम राहतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली. गेल्या महिन्यात म्हणजे 25 एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य …
Read More »राहुल गांधींची पीसी टूलकिटचाच भाग; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा आरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद (पीसी) ही टूलकिटच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या आरोपाचे आणि टीकेचे खंडन केले आहे. जेव्हा पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत कोरोनाचा सामना करत आहेत, तेव्हा सरकारला …
Read More »सावधान! नाळ तुटत आहे
‘ज्ञानदाता’ समाजघटकातील प्रत्येकाला, आपल्या सोयीनुसार, आपल्या घरात, घराबाहेरील मोकळ्या जागेत, अगदी मोजक्या व इच्छुक नात्यातल्या, गोतातल्या, परिचयाच्या विद्यार्थ्यांसाठी, ‘सुरक्षित’असे ‘बिंदु शिक्षण’ देणे शक्य आहे. ते घेणार्यांनी आपली गरज ओळखून ‘देणेकर्यांना’ प्रतिसाद देणेही गरजेचे आहे. अशा अनेक बिंदूंनी सिंधुशिक्षणाची गरज अंशतः तरी भागू शकते. काय शिकवायचे हेही ठरवणे गरजेचे आहे. हे …
Read More »कोरोना रुग्णांना जेवणाच्या डब्यांचे वाटप; रा.स्व.संघ जनकल्याण समितीचा उपक्रम
खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने खोपोलीतील कोरोना बाधित रुग्णांना तसेच विलगीकरणात असलेल्या कुटुंबियांना दोन वेळच्या जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम गेल्या वीस दिवसांपासून सुरू आहे. या ’अन्नपूर्णा योजना’ अंतर्गत आतापर्यंत 200 हून अधिक जेवणाचे डबे देण्यात आल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख रोहित कुलकर्णी यांनी दिली.कोरोनामुळे अख्खे कुटुंब …
Read More »जांभुळपाडा गावात पाणीटंचाई; पंप नादुरुस्त झाल्याने पाच दिवसांपासून पाणी नाही
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गावात रविवार (दि. 23) पासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांवर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. जांभूळपाडा गावाला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणी एका मोटारपंपाने ओढून जॅकवेलमध्ये आणले जाते आणि ते जलकुंभामध्ये साठवून गावाला …
Read More »वादळग्रस्तांच्या मदतीसाठी भाजप सरसावला; रोहा, खांब, मेढा, धाटाव विभागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
धाटाव : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळाचा तडाखा रायगडसह कोकणाला बसला. या वादळग्रस्तांना आता भाजपने मदतीचा हात पुढे केला आहे. मुबंई भाजप उपाध्यक्ष तथा सायन कोळीवाडा मतदारसंघातील आमदार कॅप्टन आर. तामिल यांनी रोहा तालुक्यातील वादळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. चक्रीवादळ शमताच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातील …
Read More »किल्ले सुधागडावरील पाणवठे झाले जिवंत; ‘बा रायगड परिवार‘तर्फे श्रमदान मोहीम फत्ते
पाली : प्रतिनिधी ऐतिहासिक महत्व असलेल्या सुधागड किल्ल्यावर येणार्या दुर्गप्रेमींची तहान भागावी, त्यांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे या उद्देशाने बा रायगड परिवार या संस्थे तर्फे किल्ल्यावर नुकतीच श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत किल्ले सुधागडावरील पाणवठ्यातील गाळ व कचरा काढून ते स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे गडावर जाणार्यांना मुबलक पाणी …
Read More »कर्जतमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेत खडाखडी; हुकूमशाही खपवून घेणार नाही -सुरेश लाड; प्रशासकीय भवन कामाचे दोन वेळा भूमीपूजन
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शासनाच्या निधींमधून होणारी विकासकामे पक्षाचे लेबल लावून आणि स्वतःच्या नावावर खपवून घेण्याचे प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही. यापुढे या हुकूमशाहीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी गुरूवारी (दि. 27) शिवसेनेला दिला. कर्जतमध्ये प्रशासकीय भवन …
Read More »उधाणांची आपत्ती
पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळे, भुस्खलन या नैसर्गिक आपत्ती आहेत. यामुळे झालेल्या नुकसानीचे नैसर्गिक आपत्तीतमध्ये सामावेश होतोे. या नुकसानीचे सरकारमार्फत पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. इतर काही घटना घडल्या तर मात्र ती नैेसर्गिक आपत्ती म्हटली जात नाही. त्यामुळे नुकसानभरपाई दिली जात नाही. समुद्राला येणार्या उधाणामुळे किनारपट्टीवरील गावांमध्ये तसेच खाडीकिनारी असलेल्या गावांमध्ये पाणी …
Read More »रानमेव्याने दिली आदिवासींना रोजगाराची संधी
खोपोली : प्रतिनिधी परिसरातल्या जंगलातून मिळणार्या रानमेव्याने आदिवासी समाजाला रोजगार मिळवून दिला आहे. खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधव जंगलातील झाडावरून गोळा केलेला रानमेवा नजीकच्या बाजारात विकतात. त्यातून मिळालेल्या पैशातून आदिवासी बांधव सध्या संसाराचा गाडा चालवित आहेत. एप्रिल-मे या महिन्यात करवंदे, जांभूळ, चिंच, चिकू, काजू, जांब, आवळे, बोरे, आंबे आदी फळे झाडावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper