Breaking News

Ramprahar News Team

सारा ठाकूरच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांसह जिते ग्रामस्थ आक्रमक

पेण येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन; सर्वपक्षीयांचा पाठिंबा पेण ः प्रतिनिधी सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या पेण तालुक्यातील जिते येथील सारा ठाकूर या मुलीचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शनिवारी (दि. 29) पेण येथील उपजिल्हा रुग्णालयबाहेर आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन केले. दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनास …

Read More »

पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाटरस्ता 15 दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद

दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी अलिबाग ः प्रतिनिधी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाटरस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी हा रस्ता शनिवार (दि. 29)पासून पुढील 15 दिवसांकरिता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केली आहे. रायगड अपर पोलीस अधीक्षक यांच्या पत्रानुसार अरूंद व वळणाच्या असलेल्या आंबेनळी घाटरस्तालगतच्या …

Read More »

राजस्थानात लाल वादळ

राजस्थानातील संशयास्पद ‘लाल डायरी’मध्ये नेमके काय आहे हे यथावकाश चौकशीअंती बाहेर येईलही, परंतु ही रोजनिशी तेथील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयपथावर घेऊन जाणार यात शंका नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्या भाषणात राजस्थानातील प्रचार भ्रष्टाचारविरोधी अभियानाच्या अंगाने जाणार हे सूचित केले आहे. अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राजस्थानातील निवडणुकीच्या …

Read More »

झिरो रॉयल्टी पास संकल्पना रद्द -महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

अवैधरित्या काम करणार्‍या परजिल्ह्यातील ठेकेदारांची मक्तेदारी येणार संपुष्टात पनवेल ः रामप्रहर वृत्त शासनाची सर्रास होणारी लूट लक्षात घेता धोरणात्मक निर्णय घेऊन झिरो रॉयल्टी पास संकल्पना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर राज्य सरकार गौण खनिजाबाबत पुढच्या पंधरा दिवसात स्वतंत्र धोरण आणणार असल्याचेही त्यांनी …

Read More »

इर्शाळवाडीतील मृतांचा सामुदायिक दशक्रिया विधी

खालापूर, चौक ः प्रतिनिधी इर्शाळवाडीतील दरड दुर्घटनेला शुक्रवारी (दि. 28) दहा दिवस पूर्ण झाले. या वाडीतील मृतात्म्यांचा रिवाजाप्रमाणे दशक्रिया विधी करण्यात आला. नम्राची वाडी येथील मोरबे धरणाला येऊन मिळणार्‍या नदीकिनारी हा सामुदायिक विधी शोकाकुल वातावरणात झाला. या वेळी नातेवाईक, आसपासचे रहिवासी आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. इर्शाळवाडी दुर्घटनेत ढिगार्‍याखाडी …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तातडीने निधी देणार

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती – आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तसेच प्रणाली बळकट करण्यासाठी तातडीने आवश्यक निधी देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात माहिती दिली. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात …

Read More »

रायगडातील 20 गावांचे होणार पुनर्वसन

प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अतिधोकादायक 20 गावातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, परंतु पुढील धोका लक्षात घेता या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे प्रस्ताव तयार झाल्यावर ते राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यामुळे येथील …

Read More »

न्हावे गावासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

स्वखर्चातून केलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या खर्चातून 40 लाख रुपयांचा निधी वापरून न्हावे गावात जलकुंभ, महिला मंडळाचे कार्यालय आणि व्यायाम शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. या कामांचा शुभारंभ मंगळवारी (दि. 25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी …

Read More »

पूनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्याची गरज

महाड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त व दरडग्रस्तांना तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांचे पुनर्वसनकामी तब्बल 48 सरकारी परिपत्रकांमध्ये बदल केल्याने अभ्यासपूर्ण प्रयत्न यशस्वी झाले. याचे कौतुक दरडग्रस्तांना घरकुलांचा ताबा देताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांनी यशस्वीरित्या समाजसेवी संस्थांच्या मदतीने राबविलेल्या ’देशास आदर्शवत् पुनर्वसनाचा महाड पॅटर्न’असे संबोधिले, मात्र पोलादपूर …

Read More »

रोह्यातील लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

रोहे ः प्रतिनिधी जमिनीचे फेरफार नोंद मंजूर होऊन उतारा देण्याकरिता तलाठी संतोष मनोहर चांदोरकर यांनी 10 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत (एसीबी) विभागाने बुधवारी (दि. 26) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.. विशेष म्हणजे या आधीही या तलाठ्यावर महाड येथे दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. …

Read More »