म्हसळा : प्रतिनिधी शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या (तहसील, वन विभाग कार्यालय, पोलीस ठाणे, उपकोषागार, मंडळ व तलाठी कार्यालय) स्वच्छतागृहांचे सांडपाणी कार्यालयाच्या मुख्य मार्गावर येत असल्याने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी भरून राहिली आहे. वास्तविक शहरांत स्वच्छता राखावी, संडास, मुतारीचा वापर पुरेपूर व्हावा, यासाठी नगरपंचायतीने संपूर्ण म्हसळ्यातील शासकीय भिंतींवर स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी …
Read More »कशेळे-नेरळ मार्गावर राज्यमार्ग रस्त्याच्या कामाला गती
कर्जत : बातमीदार भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या कर्जत तालुक्यातील कशेळे-नेरळ रस्त्यावरील वळणे आणि चढ-उतार कमी करण्यात येत असून, त्यावर डांबरीकरण केले जात आहे. कशेळे-नेरळ राज्यमार्ग रस्त्याची अवस्था मागील काही वर्षात खराब झाली होती. 12 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील अवघड वळणे कमी करण्याचे आणि तीव्र उतार कमी करण्याचे काम सार्वजनिक …
Read More »रायगडमधील भूजल पातळी घटली
अलिबाग : प्रतिनिधी मागली वर्षी पावसाने लवकर निरोप घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणीसाठी कमी आहे. जलाशायांच्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. त्यातच भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील घटली आहे. त्यामुळे यंदा रायगड जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने डिसेंबरमध्ये घेतलेल्या नोंदीनुसार मागील पाच वर्षाच्या तुलनेत …
Read More »कुडपणच्या तरुणाने सुरू केले अळंबी संवर्धन
पोलादपूर तालुक्यातील दुर्गम अशा कुडपण गावातील अध्यापक पदविकाधारक तरुण नोकरीच्या प्रयत्नात असताना त्याला अद्याप संधी मिळाली नसल्याने त्याने निराश न होता ‘स्वदेस’ फाऊंडेशनच्या मदतीने आळंबी संवर्धन आणि विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अधिक आषाढ महिन्यापासून सुरू झालेल्या चतुर्मासात मांसाहार वर्ज्य करणार्या पोलादपूरकरांना यामुळे मांसाहाराची चव असलेला आळंबीसारख्या शाकाहारी भाजीची उपलब्धता …
Read More »काँग्रेसला धक्का
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. परस्परांना शह देण्यासाठी फोडाफोडीही सुरू झाली असून, पहिलीच फोडाफोडी भाजपने करून काँग्रेसला शह दिला आहे. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपत प्रवेश करून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली आहे. …
Read More »जैविक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा
-आरोग्य साहाय्य समितीची मागणी अलिबाग : प्रतिनिधी ‘जैविक कचरा व्यवस्थापन करणे’ हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असतानाही रायगड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये त्याकडे दुर्लक्ष करतात. जैविक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणार्या शासकीय अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आरोग्य सहाय्य समितीचे निमंत्रक डॉ. उदय धुरी यांनी सोमवारी (दि. …
Read More »युद्धाचे स्फुल्लिंग महिला जागे ठेवतात -वीरमाता अनुराधा गोरे
कर्जत : प्रतिनिधी आपल्या देशाने अनेक युद्ध केली, अनेक जिंकली. अगदी पुर्वीपासून युद्धाचे स्फुल्लिंग महिलांनी जागे ठेवले असल्याचे आपण वाचलेले आहे, अनुभवलेले आहे. आतातर महिलासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने सैन्यदलात आहेत. महिलांनी आपल्या मुलामुलींना सैन्यात भरती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन वीरमाता अनुराधा गोरे यांनी येथे केले. कर्जतमधील श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक …
Read More »सुधागडातील कवेळे धरणाला गळती
बंदिस्त जलवाहिन्या नादुरूस्त पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या बंदिस्त जलवाहिन्या (पाईपलाईन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) अनेक ठिकाणी गाळ व मुळ्या जाऊन तुंबल्या आहेत. त्यामुळे धरण व जलवाहिन्यांची ताबडतोब दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. सिंचनाच्या उद्देशाने लघु पाटबंधारे विभागामार्फत 16.68 लाख …
Read More »आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमके काय?
10 मार्च 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि ती झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहिता हा शब्द तुमच्या कानावर पुढचे काही दिवस वारंवार पडेल… तो प्रत्येक निवडणुकीत पडतोच, पण आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. ही घोषणा होताच देशभरात आचारसंहिता …
Read More »समाजमाध्यमांवर नजर
सर्वच नागरिकांनी एका मोठ्या लोकशाही देशाचे नागरिक असल्याची जबाबदारी ओळखून समाजमाध्यमांचा वापर करण्याची गरज आहे, परंतु तसे होताना दिसत नाही. ज्यांच्या मताला कालपरवापर्यंत कुणीही विचारत नव्हते अशी मंडळीही आता हिरिरीने समाजमाध्यमांवर लिहिती होतात. मतमतांतरांचे क्षणार्धात कडवट वादात रूपांतर होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतानाच निवडणूक आयोगाने त्या संबंधातील एका महत्त्वाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper