पनवेल ः रामप्रहर वृत्त ़ भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असून ती पूर्णत्वास येत आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक आमदार निधीतून चिंचवली येथे डांबरीकरण झालेल्या एका रस्त्याचे लोकार्पण आणि दुसर्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (18) आयोजित करण्यात …
Read More »रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून 50च्या आसपास असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 83वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. जानेवारी महिन्यात आलेली कोरोनाची लाट फेब्रुवारी महिन्यात ओसरण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्यानंतर रुग्णवाढीचा दर शुन्य टक्क्यावर आला. त्यामुळे निर्बंध …
Read More »सिडकोने आधी प्रलंबित समस्या सोडवाव्यात
सर्वपक्षीय कृती समितीची ठाम भूमिका पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील प्रकल्प आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सिडकोने पारगाव, ओवळे, कुंडेवहाळ या गावांना भूसंपादन करण्याबाबतच्या नोटीसा दिल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »तीन वाड्यांना पाणीसाठवण टाक्यांची भेट
महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्याकडून सुविधा महाड : प्रतिनिधी तालुक्यातील तीन आदिवासी वाड्यांना महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या मार्फत पाणी साठवण टाक्या भेट देण्यात आल्या. पाणी साठा करण्याची समस्या महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या माध्यमातून दूर करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. महाड तालुक्यांतील दुर्गम …
Read More »नेरळ येथे माकडाला प्राणीमित्रांनी केले जेरबंद
कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशन परिसरातील निवासी संकुलात पिसाळलेल्या दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. त्यापैकी एका माकडाला मंगळवारी (दि. 17) बदलापूर येथील प्राणीमित्रांनी सापळा लावून पकडले. त्याला खोपोली येथील जंगलात सोडण्यात आले. नेरळ येथील तुलसी निवासी संकुलात गेल्या काही महिन्यांपासून फासेपारध्यांनी सोडलेल्या दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. पिसाळलेली ती …
Read More »बागमळा खाडीत केला जातोय भराव
पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती अलिबाग : प्रतिनिधी निसर्गसौंदर्याने बहरलेल्या अलिबाग तालुक्यातील नागाव-चौल परिसरामधील बागमळा खाडीत मातीचा भराव करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती आहे. हे भरावाचे काम थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अलिबाग तालुक्यातील खाड्या भराव करून बजवून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रेवस बंदराजवळील …
Read More »रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात नवघर ग्रामस्थांचे पेण प्रांत कार्यालयासमोर उपोषण
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील नवघर येथील रेशनधान्य दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 17) ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलांसह पेण प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या वेळी पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत योग्यती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नवघर येथे महालक्ष्मी स्वयंसहाय्यता बचतगटाच्या नावाने रेशनिंग …
Read More »नागोठण्यातील रस्ता त्वरित दुरुस्त करा
भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांची मागणी नागोठणे : प्रतिनिधी शहरातील विठोबाच्या विहिरीसमोरील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवताना योग्य ती काळजी न घेतल्याने तेथे तीव्र स्वरूपाचा उतार तयार झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी नागोठणे ग्रामपंचायतीकडे केली आहे. पेव्हर ब्लॉक …
Read More »’स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’
‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ असे आपल्या माय मराठीत म्हटले जाते. आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की, नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही …
Read More »सुसज्जता हाच पर्याय
हवामान बदलाच्या भयावह परिणामांचे चित्र किती भीषण असू शकेल याचा इशारा देणारे अनेक अहवाल या आठवडाभरात समोर आले आहेत. वाढते तापमान, पावसाच्या स्वरुपात वारंवार होणारे ठळक बदल आणि कित्येक ठिकाणी उद्भवणारी पूरस्थिती या तिन्ही बाबी हवामान बदलाच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठीची सुसज्जता भारताला आता वेगाने वाढवावी लागणार आहे हेच अधोरेखित करतात. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper