कळंबोली : प्रतिनिधी म.ए.सो ज्ञानमंदिर, कळंबोली प्रशालेत नुकतेच रौप्य महोत्सवी वर्ष व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून ’वैज्ञानिक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विद्यालयात विविध वैज्ञानिकांचे फोटो लावण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती महामात्र तसेच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विषयाचे प्रा. गोविंद …
Read More »उरण महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील बि.कॉम, एम.कॉम, बी. ए., बि.कॉम (अकाउंट अँड फायनान्स) वर्ष 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवीधर स्नातकांना मुंबई विद्यापीठाच्या निर्देशांनुसार पदवीप्रदान करण्यात आली. या कार्यक्रमासाठी इंद्रजित गुहा (ग्रुप जनरल मॅनेजर ओ. एन.जी.सी. प्लॅन्ट उरण) हे मुख्य अथिती होते. त्यांनी उपस्थित पदवीधरांना …
Read More »सोन्याच्या बांगड्या चोरणार्या महिला गजाआड
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबईमधील वाशीयेथील तनिष्क ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून दोन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणार्या दोन महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. 10 दिवसांपूर्वी तनिष्क ज्वेलर्समध्ये 2 महिला दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने गेल्या. प्रथम त्यांनी सेल्सगर्लला बांगड्या दाखवण्यास सांगितले. त्यानंतर ब्रेसलेटची डिझाईन त्यांना दाखवण्यात आली. या दरम्यान …
Read More »पनवेल शहर पोलीस ठाण्यात महिलाराज
महिला दिनी सांभाळली पोलीस ठाण्याची धुरा पनवेल ः वार्ताहर पोलीस दलात महिलांचे प्रमाण जेमतेम असले तरी मंगळवारचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधत पनवेल शहर पोलीस ठाण्याची धुरा महिलांनी सांभाळून प्रत्यक्ष कामकाजात भाग घेऊन सगळी कामे केली. अतिशय सक्षमपणे महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी दिवसभर …
Read More »भारताने करून दाखवले
युक्रेनच्या युद्धग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या का होईना युद्धविरामाची घोषणा रशियाने केली. निश्चितपणे भारताने सातत्याने यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याचे योगदान यामागे आहे. ऑपरेशन गंगा आणखी काही दिवस सुरूच राहील. परंतु अन्य देशांना जे शक्य झाले नाही, ते भारताने करून दाखवले आहे, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यात तथ्य निश्चितच आहे. …
Read More »उल्हास नदी संवर्धनांचा प्रयत्न
बारमाही वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली की त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.त्यात केवळ पिण्याचे पाणी प्रदूषित होत नाही तर नद्यांमधील जीव यांचे आयुष्य देखील प्रदूषित पाण्यात असलेल्या सर्वांचे कमी होत जाते, मात्र कर्जतच्या कातळदरा जंगलात उगम पावलेल्या उल्हासनदीचा काही किलोमीटरनंतरचा प्रवास बारमाही नदी मध्ये होतो. ही नदी …
Read More »आदिवासी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचचे धडे
चाइल्ड हेल्प फाउंडेशनचे शैक्षणिक शिबिर कर्जत ः बातमीदार हेल्प फाउंडेशन सामाजिक संस्थेने मोतीलाल ओसवाल फाउंडेशन यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील वांगणी स्थित शासकीय आश्रमशाळेत शैक्षणिक उन्हाळी शिबिराचा समारोप करण्यात आला. दरम्यान चाइल्ड हेल्प फाउंडेशनच्या प्रमुख मीना लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक छळा विरोधात बोलण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पॉश आणि पोक्सो ही सत्रे आयोजित …
Read More »अलकुंटे सरांचे कार्य सामाजिक भावनेतून -संगीता माने
पेण ः प्रतिनिधी शिक्षादानाचे कार्य करताना असतानासुद्धा एक सामाजिक भावनेतून कार्य करण्याचे काम सुरेश अलकुंटे सर यांनी केले असल्याचे गौरवोद्गार पेण न. प. शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी संगीता माने यांनी काढले. पेण नगर परिषद शाळा क्र. 8 चे मुख्याध्यापक सुरेश मसू अलकुंटे यांचा निरोप समारंभ उर्दू शाळा येथे पार पडला, यावेळी …
Read More »अलिबाग येथे वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचा उद्घाटन रविवारी ( दि. 6) रोजी न्याय सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरण करून फीत कापून करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे मुख्य …
Read More »कोंडिवली येथील पुलाचे अर्धवट बांधकाम
जुन्या पुलालाच नवीन साज देण्याचा प्रकार? नागरिकांचा सवाल श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन- दिवेआगर मार्गावरील कोंडीवली गावाजवळ जुनाट पुलाचे अर्धवट बांधकाम ठेवले असल्याचा आरोप नागरिकांमधून केूला जात आहे. जुन्या पुलाचे जीर्ण झालेले आतील भाग तसेच ठेऊन त्यावर जॅकेटवॉल बांधून जुन्या पुलाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? असा सवाल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper