दोन कामगार गंभीर जखमी खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महाराष्ट्रीय महामार्गावरील औषधाची निर्मिती करणार्या अल्टा लेबोरेटरीज कारखान्यात एका प्लांटमध्ये रविवारी (दि. 6) सकाळी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, तरी दोन कामगार गंभीर जखमी आहेत. त्यातील एकाला मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण मात्र स्पष्ट …
Read More »सोनेवाडी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
पाली : प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळा सोनेवाडी इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांच्या तीस वर्षानंतरच्या गेट-टुगेदरने आठवणींना उजाळा मिळाला. बालपणीचे अविस्मरणीय क्षण तसेच सुंदर आठवणी बालपणात घेऊन गेलेले क्षण या वेळी अनुभवायास मिळाले. पालीतील दीपा लक्ष्मण काळे व राजेश्री चौधरी यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून बालपणीचे 18 मित्र एकत्र आले व त्यांनी धम्माल …
Read More »कर्जतमधील फार्मसी महाविद्यालयात दीक्षांत समारंभ
कर्जत : प्रतिनिधी कर्जतमधील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे दीक्षांत समारंभ उत्साहात सम्पन्न झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पूजन आणि जण गण मन या आपल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची …
Read More »खारेपाटामधील भुवनेश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा
खारेपाट ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील खारेपाट येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या पुरातन श्री भुवनेश्वर मंदिराला शासनाच्या पर्यटन विकास विभागातर्फे पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळांचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार श्री भुवनेश्वर मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला …
Read More »शिक्षणाच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले
मुख्याध्यापक व्यंकटेश कांबळे यांनी केल्या भावना व्यक्त नवी मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रयतेच्या कल्याणासाठी स्वयंस्फूर्तीने शेतसारा भरणारे करावे गाव, शिक्षणातही पुढेच होते. सुमारे 101 वर्षांपूर्वी शिक्षणाच्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. अशा ज्ञानरुपी शाळेचा मी मुख्यध्यापक असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याच्या भावना व्यंकटेश कांबळे यांनी …
Read More »स्वर्गीय संजय भोपी पुण्यस्मरणदिनी धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील स्वर्गीय संजय दिनकर भोपी यांच्या प्रथम स्मृतीदिनी विविध धार्मिक कार्यक्रमांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानिमित्त भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी (दि. 6) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय संजय भोपी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी (दि. 6) प्रथम …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्यातर्फे डिजिटल उपकरणे भेट
नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या पालघर येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी वर्गाला कामकाज करणे सोयीचे व्हावे याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वखर्चातून लॅपटॉप, प्रोजेक्टर व वॉटर फिल्टर वितरीत केले. या वेळी मत्स्यव्यवसायासह आयुक्त पालव, परवाना अधिकारी नंदू पाटील, आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रतिनिधी किशोर …
Read More »सिकेटी विद्यालयात बक्षिस वितरण समारंभ
नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सिकेटी विद्यालयाच्या इंग्रजी मध्यमच्या पूर्व प्राथमिक विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ शनिवारी झाला. या कार्यक्रमाचे पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा विद्यामना नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवेल्या विद्यार्थ्यांना …
Read More »अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
आरोपीला 10 वर्ष कारावास अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला येथील विशेष व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्ष कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिकेत अनिल वाजेकर असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली. आरोपी अनिकेत याची पीडित अल्पवयीन …
Read More »राज्यपालांना टार्गेट करणे असंविधानिक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सत्ताधार्यांवर टीका नागपूर ः रामप्रहर वृत्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सत्ताधार्यांनी गोंधळ घातला. गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले, त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. मात्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper