Breaking News

Ramprahar Team

वाहतूक शाखेतर्फे अन्नधान्य वाटप

पनवेल : शहर वाहतूक शाखेतर्फे करंजाडे येथील कातकरीवाडीत 100च्यावर कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साळवे, पोलीस नाईक सुरवाडे, पोलीस हवालदार उमेश उटगीकर, सामाजिक कार्यकर्ते राजू गोविंद आदींनी त्या ठिकाणी जाऊन हे वाटप केले आहे. करंजाडेत तरुणाची आत्महत्या …

Read More »

गर्दीला आवर घालण्याची मागणी

उरण : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. या सेवा 24 तास सुरु राहणार आहे. मात्र उरणच्या मासळी, चिकन-मटण व भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला …

Read More »

सोशल डिस्टन्सिंग झुगारून ‘वडाळे’त मासेमारी

पनवेल : प्रतिनिधी कोरोनाने संपूर्ण जग हादरून गेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांना अत्यावश्यक गरज  असल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करीत आहेत. पनवेल तालुक्यात 16 जणांना कोरोनाची लागण झाली असतानाही रविवारी (दि. 5) सकाळी 10.30 वाजता आठ ते दहा तरूण वडाळे तलावात सोशल …

Read More »

अन्नधान्य व पाण्याचे वाटप

पनवेल : भाजप नगरसेवक राजू सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रेल्वे स्टेशन परिसरातून गोरगरीब तसेच कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांना गेल्या आठ दिवसांपासून अन्नधान्य व पाण्याचे वाटप सुरू आहे.

Read More »

उरण ओएनजीसीकडून जीवनावश्यक वस्तू

उरण : वार्ताहर कोरोना संसर्ग होऊ नये त्याकरिता सर्वत लॉकडाऊन करण्यात आले आहे. कामानिमित्त आलेल्या गरिबांचे काम बंद झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काम नसल्याने किराणा व जीवनावश्यक सामान खरेदी करण्यास पैसा नाही. अशा गरिबांना आधार म्हणून उरण येथील ओएनजीसी प्लान्टच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर गावाजवळील झोपडपट्टीत राहणार्‍या …

Read More »

कोरोनाचा मळेवाल्यांना फटका

लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचे नुकसान; उरणमध्ये शेतकर्‍यांवर उपासमारीचे संकट उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील शेतकरी आणि आदिवासी बांधव पावसाळ्यातील भातशेतीच्या हंगामानंतर भातशेतीला पूरक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात, परंतु भाजीपाल्याच्या हंगामातच कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास तयार होणार्‍या भाजीपाल्याच्या नुकसानीत हिरावला जात आहे. दोन महिने बियाणे, खत व ओषधे यांच्यात खर्च …

Read More »

नागुर्ले येथील आदिवाडीतील कुटुंबांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने धान्य वाटप

कर्जत ः तालुक्यातील नागुर्ले येथील आदिवाडीतील कुटुंबांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. या वेळी भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, दीपक बेहेरे,  राजेश भगत, मंदार मेहेंदळे, घन:श्याम परांजपे, गायत्री परांजपे, सूर्यकांत गुप्ता, दिनेश भरकले उपस्थित होते. (छाया : विजय मांडे)

Read More »

रिलायन्सकडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अनेकांचे उत्पन्न बंद झाले असून त्यात या भागातील आदिवासी समाजालासुद्धा त्याचा फटका बसला आहे. अनेक आदिवासींच्या घरातील अन्नधान्य संपल्याने येथील रिलायन्स कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने विभागातील रोहे आणि पेण तालुक्यातील 25 आदिवासी वाड्यांवर जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात …

Read More »

संचारबंदी आदेशाचा भंग; वाहनचालकांवर कारवाई

महाड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असताना जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू करून संचारबंदी जारी करण्यात आली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यानुसार विनाकारण मोटरसायकलवरून फिरणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 500पेक्षा अधिक मोटरसायकलस्वारांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी …

Read More »

ठाण्यात ड्युटी लावल्याने एसटीचालक नाराज

मुरूड ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून एसटी चालकांची ड्युटी ठाणे येथे अत्यावश्यक सेवा म्हणून लावण्यात आली आहे. त्यानुसार काही आगारांतील चालक व वाहक ठाणे येथे आपली ड्युटी बजावण्यासही गेले होते, परंतु सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथे कर्तव्य बजावणार्‍या चालक-वाहकांची राहण्याची व भोजनाची परवड होऊ लागली. परिणामी एसटीचालकांत नाराजी पसरली आहे. …

Read More »