Breaking News

Ramprahar Team

नेरळमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आज गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. नेरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते दर्शन सालेकर  यांच्यासह स्टेशन आळी परिसरातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोन, तीन आणि पाचमधील हे …

Read More »

खोपोली नगरपालिकेची संरक्षक भिंत कोसळली

जीवितहानी नाही, मात्र भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान खोपोली : प्रतिनिधी सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसाने बुधवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास खोपोलीत नगरपालिकेची संरक्षक भिंत कोसळली. पोलीस ठाणे व भाजी मार्केटदरम्यान ही संरक्षक भिंत होती. सात दुचाक्या व 10 ते 12 साहित्य ठेवलेल्या हातगाड्या या भिंतीखाली आल्याने भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. …

Read More »

शाळेच्या बसला अपघात

सुदैवाने कोणतीही हानी नाही खोपोली : प्रतिनिधी खोपोली परिसरातील विद्यार्थ्यांना लोधिवली येथील अंबानी स्कूलमध्ये घेऊन जाणार्‍या बसला अपघात झाला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी, चौक या परिसरातून लोधिवली येथील अंबानी स्कूलमध्ये विद्यार्थी येत असतात. त्यासाठी खासगी बसचा वापर केला जातो. शहेशा या खासगी ट्रान्सपोर्टची बस (एमएच-46, …

Read More »

राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठक

खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी -जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी अलिबाग : जिमाका कोकणातील महत्त्वाचा सण गणेशोत्सव 2 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. राज्याच्या विविध शहरातून गणेशोत्सवासाठी कोकणात नागरिक येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा याकरिता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय …

Read More »

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा व द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन

उरण : रामप्रहर वृत्त द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने उरणमध्ये राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आणि रायगड जिल्हास्तरीय 19वी द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 3500हून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. उरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात, तर द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉनचे …

Read More »

महामार्गाच्या रुंदीकरणाची संजय भोपी यांची मागणी

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त नव्याने बांधण्यात आलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील खांदा कॉलनी उड्डाणपूल हा मृत्यूचा सापळा बनत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले. त्यामध्ये वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही नागरिकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या अपघातांची दखल घेत …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वढाव येथे सिलिंडर व शेगड्यांचे वाटप

पेण ़: प्रतिनिधी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात वढाव सरपंच पूजा अशोक पाटील आणि भाजप जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे यांच्यातर्फे सुभद्रा सुरेश म्हात्रे, महानंदा वामन म्हात्रे, मीरा महादेव म्हात्रे, अश्विनी डोंगरे, सुमन म्हात्रे, पद्माबाई म्हात्रे व शालिनी म्हात्रे यांना गॅस सिलिंडर व शेगड्यांचे …

Read More »

केंद्र सरकारच्या निर्णयाचे पेण, खोपोलीत स्वागत

पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारने सोमवारी काश्मीरमधील 370 कलम हटवून ऐतिहासिक पाऊल उचलले. या निर्णयाचे पेणमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. पेण नगर परिषदेच्या कोतवाल चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा जयजयकार करण्यात आला. नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक राजा …

Read More »

कुशल समन्वयाने दिलासा

गेली काही वर्षे दुष्काळाचा सामना करणार्‍या महाराष्ट्रातील मोठ्या प्रदेशाला यंदा ओला दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई नजीकचा कल्याण, बदलापूर परिसर असो, पालघर, वसई किंवा पनवेलच्या नजीकचा परिसर नद्यांमधील पाण्याची पातळी अतिवृष्टीमुळे अकस्मात वाढल्याने नद्यांलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. गेला आठवडाअखेर आणि त्याआधीच्या आठवड्यातले काही दिवसही राज्यात …

Read More »

उद्धर येथे तीन घरे जमीनदोस्त

पाली : प्रतिनिधी मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यात उद्धर आदिवासी वाडीतील नवशा वाघमारे, संजय नारायण वाघमारे आणि भागूनाथ जाधव यांची तीन घरे जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवाने या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे भिजून मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून त्वरित …

Read More »