म्हसळा : प्रतिनिधी लोकशाहीतील महत्वाचा घटक असलेल्या निवडणूक प्रक्रियेची जाणीव व्हावी, यासाठी म्हसळा शहरातील शाळा नं. 1 मधील विद्यार्थ्यानी निवडणुकीचे धडे घेतले. म्हसळा शाळा नं.1 मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याध्यापिका शुभदा दातार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्वराज्य सभा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. या निवडणूक प्रक्रियेत दूसरी ते चौथीच्या 115 विद्यार्थ्यांनी …
Read More »कृषिदुतांकडून कलम बांधणी प्रात्यक्षिक
रोहे ः प्रतिनिधी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत दापोली कृषी महाविद्यालयातील कृषीदुतांनी रोहे तालुक्यात ठिकठिकाणी कलम बांधण्याच्या विविध पद्धती व बोर्डो मिश्रण तयार करणे यावर प्रात्याक्षिके सादर केली. तसेच कलमे बांधून त्यापासून अर्थार्जन करण्याचे उपाय शेतकर्यांना सांगीतले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, नवीन जाती, कृषी विभागाच्या …
Read More »नागोठणे शहरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत
Exif_JPEG_420 Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी अलिकडे झालेल्या अतिवृष्टीने नागोठणे शहरातील अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली होती. यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या चार नागरिकांना येथील ग्रामपंचायतीने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला होता. या धनादेशाचे वितरण शुक्रवारी (दि. 2) ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. नागोठण्यातील राजेंद्र नागोठणेकर (कुंभारआळी), दीपक बोरकर (खडकआळी), महंमद …
Read More »धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दाखल्यांचे वाटप
मुरूड तालुक्यात विद्यार्थी, नागरिकांना लाभ; कर्मचार्यांनी भाग घेण्याचे आवाहन मुरुड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे नुकताच डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तालुक्यात विविध प्रकाराच्या 3204 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासकीय कामासाठी लागणारे दाखले वाटपाचे काम शासनाचे आहे, मात्र हे काम प्रतिष्ठान मोठ्या उत्साहात करीत आहे. म्हणूनच सर्व …
Read More »प्लंबर चंद्रकांत ताडकर यांचा गौरव
Exif_JPEG_420 नागोठणे : येथील मुंबई-गोवा महामार्गाच्या 15 फूट खोली असणार्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. 1) हाती घेण्यात आले होते. पाऊसपाण्याची तमा न बाळगता सलग आठ तास चाललेल्या या कामात जेएसडब्ल्यू कंपनीच्या कामगारांबरोबर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे अनुभवी प्लंम्बर चंद्रकांत ताडकर यांनी या कामात मोलाचे सहकार्य केले होते. या …
Read More »दुर्गवीर प्रतिष्ठानची सुरगड श्रमदान मोहीम फत्ते
भर पावसात किल्ल्यावर राबविले स्वच्छता अभियान पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील विविध किल्ल्यांवर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे गड किल्ले संवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने नुकतीच घेरा सुरगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी भर पावसात प्रतिष्ठानच्या 20 सदस्यांनी किल्ल्याची व परिसराची साफसफाई व स्वच्छता …
Read More »म्हैस शेतात घुसली म्हणून केला हल्ला
रेवदंडा : प्रतिनिधी म्हैस शेतात घुसल्याचा राग मनात धरून सागवाडी येथे दोघांवर कोयता व लाकडी दांड्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील सागवाडी येथील जयश्री फसाळ या दुसर्याच्या ठिकाणी काम करीत असताना महाजने येथील समीर पाटील यांनी तेथे …
Read More »कर्जतचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पाहून मणिपूर राज्यातील अधिकारी खूश
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार नगरपालिकेच्या माध्यमातून कर्जतमध्ये उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा शून्य कचरा डेपो बनला आहे. या कचरा डेपो परिसराची पाहणी केल्यानंतर मणिपूर राज्यातून आलेल्या अधिकार्यांनी समाधान व्यक्त केले. कर्जत नगर परिषदेचा शून्य कचरा डेपो पाहण्यासाठी मणिपूर राज्यातील अधिकार्यांचे शिष्टमंडळ आले होते. कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि नगर …
Read More »तुंगी गावातील घर कोसळून नुकसान
कर्जत : बातमीदार संततधात पावसामुळे कर्जत तालुक्यातील तुंगी गावामधील चंद्रकांत सुपे यांचे कौलारू घर गुरुवारी कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी घराचे प्रचंड नुकसान झाल्याने सुपे कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सततचा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वार्यात कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरे कोसळून प्रचंड नुकसान झाले आहे. गुरुवारी …
Read More »अन्न सुरक्षेमध्ये भाताचे योगदान महत्त्वपूर्ण
कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचे कर्जतमध्ये प्रतिपादन कर्जत : रामप्रहर वृत्त जगात भात लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र भारतामध्ये (4.39 दशलक्ष हेक्टर) असून उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात भाताचा वाटा 40 टक्के पेक्षा अधिक असल्याने अन्न सुरक्षेमध्ये भाताचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper