Breaking News

Ramprahar Reporters

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच 1 एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा दावा मुंबई ः प्रतिनिधीराज्यात वाढीव वीज बिलांचा मुद्दा गाजत असताना राज्य वीज नियामक आयोगाने 2 टक्के वीज बिल कपात करण्याचा निर्णय घेतल्याने वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू करण्याचे आदेश आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

रायगड जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उठविला आवाज

एका महिन्याच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट करणार : आरोग्य राज्यमंत्री मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तअलिबाग येथे असलेल्या रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयाची दुरवस्था झाली असून, याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) राज्य शासनाचे लक्ष वेधले. या रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट कधी करणार, असा …

Read More »

अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

काँग्रेस-राष्ट्रवादीलाही इशारा मुंबई ः प्रतिनिधीराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. या वेळी हिंदुत्वाचा मुद्दा निघाल्याने बाबरी मशीद व राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली होती. यावर समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी संताप व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला व काँग्रेस-राष्ट्रवादीला …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे अधिवेशनात धरणे आंदोलन

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण; महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तकोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेल्या पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदार व खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) …

Read More »

एनपीपीएलला प्रारंभ; 20 संघांमध्ये थरार

कर्जत : बातमीदारकर्जत तालुक्यातील क्रिकेटपटूंचा सहभाग असलेल्या नेरळ परिसर क्रिकेट लीग (एनपीपीएल)ला बुधवार (दि. 3)पासून सुरुवात झाली. उल्हास नदीच्या तिरावर असलेल्या भाकरीचा पाडा येथील मैदानावर 20 व्यावसायिक संघांमध्ये पाच दिवस हा थरार रंगणार आहे.कर्जत तालुक्याच्या 150 गावे आणि आदिवासी पाड्यांतील खेळाडू एनपीपीएलमध्ये आपले क्रीडा कसब दाखवत आहेत. स्पर्धेत भरत इलेव्हन, …

Read More »

पोलार्ड ठरला नवा ‘षटकार किंग’

सहा चेंडूंत लगावले सहा शानदार सिक्सर अँटिग्वा : वृत्तसंस्थावेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात सुरू असणार्‍या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने सहज विजय मिळवला. विंडीजकडून कायरन पोलार्डने कर्णधारपदाला साजेसा खेळ करीत अकीला धनंजयच्या एक षटकामध्ये सहा षटकार लगावले. यासोबतच पोलार्डने हर्षल गिब्ज आणि युवराज सिंग यांच्या विक्रमाशी …

Read More »

पहिला दिवस भारताचा; इंग्लंडचे लोटांगण

अहमदाबाद : वृत्तसंस्थातिसर्‍या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी चौथ्या सामन्यातही सपशेप लोटांगण घेतले. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि आर. आश्विन यांच्या भेदक मार्‍यासमोर इंग्लंडचा संघ टिकाव धरू शकला नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ 205 धावांवरच गारद झाला. बेन स्टोक्स वगळता एकाही खेळाडूनला जम बसवता आला नाही. भारताकडून अक्षरने …

Read More »

कोर्लई जमीन व्यवहार प्रकरण ; ठाकरे, वायकर परिवाराविरोधात  सोमय्यांची रेवदंडा पोलिसात तक्रार

रेवदंडा : प्रतिनिधीकोर्लई येथील जमीन व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच रवींद्र वायकर यांच्या परिवाराविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. यावर सात दिवसांत एफआरआय दाखल करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशाराही सोमय्या …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी संचालक मंडळाची मालमत्ता जप्त करून खातेदार, ठेवीदारांना रक्कम परत करता येईल

राज्याच्या सहकारमंत्र्यांनी सूचविला उपाय मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते, असे लेखी उत्तर राज्याचे सहकारमंत्री शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात …

Read More »

लग्नासाठी बुमराहची मालिकेतून माघार

मुंबई : प्रतिनिधीटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व अखेरच्या कसोटीत खेळणार नाहीये. बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे सुटी मागितली होती, ती स्वीकारण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार बुमराह लग्न करणार असून, त्यासाठीच त्याने मालिकेतून माघार घेतल्याचे समजते.इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका संपल्यावर होणार्‍या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीही बुमराहला आराम …

Read More »