Breaking News

Ramprahar Reporters

‘पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घ्यावा’

मुंबई ः प्रतिनिधी नक्षली हल्ला, दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी (दि. 2) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविली होती. या वेळी बुधवारी नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 15 जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्पण करण्यात आली, तसेच राज्यातील दुष्काळी स्थितीचा, राज्य सरकारतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या मदतीचा …

Read More »

नक्षलवादी हल्ल्याची सखोल चौकशी करणार : मुख्यमंत्री

शहीद जवानांच्या वारसांना सरकारकडून मदत गडचिरोली ः प्रतिनिधी कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटातील शहीद पोलीस जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.   या घटनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत संपूर्ण चौकशी केली जाईल आणि शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

कामगार स्मृतिचषक आदिवासी कबड्डी स्पर्धेत वाघोडे संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी आरसीएफ थळतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कामगार स्मृतिचषक आदिवासी कबड्डी स्पर्धेत जयान हनुमान वाघोडे संघाने विजेतेपद पटकावले. सुकेळी रोहा संघ उपविजेता ठरला. जय  सोंडाई प्रसन्न-पाली व काजव्याची वाडी यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवला. जय  हनुमान-वाघोडे संघाचा दया नाईक याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. …

Read More »

कामगार दिनानिमित्त कर्मचारी मेळावा आणि कबड्डी स्पर्धा

अलिबाग : रामप्रहर वृत्त 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा रायगडची सर्वसाधारण सभा, कामगार मेळावा आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय अलिबाग येथे कामगार दिनानिमित्त कामगार-कर्मचारी मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी संघटनेचे …

Read More »

चेन्नईचा दिल्लीवर ‘सुपर’ विजय

चेन्नई : वृत्तसंस्था धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीवर 80 धावांनी दमदार विजय मिळवला. दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर शेन वॉटसनला एकही धाव करता आली नाही, पण त्यानंतर सुरेश रैना आणि फाफ ड्यू प्लेसिस यांनी संघाला सावरले. …

Read More »

सोसायटीच्या विषयाला राजकीय रंग देणे चुकीचे

पनवेल ः प्रतिनिधी सोसायटीतील टॉवरमुळे सोसायटीच्या विकासासाठी आर्थिक फायदा होत असल्याने टॉवर काढू नये, अशी कामोठे येथील शुभांगन सोसायटीची आग्रही मागणी असतानाही रहिवाशांच्या विचाराला न जुमानता त्याला विरोध करण्याचा एकतर्फी प्रयत्न प्रशांत जाधव यांनी केला असून त्याला राजकीय रंग देणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सोसायटीमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सोसायटीच्या …

Read More »

माथाडींसाठी कामगारदिनी खूशखबर

ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पात रोजगाराची संधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कार्यादेश सुपूर्द कळंबोली : रामप्रहर वृत्त भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या महाराष्ट्र राज्य नवी मुंबई कळंबोली येथील जुन्या टोळीला एल अ‍ॅण्ड टी कंपनीमार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टचे काम मिळाले आहे. हे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

मिनीट्रेनचे रडगाणे सुरूच

पर्यटकांची पायपीट, एक प्रवासी फेरी रद्द कर्जत ः बातमीदार  नेरळ-माथेरान-नेरळचा सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, मिनीट्रेनचे इंजीन रुळावरून खाली घसरण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. काल सकाळी माथेरान येथून पर्यटकांना घेऊन निघालेली मिनीट्रेन नेरळकडे येत असताना इंजीन रुळावरून खाली घसरले आणि त्यानंतर पुन्हा सहा तासांनी रुळावर ठेवण्यात आले. दरम्यान, मिनीट्रेनची दुपारची …

Read More »

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कूटनीतिला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) बुधवारी (दि. 1) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत …

Read More »

हा नवीन भारत, घरात घुसून मारतो

मोदींचा दहशतवादावर घणाघात अयोध्या ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे घेतलेल्या जाहीर सभेत आपण केलेल्या विकासकामांची माहिती दिली. या वेळी त्यांनी विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा नवीन भारत असून नवीन भारत कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी …

Read More »