मुंबई : प्रतिनिधीराज्यातील शाळा जुलै महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी (दि. 15) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागाच्या अधिकार्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक झाली. या बैठकीनंतर ऑनलाइन आणि प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. शिक्षण विभागाने राज्यात जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची तयारी …
Read More »Monthly Archives: June 2020
आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदत
नागोठणे : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागोठणे विभागातील आमडोशी आणि वांगणी या गावांतील नागरिकांना सोमवारी (दि. 15) स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते नुकसानीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.वांगणीतील ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, रोहे पंचायत समितीचे …
Read More »टचलेस हॅण्ड सॅनिटायझर मशीन
कर्जत : प्रतिनिधीसॅनिटायझर हा शब्द आपण यापूर्वी कधीतरी ऐकलेला असेल, परंतु कोरोनाच्या महामारीदरम्यान सॅनिटायझरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या सर्रास हात सॅनिटाइझ करून घ्यावे लागतात, पण प्रत्येकाच्या हाताचा स्पर्श सॅनिटायझरपात्राला होतो. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील चार अभियांत्रिकी युवकांनी स्पर्श न होता हात सॅनिटाइझ होतील असे टचलेस …
Read More »नेरळची बाजारपेठ तीन दिवस राहणार बंद
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थांचा निर्णय कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीत आणि ग्रामपंचायत हद्दीला लागून असलेल्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नेरळची बाजारपेठ सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सोमवारी (दि. 15) पहिल्याच दिवशी प्रतिसाद लाभला.नेरळ गावात मोहाचीवाडी आणि खांडा भागात …
Read More »भाजपतर्फे वादळग्रस्तांना पत्रेवाटप
अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. या वादळग्रस्तांना सरकारी मदत अद्याप मिळालेली नाही. अलिबाग विभागातील गरजू वादळग्रस्तांना भारतीय जनता पक्षातर्फे सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले.3 जून रोजी कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने अक्षरश: होत्याचे नव्हते केले. रायगड जिल्ह्याला या नैसर्गिक आपत्तीचा फार मोठा फटका बसला. …
Read More »केंद्राचे पथक आज रायगडात; नुकसानीची करणार पाहणी
अलिबाग : प्रतिनिधीकोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक दोन दिवसांच्या पाहणी दौर्यावर येणार आहे. केंद्राचे हे पथक मंगळवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात पाहणी करून नुकसानीचा आढावा घेणार आहे.कोकणात 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिकांच्या मालमत्तांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता …
Read More »पनवेलमध्ये 51 नवीन रुग्ण; तिघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 15) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 41 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 44 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून कळंबोली, नवीन पनवेल आणि खारघर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 36 …
Read More »गोंधळाचा नवा अंक
चार भिंतींच्या वर्गातील औपचारिक शिक्षणाला ऑनलाइन शिक्षण पर्याय ठरू शकते असा दावा अनेकांकडून गेली काही वर्षे विविध स्तरांवर केला जातो आहे. काही विशिष्ट शैक्षणिक शाखा वा विशिष्ट स्तरावरील विद्यार्थ्यांच्या संदर्भात ते खरेही असेल. परंतु सरसकट प्राथमिक व एकंदर शाळा-कॉलेजांतील शिक्षणाला एका झटक्यात ऑनग्राउंडवरून ऑनलाइन करणे वाटते तितके सोपे काम अजिबातच …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याबद्दल महेश साळुंखे यांनी दिले धन्यवाद!
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनामुळे लागू लॉकडाऊनच्या काळात केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी हार्दिक धन्यवाद दिले आहेत. या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात साळुंखे यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोणीही व्यक्ती …
Read More »‘निसर्ग’मुळे सुधागड किल्ल्याचे प्रचंड नुकसान
पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने कोकणासह रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली. या आपत्तीचा फटका येथील गडकिल्ल्यांनाही बसला असून सुधागड तालुक्यातील महत्त्वाच्या सुधागड किल्ल्यावरील पुरातन वाडे, मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील घरांनाही चक्रीवादळाची झळ बसली आहे. सुधागड हा ऐतिहासिक व शिवकालीन किल्ला असल्याने त्याला खूप महत्त्व आहे. किल्ल्यावरील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper