Breaking News

Monthly Archives: September 2020

भारत ‘नॉलेज इकॉनॉमी’च्या दिशेने : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था21व्या शतकातील भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने होते आहे. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांतील युवक कसे पुढे येतील यावर भर दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भातील परिषदेत ते बोलत होते. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकर्‍या, कामाचे …

Read More »

नवभारतीय शिववाहतूक संघटना चालकांच्या खंबीरपणे पाठीशी -लोकनेते रामशेठ ठाकूर

रिक्षाचालकांना अन्नधान्य आणि सुरक्षित पडदा अंतर किटचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोड परिसरातील रिक्षाचालकांना अन्नधान्य वाटपाबरोबरच त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित पडदा अंतर किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष निर्गुण कवळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाभावीपणाने केले आहे. अशा संघटनेचा आम्हाला निश्चित अभिमान असून, यापुढेही येथील रिक्षाचालक तसेच इतर …

Read More »

वाढीव वीज बिलांची भाजपकडून होळी

अलिबागसह रायगडात ठिकठिकाणी आंदोलने अलिबाग : प्रतिनिधीमहावितरण कंपनीने दिलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात सोमवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षाकडून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या वेळी वीज बिलांची होळी करून महावितरणसह राज्य सरकारचा निषेध केला गेला. अलिबाग विभागीय कार्यालयासमोर बोलताना भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी वीज बिले …

Read More »

पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात

ग्रामपंचायत विधेयकावरून विरोधकांचा सभात्याग मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या राज्य विधिमंडळाचे कामकाज सोमवारी (दि. 7) सुरू झाले, पण पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. ग्रामपंचायत सुधारणा विधेयकावरून विधानसभेत एकच गोंधळ पाहण्यास मिळाला. विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत सभात्याग केला.विधिमंडळाच्या दोनदिवसीय पावसाळी अधिवेशाला सोमवारी …

Read More »

उरण तालुका सेतू केंद्र पुन्हा सुरू

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात उरण तालुका सेतू केंद्र कित्येक दिवस बंद होते. नागरिकांना विविध दाखल्यांसाठी त्रास होत होता. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका सेतू केंद्र सुरु  करण्यात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व नागरिक  विविध दाखल्यांसाठी  येतात …

Read More »

रुग्णालयांच्या तक्रारीसाठी आता कॉल सेंटर

पनवेल : बातमीदार – कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना अवाजवी बिले आकारण्याच्या तक्रारी अजूनही येत आहेत. रुग्णांना उपचारासाठी आकारल्या जाणार्‍या बिलाच्या तक्रारी निवारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लेखा परीक्षण समिती उभारण्यात आली आहे. मात्र आत्ता या तक्रारीसाठी विशेष 12 तास कॉल सेंटर सुरू करण्याची तयारी महापालिकेने सुरू …

Read More »

‘युवा सबलीकरण, आत्मनिर्भर भारत संकल्पांवर भर देणे आवश्यक’

पनवेल : वार्ताहर – युवा सबलीकरण, आत्मनिर्भर भारत संकल्प यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे मत भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी संभाजी नगर येथे मराठवाडा विभागातील भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी तसेच विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष महामंत्री बैठकीत केले. या बैठकीत आगामी काळात संघटन बांधणी, युवा सबलीकरण, …

Read More »

भागीदाराने केली सहकार्यांची तब्बल 17 कोटींची फसवणूक

बनावट कुलमुख्यत्यारपत्राचा वापर करून परस्पर विकल्या जमिनी पनवेल : वार्ताहर – आशापुरा रियल्टर्स या बांधकाम व्यवसायीक कंपनीतील राकेश संघवी या भागीदाराने कंपनीच्यावतीने विकत घेतलेल्या जमीनीच्या सातबारावर त्याच्या नावाची नोंद असल्याचा फायदा घेऊन तसेच इतर भागीदारांच्या बनावट कुल मुखत्यारपत्रांचा वापर करुन त्याद्वारे कंपनीच्या नावावर पनवेलच्या विचुंबे गावात असलेली कोट्यावधी रुपये किंमतीची …

Read More »

गनीम शेजार्यांनो, सावधान!

अलिकडच्या काळात शेजारील राष्ट्रांचा उपद्रव वाढला आहे. पाकिस्तान पूर्वीपासूनच भारताच्या कुरापती काढत आला आहे. आता त्यात चीनची भर पडली आहे. महासत्ता बनू पाहणारा ‘ड्रॅगन’ भारताचा भूभाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतोय. हे कमी म्हणून काय नेपाळही आगळीक करू लागला आहे, पण भारताला कमी लेखण्याची चूक कुणी करू नये! भारत हा शांततापूर्ण …

Read More »

मुंबईतील लोकल, कार्यालये 1 नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; ‘टीआयएफआर’चा मनपाला अहवाल

मुंबई : प्रतिनिधी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टीआयएफआर) एक महत्त्वपूर्ण अहवाल मुंबई महापालिकेकडे सोपवला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालयांसह वाहतूक सुविधा पूर्णपणे सुरळीत करता येऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे. याचबरोबर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांनी अहवाल सादर करीत शाळा जानेवारी 2021पासून …

Read More »