Breaking News

Monthly Archives: October 2020

पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान लगतच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खालील पाईपलाईनची गळती होते आहे. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी या ठिकाणाची अधिकार्‍यांसह गुरुवारी (दि. 29) पाहणी केली. व महाराष्ट्र प्रधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय सुर्यवंशी यांना पाईप …

Read More »

खांदा कॉलनीतील समस्यांबाबत सिडको प्रशासनासोबत बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील रस्ते, गटारे, फूटपाथ, उद्यान, लाईट या सारख्या विविध समस्या नागरिकांना भेडसावत आहे. त्यापार्श्वभुमीवर खांदा कॉलनीमधील नगरसेवकांनी सिडकोचे अधिक्षक अभियंता एस. जी. रोकडे यांच्यासोबत गुरुवारी (दि. 29) बैठकीचे आयोजन ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्या संदर्भात चर्चा केली. नवीन पनवेल येथील सिडकोच्या कार्यालयात झालेल्या या …

Read More »

राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी आजाराचं संकट मात्र कायम आहे. पुढील काही दिवसांत करोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही केंद्र सरकारच्या समितीने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार सावधगिरीने पावले उचलताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन …

Read More »

नवनिर्वाचीत सभापतींना शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकच्या रिक्त झालेल्या जागांसाठी ऑनलाइन पद्धीतीने बुधवारी निवडणूक प्रक्रिया झाली. या निवडणूकीत स्थायी समिती स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनीका महानवर, प्रभाग समिती सभापती पदी अनीता पाटील, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर आणि सुशीला घरत निवडून आले आहेत. त्यानिमित्त भाजपचे उत्तर रायगड …

Read More »

ऊस उत्पादकांना मोदी सरकारचा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी दोन निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत. सर्वात मोठा दिलासा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिला आहे. इथेनॉलच्या किंमतीत 5 ते 8 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर …

Read More »

प्रत्येक भारतीयाला मिळणार कोरोना लस : पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी संकट पूर्णपणे टळले नाही. जेव्हा कोरोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिले आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी हा …

Read More »

शरद पवारांकडे सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट; चंद्रकांत पाटील यांची टीका

सांगली ः प्रतिनिधी राज्यातील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग? सध्या शरद पवार हेच राज्य चालवतात. त्यामुळे त्यांनाच भेटले पाहिजे. शिवाय मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल व शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. 29) सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केली. …

Read More »

कुंथत कुंथत सरकार चालत नाही; राज ठाकरेंचे राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे

मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही, पण आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे. ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. गुरुवारी (दि. 29) त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. …

Read More »

सरपंचांवरील अविश्वास पारित करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावणे बंधनकारक

अलिबाग ः प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचावर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाने तसे पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना पाठविले आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत होती, मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच ग्रामपंचायत अधिनियमात बदल करण्यात आला. …

Read More »

तटकरेंचा सत्तेचा माज जनता उतरवेल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात; पेणमधील निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण ः अनिस मनियार एखाद्या घटनेचे राजकीय स्वार्थासाठी भांडवल करून घेणे ही खासदार सुनील तटकरे यांची वृत्ती असून गेली 20-25 वर्षांत विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम ते करीत आहेत. त्यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल हे निर्विवाद सत्य आहे. प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर सत्तेचा गैरवापर करीत पोलीस यंत्रणेला …

Read More »