Breaking News

Yearly Archives: 2020

भाजपतर्फे कोविड योद्धा गौरवपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणार्‍या आणि मदत करणार्‍यांना भाजप पनवेल तालुका कमिटीच्या वतीने कोविड योद्धा गौरवपत्र रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त प्रदान करून शनिवारी (दि. 8) सन्मानित करण्यात आले. गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुका …

Read More »

उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटलला डेडिकेट कोविड सेंटर बनवण्याची मागणी

उरण : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटलला डेडिकेट कोविड सेंटर बनवण्याची मागणी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनकडून आमदार महेश बालदी यांच्याकडे करण्यात आली आहे.उरण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रुग्णांना उपचारासाठी पनवेल, नवी मुंबई येथे जावे लागते. …

Read More »

केरळ विमान अपघात; मृतांचा आकडा 18वर

कोझिकोड : वृत्तसंस्थाकेरळमधील कोझिकोड येथे शुक्रवारी (दि. 7) रात्री झालेल्या भीषण विमान अपघातातील मृतांचा आकडा 18वर जाऊन पोहोचला आहे. अनेक जण जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले आहेत तसेच अपघातग्रस्तांचे कुटुंबीय आणि जखमी प्रवाशांना केंद्र …

Read More »

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे निकष बदला : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधीमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ महापालिका हद्दीतील सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांना मिळत नाही. याबाबतचे निकष राज्य शासनाने बदलण्याची गरज असल्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 8) महापालिका आयुक्तांबरोबरच्या बैठकीत बोलताना केली.पनवेल महापालिका हद्दीत कोविड-19च्या रुग्णांसाठी महापालिकेने प्राधिकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य …

Read More »

पीएम मोदींना जनतेची पसंती

देशातील 78 टक्के लोक कामगिरीवर समाधानी नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळाला आता सव्वा वर्ष पूर्ण होत आले आहे. या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कलम 370 हटवण्यासह ट्रिपल तलाक आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच एका सर्व्हेक्षणानुसार देशातील 78 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर …

Read More »

जिल्हा शांतता समितीच्या सदस्यपदी अॅड. मंगेश नेने

पेण ः प्रतिनिधी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश नेने यांची रायगड जिल्हा शांतता समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड केली. अ‍ॅड. मंगेश नेने विविध सामाजिक कार्यात सहभागी असतात. ही निवड उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे स्वाक्षरी केलेल्या अहवालानुसार रायगड जिल्हा शांतता समितीच्या अशासकीय सदस्यपदी …

Read More »

‘वावेदिवाळी-महागाव रस्ता गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करा’

माणगाव ः प्रतिनिधी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून या सणाला मुंबईहून अनेक चाकरमानी आपल्या गावांकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी तसेच गणरायाला आनंदाने घरी आणण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी माणगाव तालुक्यातील वावेदिवाळी-महागाव रस्त्यावरील तसेच दक्षिण रायगडातील अनेक गावांतून पडलेले रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, …

Read More »

सर्वांनी नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा ः पो. नि. घुटुकडे

नागोठणे ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सतरा हजारांवर गेली आहे. कोठेही धोका निर्माण न करता या पार्श्वभूमीवर सर्वांना या वर्षी गणेशोत्सव साजरा करावयाचा असून महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी केले आहे. शनिवारी (दि. 8) सकाळी …

Read More »

जनावरांच्या गोठ्याला आग; गाय आणि वासरू बचावले

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील डिकसळ गावातील एका शेतकर्‍याच्या गुरांच्या गोठ्यास शुक्रवारी सकाळी आग लागली. अचानक लागलेल्या आगीत गोठ्यात असलेल्या गाय आणि वासरू यांना कोणतीही दुखापत न होता वाचविण्यात यश आले. शेतकरी तेथे दूध काढण्यासाठी गेल्याने धावपळ करून जनावरांना बाहेर काढल्याने कोणालाही इजा झाली नाही. नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या डिकसळ गावातील …

Read More »

शासनाने शेतकर्यांना दिलासा द्यावा

आदिवासी ठाकूर सेवा मंडळाची मागणी कर्जत ः बातमीदार आदिवासी भागातील शेतकरी मागील पाच महिने रोजगारापासून वंचित आहेत. त्यात शेतीच्या बांधबंदिस्तीपासून सर्वच कामे पैशांअभावी अडकून पडली आहेत. त्यामुळे शासनाने आदिवासी शेतकर्‍यांच्या जमिनीमधील शेतीबाबतची सर्व कामे शासनाच्या रोजगार हमी आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आदिवासी ठाकूर सेवा …

Read More »