Breaking News

Yearly Archives: 2020

‘इनरव्हील क्लब’च्या अध्यक्षपदी ध्वनी तन्ना

पनवेल : वार्ताहर – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. कोरोनाच्या वातावरणात सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य होते. म्हणून डिजिटल माध्यमातून झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीडीसी डॉ. सावित्री रघुपती तर प्रमुख पाहुण्या डिस्ट्रीक्ट एडीटर डॉ. शोभना पालेकर होत्या. या वेळी इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी …

Read More »

पोलीस बांधवांना चहा वाटप

उरण : वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी रायगड जिल्ह्यात  13 जुलैपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनासाठी उरण शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उरण येथील मल्लिनाथ श्री होद्लूरे या तरुणाच्या वतीने 13 जुलैपासून चहा वाटप करण्यात येत आहे. …

Read More »

लॉकडाऊन वाढवताना नागरिकांच्या समस्या लक्षात घ्या

नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन वाढवताना नागरिकांच्या समस्या विचारात न घेण्यात आल्याबाबत भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी लॉकडाऊन वाढवताना नागरिकांच्या समस्या लक्षात घ्याव्या, अशी मागणी केली आहे. या संदर्भात पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी …

Read More »

अवजड वाहन पलटल्याने वाहतुकीची कोंडी

मोहोपाडा : प्रतिनिधी – पातालगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कारखानदारी असल्याने अवजड वाहनांची रेलचेल सुरुच असते. न्हावाशेवा येथून अवजड वाहन (क्र. एमएच 43 यू 6776) पाताळगंगा या परिसरात येत असताना पौध येथे येताच वळण घेत असताना वाहन चालकाचे वहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला झुकून पलटी झाले. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली …

Read More »

‘कोरोनाबाबतची अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई करावी’

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथे राहणार्‍या वारगे कुटुंबीयातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा काही लोकांनी पसरवली. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा अफवा पसरविणार्‍या समाजकंठकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप ओबीसी सेल अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांनी अलिबाग तहसीलदारांकडे केली आहे. अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथे …

Read More »

मोहोपाडा हद्दीतील 83 रुग्ण कोरोनामुक्त

रसायनीकरांना दिलासा मोहोपाडा : प्रतिनिधी – कोरोना या विषाणूने जगभर थैमान घातल्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे. कोरोना या विषाणुची सर्वत्र भिती असली तरी नागरिक गंभीर दखल घेताना दिसत नसल्यानेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येते. रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा परीसरात कोरोनाने शिरकाव …

Read More »

भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षपदी दीपाली जाधव

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या आदेशाने तालुका महिला मोर्चा अध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी माणगाव शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील सक्रिय कार्यकर्त्या दीपाली जाधव यांची नियुक्ती घोषित केली. बुधवारी (दि. 15) पक्ष कार्यालय माणगाव येथे दीपाली जाधव यांची नियुक्ती घोषित करण्यात आली. तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे …

Read More »

कर्जत तालुक्यात कडकडीत बंद; पोलिसांचा पहारा; तिन्ही जिल्हा सीमा केल्या बंद

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रायगड जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यात येणार्‍या तिन्ही जिल्हा सीमा पोलिसांकडून बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील दोन मोठ्या आणि चार लहान अशा सर्व बाजारपेठा बंद असून गुरुवारी (दि. 16) सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. लॉकडाऊनच्या …

Read More »

बारावीचा आज निकाल

बारावीचा आज निकाल मुंबई : प्रतिनिधी राज्य शिक्षण बोर्डाच्या वतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.१६) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. बोर्डाने बुधवारी ही घोषणा केली. परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण बोर्डाच्या वेबसाईटवरुन पाहता येणार आहेत तसेच त्याची प्रिंट आउटही घेता येणार …

Read More »

रायगडात लॉकडाऊन वाढवला

जिल्ह्याधिकार्‍यांकडून अधिसूचना जारी; नागरिक संभ्रमात अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता, मात्र जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी करीत हा लॉकडाऊन 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक संभ्रमात पडले आहेत.रायगडच्या पालकमंत्री आदिती …

Read More »