Breaking News

Yearly Archives: 2020

बेणसेत रुग्ण वाढले

नागोठणे : प्रतिनिधी पेण तालुक्यातील बेणसे या गावात राहणार्‍या एका व्यक्तीचे पाच-सहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या पत्नी, बहीण, मुलगा तसेच घरकाम करणारी बाई आणि दुकानात काम करणारा कामगार अशा एकूण पाच जणांना कोरोनाची लागण लागली असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. या …

Read More »

रोजगार नाही, व्यवसाय नाही; मग शालेय फी कशी भरायची? पालकांचा सवाल

रोहे : प्रतिनिधी बहुतांशी खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. शालेय वर्षाला सुरुवात झाली म्हणजे फी भरावीच लागणार. शासनाने फीसाठी सक्ती करू नये, असे शैक्षणिक संस्थांना सूचना दिली असली तरी नंतर मात्र एकत्रित फी भरावी लागणार आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. त्यातच …

Read More »

देशात कोरोनाचा नवा उच्चांक

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गुरुवारी (दि. 25) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 16 हजार 922 नवे रुग्ण आढळले आहेत. एका दिवसांतील हा सर्वाधिक आकडा आहे, तर 418 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाख 73 हजार 105 इतकी झाली आहे.देशात कोरोनाचे एक लाख …

Read More »

रायगडातील बागायतदार हवालदिल

चक्रीवादळग्रस्त अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील फळबागांना बसला असून, 22 हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. यात आंबा, नारळ, सुपारी, काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, मात्र पिकती झाडे उन्मळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. गंभीर म्हणजे या बागायतदारांना अजूनही …

Read More »

पनवेल मनपातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन द्यावे

नगरसेवक अनिल भगत यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात भगत यांनी निवेदनही दिले …

Read More »

पावसाअभावी रोपे सुकू लागली

कर्जत : बातमीदार गेल्या 15 दिवसांपासून वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे भाताची रोपे सुकू लागली आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही, तर बळीराजावर भाताची रोपे पुन्हा रुजविण्याची वेळ येणार आहे.  कर्जत हा कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखळा जातो. तालुक्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. खरिप हंगामासाठी शेतकर्‍यांनी …

Read More »

रायगडात कोरोनाचा हाहा:कार; तब्बल 160 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या तब्बल 160 रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 25) झाली, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात पहिल्यांदाच एवढे रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 82, पनवेल ग्रामीणमधील 36, अलिबाग तालुक्यातील नऊ, खालापूर तालुक्यातील आठ, उरण व कर्जत तालुक्यातील प्रत्येकी सात, पेण तालुक्यातील चार, …

Read More »

रायगडात भीषण पाणीटंचाई

315 गावे-वाड्यांना टँकर्सद्वारे जलपुरवठा  अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण बनले आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त 315 गावे आणि वाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स तसेच अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.उरण तालुक्यातील पाच वाड्यांमध्ये दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील एक गाव व एक वाडीची तहान एका खासगी टँकरद्वारे …

Read More »

यंदा दहीहंडीला स्थगिती

मुंबई : प्रतिनिधीजून महिना सरत आला की मुंबई आणि उपनगरांमध्ये ‘बजरंग बली की जय’, ‘गोविंदा रे गोपाळा’ अशा आरोळ्या ठोकत मानवी मनोरे रचण्याच्या सरावाला सुरुवात होते, मात्र यंदा कोरोनाच्या साथीमुळे परिस्थिती अगदी वेगळी आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय दहीहंडी उत्सव समन्वय …

Read More »

सायबर युद्धाचे ढग

कोरोनासंबंधी आर्थिक मदत, मोफत कोविड चाचणी या आशयाचे मेल सरकारी ई-मेलवरून आल्याचे भासवून सर्वसामान्यांना जाळ्यात ओढण्याचा हॅकर्सचा प्रयत्न असू शकेल. हे हॅकर्स बड्या कंपन्या, श्रीमंत व्यक्ती यांच्यावर तर हल्ले करतातच, परंतु एखाद्या मोठ्या हल्ल्यात लाखो सर्वसामान्यांनाही फटका बसू शकतो. गेले अनेक दिवस भारत आणि चीन यांच्यादरम्यान सीमाभागात तणाव आहे. चीनची …

Read More »