Breaking News

Monthly Archives: February 2021

आयुर्वेद सर्वांचाच

एखाद्या आयुर्वेदिक औषधाचा फॉर्म्युला, त्यातील घटक रसायनांचे प्रमाणीकरण, त्यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम/दुष्परिणाम याची अचूक मांडणी आपल्याकडे अभावाने आढळते. आपल्याकडे प्राचीन काळी मौखिक परंपरेनेच औषधोपचारांची पद्धती एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे दिली जात होती. त्याला ग्रंथरूप मिळणे किंवा मिळाले तरी त्याचे जतन करून ठेवणे याच्या अभावामुळे आयुर्वेदाच्या प्रभावाबद्दल सुशिक्षितांमध्ये काही प्रमाणात …

Read More »

नवी मुंबईतील पत्रकारांची किल्ले रायगडला अभ्यास भेट

नवी मुंबई ः प्रतिनिधी जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकदिवसीय रायगड किल्ल्याच्या अभ्यास दौर्‍याचे आयोजन  करण्यात आले होते. कोरोनाच्या संकटातही दैनंदिन क्षणाक्षणाला घडणार्‍या घडामोडींचा वेध घेणार्‍या पत्रकार मंडळींनी या वेळी थोडीशी उसंत घेत सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत लपलेल्या महाराजांच्या रायगड किल्ल्याला भेट देऊन इतिहासाची पाने चाळली. एसी मिनी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मेरीटाइम इंडिया समिटचे उद्घाटन

उरण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ते 4 मार्चदरम्यान होणार्‍या ‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’ या तीन दिवसीय शिखर संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या पुढाकारातून या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात भारतीय सागरी क्षेत्रातील व्यवसायाच्या संभाव्य संधींचा …

Read More »

उरणमध्ये उघड्या विद्युत डीपींमुळे जीवितहानीची शक्यता

उरण ः वार्ताहर उरण शहरातील मुख्य रस्त्यावरील वीज महावितरणच्या डीपी उघड्या असून त्यामुळे विजेचा शॉक लागून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. असे असतानाही वीज महावितरणच्या अधिकार्‍यांचे या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उरण शहरातील वाणी आळी कॉर्नर, महात्मा गांधी पुतळ्यासमोरील प्रोफेशनल कुरिअरजवळ व रसवंतीगृहासमोरील बाजूस वीज …

Read More »

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त                                       कोविडचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने कोरोनासंबंधीच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले आहे, तसेच या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पनवेल …

Read More »

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नमुंपा प्रशासन सज्ज

800 खाटा राखीव नवी मुंबई ः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेल्या कोरोना विषाणूने ठाणे जिल्ह्यात वेगाने पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात नवी मुंबईत 700 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून दिवसाला सरासरी शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. शहरातील उपचाराधिन रुग्णांची संख्याही एक हजाराच्या पुढे गेली आहे. त्यात आणखी वाढीची शक्यता …

Read More »

खोपोलीत भाजप दक्षिण भारत सेलची बैठक

खोपोली : रामप्रहर वृत्तखोपोली येथे प्रथमच भाजप दक्षिण भारत सेलची बैठक रविवारी (दि. 21) झाली. या बैठकीस खोपोली भाजप मंडलचे अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, मंडलचे सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर, स्थानिक भाजप नगरसेवक तुकाराम साबळे, जिल्हा दक्षिण भारत सेलचे श्रीनिवास कोडुरु, जिल्ला संयोजक थाहिर अली आणि श्रीमती यमुना आदी उपस्थित होते. साबळे …

Read More »

कोरोनातील विरंगुळा-अर्बन हाट

कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला लागलेला आहे.उद्योगधंद्यांच्या दृष्टीकोनातून 2020 हे वर्ष इतके वाईट असेल ही कल्पनादेखील कोणी केली नसेल. या महामारीच्या प्रकोपामुळे लहान, सुक्ष्म उद्योग, हातमाग व्यापारी, खादी, हस्तकला उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता कुठेतरी हळूहळू हे लहानसहान उद्योजक या आर्थिक मंदीतून वर येण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना काळात …

Read More »

पनवेल मनपा कार्यालयात प्रवेशासाठी नियमावली जाहीर

पनवेल : प्रतिनिधी वाढत्या कोरोनारुग्णांमुळे पनवेल महापालिका कार्यालयात येणार्‍या सर्व नागरिकांना आणि कर्मचार्‍यांसाठी सुरक्षेचे नियम अधिक सक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, या प्राथमिक गोष्टीचे सर्वांनी पालन  करण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. महापालिका कार्यालयामध्ये पाणी बिल, विवाह नोंदणी, तसेच अनेक …

Read More »

रेवस पाणी योजनेतच दुष्काळ; गावकरी 15 दिवस पाण्याविना

अलिबाग : प्रतिनिधी उन्हाळा असो वा पावसाळा अलिबाग तालुक्यातील रेवस पाणीपुरवठा योजनेचा दुष्काळ काही संपत नाही. गेल्या 15 दिवसांत या योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावकर्‍यांना पाण्याचा एकही थेंब मिळाला नाही. आज-उद्या अशी केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांत रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी …

Read More »