प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1च्या जलद अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार महा मेट्रोकडून मंगळवारी (दि. 23) प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना करण्यात …
Read More »Monthly Archives: February 2021
मोबाईल चोरी प्रकरणातील कर्जत पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस
कर्जत : प्रतिनिधी कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेले मोबाईल चोरी प्रकरणातील दोन गुन्हे उघडकीस आणण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे …
Read More »बिहारमधील भाजपच्या यशानंतर फडणवीसांवर बंगालची जबाबदारी
कोलकाता : वृत्तसंस्थाभाजप नेते आणि राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दणदणीत यशानंतर आता पुन्हा एकदा मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात फडणवीस यांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचसाठी सोमवारी (दि. 21) फडणवीस पश्चिम बंगालमध्ये पोहचले आणि या ठिकाणी त्यांनी परिवर्तन यात्रेला …
Read More »मंत्री राठोडांवर कारवाई का नाही?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल मुंबई ः प्रतिनिधी तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असलेले व लपून बसलेले राज्य सरकारमधील एक मंत्री आता 15 दिवसांनंतर वाजतगाजत प्रकट झाले. विविध प्रसिद्धिमाध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष व गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली. एका वृत्तवाहिनीवर त्या मंत्र्याचे आत्महत्या केलेल्या तरुणीसोबतचे फोटोही प्रसिद्ध झालेत. मग अद्यापही …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मेरीटाइम इंडिया समिटचे उद्घाटन
भारतीय बंदरांना मिळणार आंतरराष्ट्रीय सहकार्य उरण : वार्ताहर, प्रतिनिधीयेत्या 2 ते 4 मार्चदरम्यान मेरीटाइम इंडिया समिट 2021 होणार असून, या तीन दिवसीय शिखर संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांच्या पुढाकारातून हे आभासी शिखर संमेलन होत असून, यात …
Read More »गुजरातमधील मनपा निवडणुकीत भाजपचा विजयी षटकार
अहमदाबाद : वृत्तसंस्थागुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने विजयाचा षटकार मारला आहे. भाजपने अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या सहापैकी सहा महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली.अहमदाबादमध्ये 192 पैकी हाती आलेल्या कलांमध्ये भाजपने 116 जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. काँग्रेसला केवळ 21 जागांवर आघाडी मिळाली, तर …
Read More »लॉकडाऊनबद्दलचा मेसेज फॉरवर्ड करताना सावधान!
पोलिसांचा वॉच; कारवाई होणार मुंबई : प्रतिनिधीलॉकडाऊनसंदर्भात सोशल मीडियावर आलेला मेसेज फॉरवर्ड करीत असाल, तर खबरदार! कारण लॉकडाऊनबद्दलच्या मेसेजमुळे पोलिसी कारवाईला सामोर जावे लागू शकते. सोशल मीडियातून लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आहे. या पार्श्वभूमीवर सायबर सेलला लॉकडाऊनच्या अफवा पसरवणार्यांवर नजर ठेवण्याचे …
Read More »अधिवेशनातून पळ काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न : दरेकर
मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या फैलावाचे कारण देऊन हिवाळी अधिवेशन दोन दिवसात आटोपल्यानंतर आता विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. महत्वाच्या विषयांवर विरोधक सरकारचा पर्दाफाश करतील या भीतीनेच अधिवेशनातून पळ काढण्याचा या सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रांमध्ये …
Read More »संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांची मूक संमती
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मुंबई : प्रतिनिधीपूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारले आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी इतके दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज अचानक प्रकट झाले. राज्याच्या एका मंत्र्यावर गंभीर आरोप आहेत. …
Read More »देशाच्या आरोग्यव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चतु:सूत्री
नवी दिल्ली : वृत्तसंस्थायंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रात केलेल्या भरीव तरतूदीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबिनारमध्ये आपली भूमिका मांडली, तसेच देशाच्या आरोग्यव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने नियोजन केलेली चतु:सूत्रीदेखील सांगितली.भारताचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आम्ही चार मुख्य गोष्टींवर काम करीत आहोत. यामध्ये रोगप्रतिबंध आणि आरोग्याचा प्रसार, सर्वांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे, आरोग्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper