Breaking News

Monthly Archives: March 2022

सावित्रीबाई फुले पुरस्काराने प्रतिष्ठित महिलांचा सन्मान

पनवेल ः वार्ताहर महिला दिनाचे औचित्य साधून क्रियाशील प्रेसक्लब पनवेलतर्फे ’एक दिवस तिचा’ हा कार्यक्रम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. यानिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांना सावित्रीबाई फुले 2022 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर महिला पोलिसांना हळदीकुंकू व साडी देण्यात आली. या वेळी परिमंडळ-2मधील महिला …

Read More »

नवी मुंबईत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

61 चालकांकडून 58 हजार रुपयांचा दंड वसूल नेरुळ ः प्रतिनिधी नवी मुंबई शहरातील विविध कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सरकारी कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांनादेखील आर्थिक दंडाची झळ बसली. या कारवाईत एकूण 61 जणांवर कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी दिली. राज्याचे परिवहन …

Read More »

पनवेलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एक अंकी

चाचण्यांवर भर; आतापर्यंत 13 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील कोरोनाबाधितांची संख्या एक अंकी झाली आहे. निर्बंध शिथिल करून दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. असे असले तरी पुन्हा चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने पालिका प्रशासनाकडून दैनंदिन चाचण्या व लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आतापर्यंत शहरात 12 लाख …

Read More »

घरकुलाच्या मागणीसाठी लाभार्थ्याचे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषण

कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी माले गावातील मारुती अनंत भुंडेरे यांनी आपल्या कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. साळोख तर्फे वरेडी ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील माले या गावातील मारुती भुंडेरे यांना 15 व्या वित्त …

Read More »

उपोषणकर्त्या अधिपरिचारिकांची प्रकृती बिघडली

अलिबागेत नवव्या दिवशीही उपोषण सुरूच अलिबाग : प्रतिनिधी आपल्या मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या अधिपरीचारिकांची प्रकृती बिघडू लागली आहे. उपोषणाचा मंगळवारी (दि 29) नववा दिवस होता. प्रकृती बिघडत असली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार अधिपरिचरिकांनी केला आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन वर्षाचे प्रशिक्षण …

Read More »

रायगडातील धरण क्षेत्रांत मुबलक पाणीसाठा

पाभरे धरणात सर्वाधिक, तर साळोख धरणात सर्वांत कमी पाणी रोहे : महादेव सरसंबे रायगडात 2021 मध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने या वर्षी धरण क्षेत्रातील पाणी पातळी कायम राहिली. त्यामुळे मार्च अखेरीस रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या धरण क्षेत्रांत समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसून येत …

Read More »

महाड आगाराच्या नव्या इमारतीचे काम रखडले

महाड ़: प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील महाड एसटी आगार व बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम निधीचा अभावी आणि ठेकेदाराने केलेल्या कामाचे थकीत बिल यामुळे गेल्या वर्षापासून ठप्प झाले आहे. यामुळे प्रवासी व कर्मचार्‍यांना जुन्या धोकादायक इमारतीत वावरावे लागत आहे. महाड बसस्थानक व आगाराची इमारत 50 वर्षे जुनी आहे. बसस्थानकाच्या इमारतींमध्ये असणारे उपहार गृह, …

Read More »

नेरळमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

कर्जत : बातमीदार नेरळ मोहचीवाडी येथील रणरागिणी महिला मंडळाच्या वतीने कर्जत तालुक्यातील चार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील तसेच कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी रणरागिणी महिला मंडळाच्या कार्याचा गौरव केला. रणरागिणी महिला मंडळाने नेरळ येथील शनी मंदिर सभागृहात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा …

Read More »

उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा

सांडपाण्यासोबत वाहत असलेल्या शेवाळामुळे नेरळ परिसरातील पाण्यावर पसरली हिरवळ कर्जत : बातमीदार बारमाही वाहणारी उल्हास नदी नेहमीप्रमाणे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. शेवाळ आणि जलपर्णीमुळे प्रामुख्याने वाकस पुलापासून ठाणे जिल्हा हद्दीपर्यंतच्या नदीपात्रातील पाणी हिरवेगार दिसू लागले आहे. खंडाळाच्या बोरघाटातून उगम पावणारी उल्हास नदी पुढे कर्जत तालुक्यातून वाहत जाऊन ठाणे जिल्ह्यात पोहचते. …

Read More »

माणसांपरिस माकडं बरी!

जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होतात. भारतात दर तासाला 53 अपघात होतात. दर चार मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. सिग्नल क्रॉस करणे, ओव्हरटेक करणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, रस्त्यांची खराब स्थिती, वाहन चालक व पादचार्‍यांंची चूक अशा अनेक गोष्टी अपघातांसाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.आपण अनेक वेळा रस्ता …

Read More »