Breaking News

Monthly Archives: November 2022

जुनाट कायद्यांना मूठमाती

राजद्रोहविषयक कलम किंवा या संपूर्ण कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार करण्याची ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नुकतीच दिली. आता या कायद्याला कायमची मूठमाती देण्याच्या दिशेने ठोस पावले पडू लागतील यात शंका नाही. ब्रिटिशांनी भारतावर तब्बल दीडशे वर्षे राज्य केले. पारतंत्र्याचे जोखड एकदाचे फेकून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली. भारताला स्वातंत्र्य एका …

Read More »

खालापुरातील फिनोझोल कंपनीला आग

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील ढेकू औद्योगिक वसाहतीमधील फिनोझोल कंपनीला बुधवारी (दि. 2) सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. अन्यथा संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. फिनोझोल कंपनीत रसायनासाठी परवानगी आहे. प्रत्यक्षात मात्र स्फोटक मालाचे उत्पादन करतात तसेच अगदी थोड्या जागेत उत्पादन घेतात, मात्र औद्योगिक …

Read More »

डोलकाठीच्या तुर्‍यावर बांधण्यासाठीचा गरुडध्वज ढाक डोंगरावरून देऊळवाडीत दाखल

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील देऊळवाडी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला बांधण्यासाठी ढाक डोंगरावरील भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला. कोरोनाचे संकट दूर झाल्याने या वेळी कार्तिक पौर्णिमेची यात्रा उत्साहात होणार आहे. गरुडध्वजाची पूजा प्रकाश पुंडलिक बडेकर व लक्ष्मण मावकर यांच्या हस्ते देऊळवाडी येथील मंदिरात करण्यात आली. त्यानंतर श्री ग्रामदेवी …

Read More »

रेवदंड्यातील डम्पिंग ग्राऊंड बेकायदेशीर

कारवाईसाठी ग्रामस्थाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन रेवदंडा : प्रतिनिधी बायपास रस्त्यालगत असलेले रेवदंडा ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राऊंड बेकायदेशीर असून त्याला परवानगी देणार्‍या अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी अभिजीत पोईलकर यांनी अलिबाग प्रांताधिकारी आणि रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी घेतलेली जागा (सर्व्हे नंबर 4अ/1/अ/ड) ही खारफुटीची झाडोरा क्षेत्र …

Read More »

सुधागडात नेटवर्क समस्येने नागरिक बेजार

कंपन्यांचे दुर्लक्ष; प्रशासनाने लक्ष देण्याची जनतेतून मागणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जनतेला नेटवर्कची समस्या भेडसात आहे. मोबाइल नेटवर्क सतत जाम होत असल्याने नागरिक अक्षरशः बेजार झाले आहेत. इंटरनेट व नेटवर्क यावर आजचे जग धावत आहे, प्रत्येक संगणकिय कामात इंटरनेट आवश्यक आहे, मात्र सुधागड तालुक्यात नेटवर्क समस्या गंभीर बनली आहे. …

Read More »

तुरमाळे, सांगुर्लीत हर घर जल मिशन योजना

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर जल मिशन योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. त्या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे पनवेल तालुक्यात या योजनेकरिता एक कोटी सहा लाख रुपयांचा निधीची मंजूर झाला आहे. यामध्ये …

Read More »

रोटरी’कडून पनवेल मनपा आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि सोनोग्राफी मशीन

पनवेल : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलकडून पनवेल महापालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक असे सहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 (गावदेवी पाडा) या ठिकाणी एक सोनोग्राफी मशीन देण्यात आले आहे. एमजीएममधील सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर रोज 10 ते 1 या वेळेत या प्राथमिक आरोग्य …

Read More »

माथेरानमध्ये विक्रमी प्रवासी कर वसुली

माथेरान ़: प्रतिनिधी प्रवासी कराची वसुली कर्मचार्‍यांमार्फत सुरू केल्यामुळे माथेरान नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडली आहे. दिवाळीच्या हंगामात 24 ते 30 ऑक्टोबर या केवळ सात दिवसात एकूण 40 हजार 350 पर्यटकांकडून नगर परिषदेला 20 लाख 53 हजार इतकी विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. माथेरान नगर परिषदेतर्फे दरवेळी प्रवासी कर वसुलीचा …

Read More »

टीम इंडियाचा बांगलादेशवर रोमहर्षक विजय

सेमीफायनलचा मार्ग मोकळा अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी (दि. 2) बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता, मात्र पाऊस थांबल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल करीत सामना फिरवला. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने 20 षटकांत …

Read More »

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा

नुकसानभरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकर्‍यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आतापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबरमधील पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय बुधवारी (दि. 2) राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. …

Read More »