कर्जत : बातमीदार मोटार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांच्या प्रवासासाठी घोड्यांचा वापर केला जातो. त्यापैकी दोन घोड्यांना सरा या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यांच्यावर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू असून पशुधन अधिकारी त्या घोड्यांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. माथेरानमधील व्यावसायिक राजेश जानकर यांचे घोडे तबेल्यात असताना गेली तीन दिवस …
Read More »Yearly Archives: 2022
गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद्ध्वस्त
52 हजाराचा मुद्देमाल केला नष्ट; नागोठणे पोलिसांची कामगिरी नागोठणे : प्रतिनिधी चेराटी, काळकाई जंगल परिसरातील गावठी दारू तयार करण्याच्या चार हातभट्ट्या नागोठणे पोलिसांनी बुधवारी (दि. 23) उद्ध्वस्त केल्या. यावेळी सुमारे 52 हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. चेराटी, काळकाई भागातील जंगलात गावठी दारू अवैध रित्या तयार करण्यात येत असल्याची माहिती नागोठणे …
Read More »पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी लिविंग लिजेंड पुरस्काराने सन्मानित
सचिनदादा यांना युरोपियन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट खालापूर : प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस या संस्थेने शुक्रवारी (दि. 25) बँकॉक येथे लिविंग लिजेंड हा पुरस्कार देवून सन्मानित केले. तर सचिनदादा धर्माधिकारी यांना सामाजिक कार्याबद्दल मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल …
Read More »पेण दुरशेतजवळ दुचाकीला अपघात; एकाचा मृत्यू
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळील दुरशेत गावाच्या हद्दीत बुधवारी पहाटे दुचाकी घसरून अपघात झाला. या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर त्याचा सहप्रवासी जखमी झाला. निकेश लक्ष्मण दोरकडे (वय 28) व अकलेश जाधव (वय 27, रा. वडाळा, मुंबई) हे दोघे दापोली येथील फोटोग्राफीचे काम उरकून दुचाकी (एमएच-01,डीयु-1364) वरून वडाळा …
Read More »युक्रेनमध्ये अडकले रायगड जिल्ह्यातील 25 विद्यार्थी
अलिबाग : प्रतिनिधी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतातील 12 हजारांपेक्षा जास्त लोक युक्रेनमध्ये असून त्यापैकी 1200च्यावर विद्यार्थी आहेत. शिक्षणासाठी गेलेले रायगडमधील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये गेलेले अनेक भारतीय तेथे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत …
Read More »मजगावच्या सुश्रिता दासची ’एम्स’मध्ये निवड
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव येथील नाज अॅकॅडमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची सुश्रीता उत्तमकुमार दास हिची पुढील शिक्षणासाठी गोरखपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये निवड झाली असून देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय शिक्षण संस्थेत निवड होणारी रायगड जिल्ह्यातील ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. त्याबद्दल सुश्रीता दास आणि वैद्यकीय शिक्षण घेणार्या …
Read More »अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांची खालापूर न्यायालयास भेट
खोपोली : प्रतिनिधी वकीलांनी जास्तीत जास्त दावे मध्यस्थीच्या माध्यमातून मिटवावेत, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी खालापूर येथे केले. लोक अदालत व कायदेशीर मार्गदर्शन याकरिता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी अलीकडेच खालापूर न्यायालयास भेट दिली. त्यावेळी खालापूर बार असोसिएशनने आयोजित केलेल्या वकिलांच्या सभेत न्या. स्वामी मार्गदर्शन करीत होेते. 12 …
Read More »नसरापूर येथे बचतगटांसाठी मार्गदर्शन
कर्जत : बातमीदार आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठित मार्फत कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात बचतगट सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी महिलांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात प्रशिक्षक सुवर्णा चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सरपंच प्रमिला मोहिते, उपसरपंच दीपा कोळंबे, योगिता कोळंबे, कविता हिलम, ज्ञानगंगा ग्रामसंघाच्या हर्षदा थोरवे, सारिका …
Read More »मिळखतखार-मळा रस्त्याला ग्रामस्थांचा विरोध
जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील मिळखतखार-मळा या रस्त्याचा विषय गेली काही दिवस माध्यम-समाजमाध्यमातून चर्चेला आला आहे. मात्र काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन सादर करून विरोधी भूमिका मांडली आहे. मिळखतखार-मळा या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने तेथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणी साठी काही …
Read More »रायगडातील वनसंपदा, जैवविविधतेची होरपळ
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, डोंगरदर्यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा लाभलेल्या रायगड जिल्ह्यात मानवनिर्मित वणव्यांची दाहकता वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, रोहा, कर्जत आदी तालुक्यातील बहुतांश भागांत लागलेल्या मानवनिर्मित वणव्यांमुळे वनसंपदा, जैवविविधता व ऐतिहासिक वस्तूंची होरपळ झाली आहे. मानवी संपत्तीचेदेखील नुकसान झाले आहे. शिवाय तापमान वाढदेखील होत आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper