Breaking News

संपादकीय

रविचंद्रन अश्विनचे काय चुकले?

सध्या सुरू असलेल्या भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने जोस बटलरला ज्या पद्धतीने बाद केले त्यावरून सध्या वादळ उठले आहे. त्याच्यावर टीका होत आहे, परंतु अश्विनचे काही चुकलेच नाही. त्याने जे काही केले ते क्रिकेट नियामानुसारच केले. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करण्यासाठी धाव …

Read More »

मोदींचा झंझावात

देशात प्रचाराला आता चांगलाच रंग चढू लागलायं. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकहाती प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचाराच्या झंझावातापुढे विरोधी काँग्रेस आणि मित्रपक्ष निष्प्रभ ठरत आहेत. महिनाभर चालणार्‍या या प्रचाराच्या गदारोळात मतदार आपल्या देशाची सूत्रे कोणाच्या हाती सुपूर्द करतोय याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम चढत्या …

Read More »

बारावीनंतरचे करिअर घडविण्यासाठी

सर्वसाधारणपणे विज्ञान शाखेत बारावी करणारे विद्यार्थी हे मेडिकल आणि इंजिनिअरिंगची निवड करतात. अशी काही मुले असतात की त्यांना हे दोन्ही क्षेत्र नको असतात, मात्र त्यांना अन्य पर्याय दिसत नसल्याने ते गोंधळलेले असतात. प्रत्यक्षात विज्ञान ही मोठी आणि व्यापक शाखा आहे. या ठिकाणी विज्ञान शाखेतील अन्य पर्यायांची माहिती देता येईल, जेणेकरून …

Read More »

रायगडात पुन्हा भगवाच

महाराष्ट्र, देश जिंकायचा असेल, तर आधी शिवप्रभूंचा रायगड जिंकणे आवश्यक आहे. युगपुरुषाच्या पवित्र कर्मभूमीचा प्रतिनिधी हा भगव्याचा शिलेदारच हवाय. गेल्या निवडणुकीतही भगव्याचा शिलेदारच होता. आता तोच शिलेदार पुन्हा एकदा राजकीय भवितव्य अजमावित आहेत. त्या शिलेदाराला साथ देण्याची जबाबदारी ही रायगडवासीयांची आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेला गुरुवारी प्रारंभ झाला आहे. …

Read More »

पोलादपुरातील रस्ते-पूल दळणवळण सुविधा असुविधाजनक!

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, असे तंतोतंत वर्णन शोभू शकेल, असा दुर्गम, डोंगराळ, पोलादपूर तालुका. तालुक्यात रस्ते-पूल अशी दळणवळण सुविधा उपलब्ध असली, तरी त्यांची अवस्था पाहता असुविधाच अधिक असल्याचे सकृतदर्शनी जाणवते. येथे ब्रिटिशकाळात गोव्याकडे आणि महाबळेश्वरकडे जाणारे दोन रस्ते आणि त्यावरील पूल अस्तित्वात आले. हे रस्ते अरूंद असले, तरी …

Read More »

भारत अवकाश सत्ता!

एका अर्थाने भारत 27 मार्च 2019 या दिवशी ‘जागतिक अवकाश महासत्ता’ ठरला आहे. अशी ऐतिहासिक कामगिरी घडवण्यासाठी जे समर्थ नेतृत्व हवे, ते मोदी यांच्या ठायी आहे. त्यामुळेच की काय विरोधकांना ही घडामोड फारशी सुखावणारी ठरलेली नसावी. शांततेसाठीच भारत या क्षमतेचा वापर करील, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी जगाला दिला …

Read More »

जलसाक्षर भारतासाठी

जल किंवा पाणी या दोन अक्षरी शब्दापुढे सध्या प्रत्येकाच्या तोंडचे पाणीच पळवले आहे. पाण्याला जीवन असेही म्हटले जाते. जेव्हा विहीर कोरडी पडते, तेव्हा पाण्याची खरी किंमत कळते, हे बेंजामिन फ्रँकलिनचे वाक्य पाण्याचे मानवी जीवनासाठी असलेले महत्त्व पटवून देते. जगात तिसरे महायुद्ध झालेच, तर ते पाण्याच्या टंचाईमुळे होईल, असे भाकीत बहुसंख्य …

Read More »

फुसका बार

शहरी भाग असो की ग्रामीण, गरिबीत खितपत पडलेल्यांचे दर्शन आजही अगदी सहजच घडते, पण हा राजबिंडा राजपुत्र अवघी पाच वर्षे देशाची जबाबदारी सांभाळणार्‍या मोदींच्या माथ्यावर या सार्‍याचे खापर फोडून मोकळा होतो आणि पुन्हा सत्तेवर आल्यास गरिबांना किमान उत्पन्न उपलब्ध करून देण्याचे गाजर दाखवतो. आपली घोषणा हा एक धमाका आहे. आजवर …

Read More »

सावित्रीमधील मगरींच्या मृत्यूचे कारण शोधणार कोण?

वनखात्याची उदासीनता; सिस्केप सामाजिक संस्थेचा प्रयत्न;सावित्री पात्रातील मगरींच्या मृत्यूचे गूढ; दै. रामप्रहरचा अंदाज ठरला खरा सावित्री नदीच्या पात्रातील मगरींच्या वास्तव्याने महाड परिसराची एक नवी ओळख झाली असली तरी त्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या अचानक मृत्यूचेही एक वेगळेच गूढ वाढले आहे. गेल्या वर्षातील या मगरींच्या होणार्‍या मृत्यूनेही पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त होत …

Read More »

महायुतीचा डंका

करवीर निवासिनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडून पुन्हा एकदा राज्यात भगवा फडकवण्याचा संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प तडीस लावण्यासाठी आता सर्वांनीच कंबर कसणे गरजेचे आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद घेत पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना पुन्हा …

Read More »