कर्जत हा रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका. आज मुंबईचे उपनगर म्हणून विकसित होत आहे. भाताचे कोठार म्हणून समजला जाणारा हा तालुका आता फार्महाऊसचा तालुका बनला आहे, मात्र या तालुक्याची भौगोलिक रचना लक्षात घेता कर्जत तालुका हा अर्ध्याहून भागात आदिवासी समाज डोंगर वस्तीत राहून आहे. त्याच वेळी तालुक्यात असलेल्या नद्या या डोंगरभागामुळे …
Read More »मनोमीलनाची नांदी
राजकारणात वावरत असताना दोन पक्षांमध्ये वादविवाद होतच असतात, पण त्या वादविवादाला तिलांजली देऊन भाजप, शिवसेनेने पुन्हा एकदा हिंदुत्वाचा एल्गार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसर्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान करण्याचा निर्धार केला आहे. त्या निर्धाराला शिवसेनेनेही आता प्रामाणिकपणे साथ द्यायला सुरुवात केली आहे. राज्यात शिवसेना-भाजपची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे …
Read More »राष्ट्रवादी बोले, शेकाप डोले
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रायगडात राजकारण आता चढत्या उन्हाप्रमाणे तापू लागले आहे. या वेळीही जिल्ह्यात शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप असा रंगतदार सामना होणार आहे. युतीतर्फे अनंत गीतेंना या वेळीही उमेदवारी देण्यात आली आहे, तर सन 2014 मध्ये गीतेंकडून पराभव पत्करलेल्या सुनील तटकरेंना राष्ट्रवादीने पुन्हा मैदानात उतरविलेले आहे. त्यामुळे जुन्याच पैलवानांमध्ये …
Read More »लोकशाहीचा उत्सव
लोकशाहीप्रधान आपल्या देशात सातत्याने वेगवेगळ्या निवडणुका होत असतात. असे असले तरी प्रत्येक निवडणुकीचे महत्त्व आगळे असते अन् स्वरूप भिन्न. या सर्वांमध्ये देशाचे भवितव्य ठरविणारी लोकसभा निवडणूक सर्वोच्च मानली जाते. यंदा 17व्या लोकसभेसाठी महासंग्राम रंगणार आहे. देशातील एकूण 543 मतदारसंघांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदानप्रक्रिया होईल. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस असा मुख्य …
Read More »जिव्हाळा
माणसाची परस्पराबद्दल प्रेम आणि नातं याची जाणीव होते, त्याला जिव्हाळा असे म्हणतात. हे विलक्षण नातं असत. लावा लळा, निर्माण होईल नातं, तोच खरा जिव्हाळा असे एका सुभाषितकाराने म्हटले आहे. तर नातं मग ते रक्ताचे असो वा काही काळ आलेल्या सहवासातील असो, अगदी रेल्वे वा एसटी बसमधील प्रवासातील किंवा रुग्णालयातील भेटीतून …
Read More »शरदराव आणि राहुल गांधी, कृपा करून लोकांना मूर्ख समजण्याचे पाप करू नका!
10 मार्च 2019 रोजी 17व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम भारताच्या निवडणूक आयोगाने जाहीर केला आणि त्यानंतर राजकीय वातावरण भलतेच तापायला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार पुन्हा येऊ न देण्यासाठी मोदी विरोधकांनी आकांडतांडव सुरू केले आहे. भिन्न विचारांचे(?) लोक, एकमेकांची तोंडे न पाहणारे नेते एकत्र …
Read More »राहुल आणि प्रियांकासाठी…
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कार्यवाह प्रियांका वड्रा काहीबाही बोलतात आणि त्याची दखल घ्यावी लागते.चुकीचे संदेश लोकांपर्यंत जाऊ नयेत म्हणून ते क्लेशकारक काम करावे लागते. क्लेश ते वेड्यासारखे बरळतात याचा नुसता होत नाही, तर त्यांना सर्वोच्च नेते म्हणून काँग्रेसने निवडले आहे याचा अधिक होतो. काँग्रेस आता 134 वर्षांची जुनीपुराणी अनुभवसमृद्ध …
Read More »बेपर्वाईचे बळी
मुंबईवर दररोज कोणते ना कोणते संकट कोसळतच असते. त्या संकटातून सहीसलामत बाहेर पडून पुन्हा नव्याने जगण्याची धडपड सर्वसामान्य करीतच असतो. गुरुवारी सीएसएमटी येथे झालेली पूल दुर्घटना ही मानवी चुकीनेच झाली आहे.त्या बेपर्वाईचे बळी सर्वसामान्य मुंबईकर जात असले तरी या दुर्घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. देशाची आर्थिक …
Read More »राजिपच्या अधिकार्यांनी आत्मपरीक्षण करावे
रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकरी निखीलकुमार ओस्वाल यांना झालेल्या मारहाणीमुळे रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी हादरले आहेत. त्यांनी या प्रकरणाचा धसकाच घेतला आहे. या प्रकरणामुळे रायगड जिल्हा परिषदेची अब्रू गेली आहे. या मारहाणीचा निषेधच केला पाहिजे, परंतु ही घटना का घडली याचे आत्मपरीक्षण अधिकार्यांनीदेखील करावे. रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण …
Read More »मतदारराजासाठी…
लोकशाहीच्या उत्सवात मतदारराजाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, पण बर्याच निवडणुकांमध्ये मतदारांची नकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. हे टाळणे सर्वस्वी मतदारांच्या हातात आहे. मतदान करा, ते टाळू नका. कारण आपल्या एका मताने देशाचे भविष्य घडणार आहे याची जाणीव सुज्ञ मतदारांनी ठेवणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने देशातील राजकीय वातावरण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper