पावसाला अद्याप अवकाश असल्याने येणारे तीन महिने हे वर उल्लेखलेल्या राज्यांमध्ये शासकीय यंत्रणेची कसोटी पाहणारे असणार आहेत. मागच्या वर्षी परतीचा पाऊस हा अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने आजची ही दुष्काळसदृश परिस्थिती ओढवलेली आहे. 2017चा अपवाद वगळता, 2015 पासून देशाने सातत्याने दुष्काळसदृश परिस्थिती अनुभवली आहे. अर्थात, या नैसर्गिक आपत्तीची झळ लोकांना कमीत कमी …
Read More »सिंहावलोकन रायगड (कुलाबा) मतदारसंघाचे
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, रोहा, कर्जत, श्रीवर्धन हे पाच विधानसभा मतदारसंघ असलेला पूर्वीचा कुलाबा-3 (रायगड) हा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत झालेल्या लढतीमध्ये पहिल्या लोकसभेपासून सक्रीय असलेले बॅ. अंतुले आज मरणोपरांतही 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या साथीला चक्क बॅ. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले …
Read More »काँग्रेसचा ‘भंपक’नामा
गलितगात्र झालेल्या काँग्रेसने भाराभर आश्वासने देत लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सत्तेत आल्यास भारतीय दंडसंहितेतील देशद्रोहाचे कलम (124-अ) रद्द करण्याचे वचन काँग्रेसने जाहीरनाम्यातून दिले. त्यामुळे काँग्रेसला देशद्रोह करणार्यांना अभय द्यायचे आहे का, असा सवाल उपस्थित होतो. पुलवामा हल्ल्यानंतर देशवासीयांच्या भावना तीव्र आहेत. अशात काँग्रेसचा जाहीरनामा जखमेवर मीठ चोळणारा …
Read More »पालकांनो, आपल्या मुलांचा कल जाणून घ्या
पालक म्हणून त्यांना आपल्या मुलांना सोडून द्यायचंय मुक्तपणे अवकाशात विहारायला, पण भीती आहे पोकळीत हरवण्याची. मिठीत घट्ट धरून प्रेम व्यक्त करायचंय, पण भीती वाटते त्याच्या गुदमरण्याची. मुलांनी खूप खूप मोठं व्हावं असं वाटतंय कारण भीती आहे समाजाच्या विचारांतील खुजेपणाची.म्हणूनच पालकांची बर्याचदा मला विचारणा होते, कोणतं बोर्ड चांगलं? डडउ, उइडए की …
Read More »हवामान बदलाचे आव्हान
देशभरात 60 हजार पेट्रोल पंप उभारण्यास आपल्याला 70 वर्षे लागली आणि आता देशात इलेक्ट्रिक वाहनांना आवश्यक अशी व्यवस्था उभारण्यासाठी अधिकच वेळ लागेल. कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग करिता सुमारे पाच लाख चार्जिंग स्टेशन्स उभारावी लागतील. हवामान बदल हे मानवतेसमोरील आजचे सर्वाधिक मोठे आव्हान असून निसर्गाशी सूर जुळवून घेत जगणे हा त्यावरील …
Read More »आखाडा रंगू लागलाय
राजकारण असो वा कुस्तीचा आखाडा तो रंगला तरच बघायला मजा येते. रायगड आणि मावळ या लोकसभा मतदारसंघात देखील या वेळी चुरशीच्या निवडणुका होणार असल्याने या दोन्ही मतदारसंघांकडे रायगडवासीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे. कोण जिंकणार, कोण हरणार यावर जिल्ह्याचे पुढील राजकारण निश्चित होणार आहे, हे नक्की. रायगड जिल्ह्यातील राजकीय आखाडा आता …
Read More »जलपर्णी : उल्हास नदीची एक समस्या
कर्जतच्या कातळदरा भागात उगम पावलेल्या उल्हास नदीचा सुरुवातीचा प्रवास हा पावसाळ्यापुरता पाणी वाहून नेणारा असतो. पुढे टाटा धरणाच्या पाण्याचा प्रवाह पेज नदीतून उल्हास नदीत सामील होतो. उल्हास नदी तेथून बारमाही वाहणारी होते आणि पुढे त्या उल्हास नदीचे पाणी कल्याण खाडीला जाऊन मिळेपर्यंत बदलापूर येथे ते सर्व पाणी अडवून शहरी भागाला …
Read More »काँग्रेसला घरघर
महाराष्ट्रात काँग्रेसला खरोखरच घरघर लागल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येऊ लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला हक्काच्या पुणे, सांगलीसारख्या मतदारसंघात तूल्यबळ उमेदवार मिळू नये यासारखी दुसरी शोकांतिका काय असू शकेल. असेच होत राहिल्यास महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात कधी काळी प्रस्थापित असलेल्या काँग्रेसला आता खर्या अर्थाने उतरती कळा लागल्याचे …
Read More »मुंबईच्या छपाई व्यवसायातील उद्योजक रघुनाथ सखाराम महाडिक
महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते व मुंबईच्या छपाई व्यवसायातील एक यशस्वी उद्योजक रघुनाथ सखाराम महाडिक यांचे दि. 21 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत महाडिक यांनी या छपाई व्यवसायात विलक्षण प्रगती करून नावलौकीक मिळवला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र मुद्रण परिषदेची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या यशस्वी …
Read More »एकजिनसी महायुती आणि अस्वस्थ काँग्रेस-राष्ट्रवादी!
भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी हे अत्यंत परखड, स्पष्टवक्ते म्हणून ओळखण्यात येतात. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतात व महाराष्ट्रात राजकीय वातावरण एकदम पालटले. केंद्रातली 10 वर्षांची आणि महाराष्ट्रातली 15 वर्षांची काँग्रेसप्रणित आघाडीची राजवट जनतेने उखडून फेकून देत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper