एक वर्षाच्या कोरोनाविरोधी लढाईचा अनुभव आणि या घातक विषाणूला नेस्तनाबूत करणार्या प्रतिबंधक लसी यांच्या जोरावर ही दुसरी लाट आपल्याला नक्कीच परतवून लावता येईल. त्यासाठी दोन पथ्ये मात्र आवर्जून पाळावी लागतील. कोरोनासारख्या घातक विषाणूशी मुकाबला एकजुटीनेच करता येईल हे प्रथमत: लक्षात घ्यायला हवे. राजकारणाच्या नावाखाली एकमेकांची उणीदुणी काढण्याची ही वेळ नव्हे. …
Read More »पोलादपूर : आदिवासी जीवन अनास्थेच्या गर्तेत
पोलादपूर तालुक्यातील आदिवासी जमातीची जीवन पध्दत अद्याप अविकसित आणि असंघटीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील दूर्गम भागात सरकारी डॉक्टर पोहोचत नसताना काही बोगस डॉक्टर्स मात्र तेथे पोहोचून रूग्णसेवेसाठी सज्ज असल्याचे दिसून येते. परिणामी, वैद्यकीय सेवेवरील विश्वासार्हतेपेक्षा त्यांची अनुपलब्धताच आदिवासी समाजातील वैदूंना उपचारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याचे अनेकदा दिसून आले …
Read More »दु:खाचा डोंगर
कोरोना विषाणू विरुद्धची लढाई हिंमत न हारता एकजुटीने लढावी लागेल असे मोदीजींनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भारतीय जनता गेले वर्षभर जिद्द न सोडता कोरोनाशी लढते आहे. याबद्दल मोदीजींनी जनतेचे वेळोवेळी कौतुक देखील केले आहे. मात्र, एकजुटीचे हे कलम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना अजुनही पाळता येत नाही हे मान्य करावे लागेल. …
Read More »मोबाइलचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम
मित्रांनो या आधुनिक डिजिटल, विकास आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात मोबाइल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे असा एकही व्यक्ती नसेल जो मोबाइल वापरत नसेल. एका क्षणासाठी कोणालाही मोबाइल हा स्वतः पासून दूर करायचा नाही अशी गरज बनला आहे. याच आपल्या मोबाइल वापराच्या परिणामामुळे लहान मुलांना देखील मोबाईल ची …
Read More »घातक राजकारण
श्रेयवादाच्या लढाईमध्ये इतकी सवंग पातळी आजवर कुणी गाठली नसेल. रेमडेसिवीरचे उत्पादन करणार्या कंपनीला आपल्याकडील साठा महाराष्ट्राच्या जनतेसाठीच उपलब्ध करून द्यायचा होता. त्यांची चूक एवढीच की या कामासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ दिली. महाविकास आघाडीचे दुखणे नेमके हेच आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा, कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा या …
Read More »पर्यावरण ही सर्वांची जबाबदारी
प्रदूषणाचा निषेध करण्यापलीकडे आपली उडी जात नाही. उपाय सुचविणे, आपापल्या परिसरात योग्य त्या यंत्रणा वापरणे, पाठपुरावा करणे यासाठी समाज जागा व कृतिशील हवा… दिल्लीतील हवेचा दर्जा धोकादायक झाल्यावर पर्यावरण चर्चेला जोर चढला. संकट गडद झाल्याशिवाय आपण जागे होत नाही. दिल्लीपाठोपाठ इतर अनेक शहरांनाही भविष्यात अशा संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ …
Read More »मविआ सरकारची हुकूमशाही
रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होता. तशाच प्रकारे महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होऊन लोकांचा जीव जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’त बसून आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष भाजपकडून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असताना तेसुद्धा राज्य सरकार करू देत नाहीए. ही अडवणूक नाही तर काय… कोरोनाच्या दुसर्या लाटेत महाराष्ट्राची …
Read More »पूर्वग्रहातून गुंतवणुकीसाठी कंपन्या निवडणे घातक का आहे?
आपल्याच मनात काही गृहीतके तयार करून काही जण शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करत असतात, पण ही पद्धत एखाददुसर्या वेळी चालून जात असली तरी तिच्यावर दीर्घकाळ विसंबून आपले गुंतवणुकीचे निर्णय धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे कंपनीचा अभ्यास करण्याच्या पद्धतीला पर्याय नाही मागील आठवड्यात आपला बाजार काहीसा नरम राहिला, अनेक राज्यांमध्ये पुन्हा …
Read More »ज्येष्ठ झाल्यावरच्या आर्थिक स्वावलंबनासाठी…
बँक ठेवी आणि सरकारी बचत योजनांचे व्याजदर कमी होत असल्याने पेन्शन योजनांत भाग घेण्याची का गरज आहे, हे आपण गेल्या आठवड्यात पाहिले. अशा योजनांपैकी सर्वांत चांगली योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस). तिच्यात काही चांगले बदल लवकरच होणार आहेत, त्याचे लाभ घेण्यासाठी आपण तिचे सभासद असण्याची मात्र गरज आहे. कोरोना …
Read More »परीक्षांचे दिवस
सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने पेच निर्माण झाला आहे. राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा घेतल्यास कॉलेजप्रवेशाचे वेळी आपली मुले मागे पडून त्यांच्यावर अन्याय होईल अशी भीती शिक्षक व पालक व्यक्त करत आहेत. अंतर्गत मूल्यमापन व ते पसंत न पडल्यास पुढे जेव्हा शक्य होईल तेव्हा परीक्षा असा पर्याय सीबीएसईने दहावीकरिता निवडला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper