पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवावी लागते, त्या अनुषंगाने मुरूडमधील कोळी बांधव आपल्या मच्छीमार होड्या साधारण 15 मेपासून किनार्यावर लावतात. त्यानंतर होडीची साफसफाई, होडीतील सर्व जाळ्या स्वच्छ धुवून आपल्या घरी नेऊन ठेवतात. पाऊस सुरु होण्याआधी होड्या साकारण्यात येतात, मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने सर्वांनाच त्रस्त केले आहे. लॉकडाऊन, संचारबंदी, …
Read More »वादाचे ‘मॉडेल’ ठरू पाहणारी लोहारे प्राथमिक शाळा
ग्रामस्थ, ग्रामपंचायत, कार्यकर्ते, सत्ताधारी, अधिकारी, सरकार व अपयशी ठरणार्या घोषणा व योजनांसंदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक उदाहरणांत पोलादपूर तालुक्यातील मॉडेल म्हणून निवड झालेल्या लोहारे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा समावेश होऊघातला आहे. 6 जुलै 2017 रोजी पोलादपूर तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्येच्या लोहारे प्राथमिक शाळेत पाऊल टाकताच सकाळच्या प्रार्थनेसोबतचे ’मी सिद्ध …
Read More »लसलसते राजकारण
वय वर्षे 18च्या वरील व 45च्या अलीकडील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाचे निश्चितच स्वागत केले पाहिजे, परंतु हे स्वागत जरा जपूनच करावे लागेल असे दिसते. निर्णय नि:संशय स्वागतार्ह आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कशी करणार हा कळीचा मुद्दा आहे. यापूर्वीदेखील महाविकास आघाडीने अनेक घोषणा …
Read More »सडेतोड उत्तर
महाविकास आघाडी सरकारची तळी उचलणारी काही मंडळी आहेत. त्यांनी फडणवीस-दरेकर यांच्याविरोधात खोट्यानाट्या कंड्या पिकवल्या. ही मंडळी म्हणजे एक प्रकारची फेक नॅरेटिव्ह गँग आहे आणि भाजपचे नेते त्यांना पुरेपूर ओळखून आहेत. दुर्दैवाने विचारशील असूनही रिबेरोसाहेबांना मात्र या फेक नॅरेटिव्ह गँगबद्दल काहीच कल्पना नसावी! म्हणूनच त्यांनी वृत्तपत्रात लेख लिहून फडणवीस यांच्यावर तोंडसुख …
Read More »एका सुरात तरी बोला
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात त्सुनामीसारखी आली तेव्हा या सरकारचे काय चालले होते? शंभर कोटीच्या वसुलीचे प्रकार घडू लागले होते. भ्रष्ट वर्तनापायी दोन-दोन मंत्र्यांना राजीनामे देण्याची नामुष्की स्वीकारावी लागली. तरीही हे सरकार अजुनही खुर्चीला घट्ट चिकटून आहे. याला काय म्हणायचे? कोरोनाच्या हाहाकारामध्ये महाराष्ट्र भरडून निघत असताना मदतीला धावले ते पंतप्रधान नरेंद्र …
Read More »सर्वांत मोठे युद्ध
अतिशय वेगाने पसरणारा कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्याच्याशी मुकाबला करण्यात अपुरी पडणारी आरोग्य यंत्रणा यामुळे सध्या देशातील कोरोना आघाडीवरील परिस्थिती गंभीर आहेच. या परिस्थितीबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आरोपांची राळ उठवली असली तरी मोदीजींनी हे विदारक वास्तव दडविण्याचा वा दडपण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. उलटपक्षी परिस्थिती गंभीर असतानाही आपल्याला तिला धीराने …
Read More »वन्यजीवांचे माहेरघर नरनाळा अभयारण्य
चैत्र पाडव्याचा साडेतीन मुहूर्ताचा दिवस, माझ्यासाठी एक पर्वणीच घेऊन आला होता. नरनाळा किल्ला पाहून मी अभयारण्य पहाण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी शून्य होती. मी एकटाच पर्यटक व सोबत गाईड आणि फॉरेस्ट शिपाई असे तिघेच जण नरनाळा अभयारण्याच्या परिसरात होतो. हीच संधी होती मनसोक्त हुंदडायची, जंगलाच्या निसर्गरम्य वातावरणात रमण्याची. पाय …
Read More »एक तांत्रिक बदल करी गुंतवणूकदारांना आकर्षित!
कोरोनाचे संकट आणि इतर काही कारणांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांची संख्या गेल्या एका वर्षात विक्रमी वाढली आहे. आता एका तांत्रिक कारणाने त्यात आणखी भर पडते आहे. या बदलामुळे देशी आणि विदेशी नवे गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे आकर्षित होत आहेत. अशा एका महत्त्वाच्या तांत्रिक बदलाविषयी. मागील एप्रिलपासून या वर्षी जानेवारीपर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार …
Read More »संकटातही आर्थिक व्यवहारांचे वर्तुळ पूर्ण का झाले पाहिजे?
संकटाच्या काळात विवेकी विचार करण्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होते. आज त्याचीच गरज आहे. आजच्या संकटात भावनिक चर्चांमधून भीती, संभ्रम आणि आरोप प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत, कारण त्यामागील अर्थकारणाचा विचार केला जात नाही. तो जर विवेकाने केला तर घटनांकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहता येते आणि त्यांचा स्वीकार करणेही सोपे जाते. सध्या जेवढी …
Read More »विषारी दृष्टिकोन
कोरोना विषाणूच्या महासाथीची दुसरी लाट अवघ्या देशाचे कंबरडे मोडते आहे आणि त्याच वेळेला काही राजकीय पुढार्यांना त्यातही राजकारण सूचते ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी पंतप्रधानांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन बैठकीच्या वेळी आले. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हात जोडून पंतप्रधानांकडे मदतीचा धावा केला. केजरीवाल यांचा हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper