देशात एकीकडे कोरोना लसीकरण मोहीम जोमाने सुरू असताना दुसरीकडे निर्बंध हटविल्यानंतर वाढत्या गर्दीतून कोविड-19 विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असून मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्या 40 हजारांचा टप्पा ओलांडत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू …
Read More »आयपीओंनी केले गुंतवणूकदारांना मालामाल, दिग्गज कंपन्यांचे आयपीओ रांगेत!
भारतीय शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी कंपन्यांची रांग लागली असून त्यांच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. शेअर बाजार या गुंतवणूक प्रकाराकडे भारतीय गुंतवणूकदार गांभीर्याने पाहत असल्याचे हे लक्षण आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये तेजी, गुंतवणूकदारांचा सुकाळ, ट्रेडर्सची चांदी व ब्रोकर्सची चंगळ चालू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परकीय गुंतवणूकदार संस्थांनी आपल्या बाजारात …
Read More »शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
38 कोटी मजुरांसाठी ईश्रम पोर्टल तब्बल 38 कोटी मजुरांची नोंद एका ठिकाणी नसल्यामुळे हा असंघटीत वर्ग अनेक सोयी सवलती आणि सामाजिक सुरक्षिततेपासून वंचित राहत आला आहे, पण आता ईश्रम पोर्टलच्या मार्गामुळे त्याला त्याच्या हक्काचे लाभ देणे शक्य होणार आहे. शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्य पोहचले पाहिजे, असे नेहमीच म्हटले जाते. पण ते …
Read More »पर्यावरण आणि निसर्गनियमांचे पालन
आजकाल पावसाळ्यातसुद्धा उकाडा जाणवतो. हिवाळ्यात तर कडाक्याची थंडी केव्हा आली आणि केव्हा गेली याची स्मृती जागवावी लागते. उन्हाळा बारमाही असतो. निसर्गनियमांचे काटेकोर पालन करण्यावर आपले पर्यावरण अवलंबून आहे. मनुष्य ही या जगातील सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. योग्य-अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता मनुष्याकडे आहे. संवर्धन की संहार यावरच पर्यावरणाचे संरक्षण अधोरेखित आहे. …
Read More »भविष्यातील शुभ लाभ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या ताब्यातील मालमत्तांवर उभारलेले काही प्रकल्प खाजगी उद्योगांना चालवण्यासाठी देण्याची घोषणा नुकतीच केली. ही घोषणा सर्वार्थाने स्वागतार्ह पाऊल ठरते. दुर्दैवाने सार्वजनिक म्हणजेच सरकारी मालमत्तांचे खाजगीकरण हा विषय आपल्याकडे ठराविक चौकटीतच चर्चिला जातो. खाजगीकरणाचे नुसते नाव काढताच देश विकायला काढला यासारख्या टोकाच्या प्रतिक्रिया तार सप्तकात व्यक्त …
Read More »विना सहकार, नही उद्धार!
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, हा संत तुकारामांचा संदेश आणि सहकाराचं ब्रीदवाक्य असलेलं विना सहकार, नही उद्धार या दोन्हीत एकच साम्य आहे, ते म्हणजे सहकार – सेवाभाव. मात्र, आज मागे वळून पाहिलं तर हा सेवाभाव कमी झालाय. काही अपवाद वगळता सहकाराच्या नावाखाली स्वाहाकारच वाढलायं. सहकारात राजकारण आलं, सत्तेत स्पर्धा, …
Read More »लोकशाही मूल्यांचा र्हास
केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याबाबत महाविकास आघाडी सरकारने जी पावले उचलली ती निषेधार्ह तर आहेतच, परंतु लोकशाही मुल्यांना काळिमा फासणारी आहेत. स्वातंत्र्यदिनी सरकारी कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या एका चुकीबद्दल नारायण राणे यांनी यथेच्छ तोंडसुख घेतले. त्यामुळे संतापलेल्या आघाडी सरकारने त्यांना …
Read More »दहीहंडीची ढोलकी
गोकुळाष्टमी किंवा गोपाळकाला हे मुंबई परिसरातील चाकरमान्यांच्या जीवनातले महत्त्वाचे दिवस, तेच हरपून गेले आहेत. तरीही महाविकास आघाडीला अजूनही पाझर फुटत नाही. कोरोनाच्या तिसर्या लाटेची भीती दाखवून यंदाही मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांना परवानगी नाकारली आहे. साहजिकच त्यामुळे सामान्य मराठी जनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील. या …
Read More »तालिबानी दहशत
तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानात वर्चस्व मिळविले आहे. एक एक प्रांताचा ताबा मिळवित तालिबान्यांनी या संपूर्ण देशावर कधी कब्जा केला हे तेथील नागरिकांनाही कळले नाही. तालिबानी क्रूरतेसाठी ओळखले जातात. त्यांनी अफगाणिस्तानात प्रचंड दहशत निर्माण केली असून तेथील भयभीत नागरिक आपला जीव वाचविण्याची धडपड करीत आहेत. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेताच …
Read More »आदिवासी लोकांना भाजीपाला पिकांचा आधार
कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज कोरोना मुळे लागलेल्या लॉक डाऊनमुळे गेली दोन वर्षे आर्थिक आधार शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.आदिवासी समाज आजही कंदमुळे,जंगलातील मेवा आणि पावसाळ्यात माळरानावर पिकवलेला भाजीपाला यांच्या रोजगारातून कुटुंबाची गुजराण करीत असतो.मात्र गेली दीड वर्षे त्यांना बाजारात आपल्याकडील कंदमुळे, भाजीपाला नेता येत नव्हता आणि त्यामुळे ग्राहकाला हव्या त्या किमतीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper