देशभरात 8.3 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. त्यातील 83 लाख लोकांचे लसीकरण एकट्या महाराष्ट्रात झाले आहे. याचा अर्थ देशाच्या एकूण लसीकरणापैकी 10 टक्के लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. मग महाराष्ट्रात लसींचा तुटवडा आहे असे कुठल्या तोंडाने म्हणावयाचे? परंतु तरीही राज्याच्या आरोग्यमंत्र्यांपासून मुंबईच्या महापौरांपर्यंत सारे सत्ताधारी नेते लसींचा तुटवडा असल्याचे सांगत …
Read More »दीड वर्षापूर्वीचे भाकित
जनमताशी बेईमानी करून दीड वर्षापूर्वी सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे तीनचाकी सरकार स्वत:च्याच ओझ्याने कोसळेल असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच केले होते. ते आता खरे ठरताना दिसू लागले आहे. वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बरोबर 36 दिवसांनी म्हणजेच 5 …
Read More »कोरोनाचा उद्रेक
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. देशात कोरोनाबाधितांमध्ये अग्रस्थानी असलेल्या आपल्या राज्यात दरदिवशी सरासरी 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळताहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. अशा वेळी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी मिळून या संकटाचा एकजुटीने मुकाबला करणे आवश्यक असताना इथे आपपासातील कुरबुरीच संपत नाहीयेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेत महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण …
Read More »वसंत ऋतूतील चैत्र पालवी…
झाडांना नवीन पालवी फुटू लागली की सर्वांना वसंत ऋतुची आठवण होते. बहुतेक सर्व प्रकारच्या झाडांना वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटलेली आढळून येते आणि आपोआप आपल्या तोंडात ‘ऋतू हिरवा… ऋतू बरवा‘ असे शब्द घोळू लागतात. यावर्षी चैत्र महिना थोडा उशिरा सुरू होतोय आणि त्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यात झाडे नव्या रंगाने न्हाऊन …
Read More »आता कंपन्यांच्या वार्षिक निकालांची चाहूल
गोल्डन क्रॉस म्हणजे निफ्टी 50ची मध्यम कालावधीची चलत सरासरी व निफ्टी 50ची दीर्घ कालावधीची सरासरी यांचा पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर. निफ्टी 500 निर्देशांकामधील सर्व कंपन्या ह्या गोल्डन क्रॉसच्यावरच आहेत. याचा अर्थ तेजीची नांदी. या तेजीत कंपन्यांच्या चांगल्या वार्षिक निकालांची भर पडण्याची शक्यता असल्याने नफ्याचे सातत्य असणार्या कंपन्यांकडे आता लक्ष ठेवले पाहिजे. सर्व …
Read More »दिवस सारखे नसतात, हे सांगणारा भांडवली बाजाराचा आशावाद!
कोरोनामुळे मूळ अर्थव्यवस्था एकीकडे तर शेअर बाजार दुसरीकडे, असे चित्र सध्या जगभर पाहायला मिळते आहे. भारतीय बाजारही त्याला अपवाद नाही. अशा या उलट्या प्रवासाची कारणे समजून घेतली की भांडवली बाजाराचा आशावाद कसा काम करत असतो, हे लक्षात येते. शेअर बाजारातील घडामोडींकडे अलीकडे आपले किती लक्ष गेले माहीत नाही, पण तेथे …
Read More »कृतीशून्यतेची किंमत
अखेर कोरोना आघाडीवर महाराष्ट्रातील परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर गेलीच आहे. डिसेंबर-जानेवारीत खाली गेलेली कोरोना रुग्णसंख्या फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढत-वाढत राज्य पातळीवर दिवसाला 40 हजाराच्या पुढे, तर मुंबईत साडे आठ हजारांहून अधिक येथवर जाऊन पोहचली आहे. परिस्थितीत अत्यंत वेगाने असा हा बदल होत असताना राज्यातील सरकारने काय केले? या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, …
Read More »परीक्षेचा हव्यास
गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती, तेव्हा 60 वर्षे वयाच्या वरील व मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांना प्रचंड त्रासास तोंड द्यावे लागले होते. सध्या आलेल्या दुसर्या लाटेत मात्र लहान मुले, शाळकरी विद्यार्थी व तरुण वर्ग भरडला जात आहे असे दिसून येते. ही अतिशय गंभीर बाब असून गेल्या …
Read More »कसोटीचा काळ
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भयावह स्वरुप घेत आहे. संपूर्ण देशातील फक्त 10 जिल्हे कोरोनाचा मार सहन करीत आहेत, त्यातील एखाददुसरा जिल्हा वगळता सर्व जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत, असे केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. लोकांनी निर्बंध न पाळल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे आपले सत्ताधारी नेते सांगतात. खरे तर यासारखे बेजबाबदार विधान दुसरे नाही. आटोक्यात …
Read More »लॉकडाऊन नकोच
लॉकडाऊनच्या वर्षपूर्ती पाठोपाठच महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरात ओसरलेली कोरोनाची लाट दुप्पट वेगाने उसळून त्सुनामीसारखी महाराष्ट्रावर येऊन आदळली आहे. परंतु असे असले तरी लॉकडाऊनसारखा भयंकर उपाय हा अखेरचा पर्याय असेल हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवायला हवे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लॉकडाऊन हा निर्णायक उपाय मानता येणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper