नवी दिल्ली ः अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य स्थापन झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मंजूर करण्यात भारताने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तानमधील बदलती परिस्थिती पाहता भारताच्या तात्कालिक प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी …
Read More »खासदार भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर ईडीचे छापे
वाशिम ः प्रतिनिधी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. वाशिममधील देगाव, शिरपूर व इतर अशा पाच शिक्षण संस्था आहेत. मागील वर्षी तेथून पाच कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. बालाजी …
Read More »क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठेल
मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा विश्वास नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासबका साथ, सबका विकास यासोबतच सबका प्रयास या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठू शकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते रविवारी (दि. 29) मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधत …
Read More »देशात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी (दि. 29) सकाळी संपलेल्या 24 तासांत देशात 45,083 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 460 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 35,480 जण कोरोनातून बरेही झाले आहेत. देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची …
Read More »राज्यातील प्रश्नांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष
ना. नारायण राणेंचा निशाणा कणकवली ः प्रतिनिधी महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हे मला कळत नाही. एसटी महामंडळातील कामगार पगारासाठी आत्महत्या करीत आहेत. ही भयानक अवस्था आहे. या प्रश्नांकडे ठाकरे सरकारचे लक्ष नाही. फक्त नारायण राणे कुठे जातात याकडे लक्ष आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान …
Read More »लहान मुलांना ऑक्टोबरपासून लस
12 ते 17 वयोगटाला तीन डोस घ्यावे लागणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकारने 12 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या ऑक्टोबरपासून झायडस कॅडीलाची झायकोव्ह-डी ही लस देण्यात येणार आहे. मुलांना या लसीचे तीन डोस द्यावे लागतील. एनटीएजीआय प्रमुख एन. के. अरोरा यांनी या संदर्भात माहिती दिली …
Read More »कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेसाठी सज्जता
नवी दिल्ली ः देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, मात्र असे असले तरी कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाच्या दुसर्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यामुळे तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग …
Read More »गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा!
संभाजीराजे ठाकरे सरकारवर संतापले कोल्हापूर : प्रतिनिधी नांदेडमध्ये मराठा समाजाकडून मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात कोविक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरुन भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. गुन्हा दाखल करायचाच …
Read More »खेळाडूंना प्रोत्साहित केल्याबद्दल कपिल देवकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच टोकियो ऑलिम्पिक 2020साठी गेलेल्या सर्व खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या खेळाडूंना शाळांमध्ये जाऊन तरुणांना प्रेरित करण्यास सांगितले आणि पालकांनाही क्रीडा क्षेत्रात तरुण पिढीला पूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी केलेल्या या भेटीचे देशभर कौतुक होत …
Read More »उद्योजकांवरील होणारे हल्ले थांबवा
फडणवीसांच्या औरंगाबादच्या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना पत्र औरंगाबाद : प्रतिनिधी उद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले, त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा या सर्वांचा गांभीर्याने विचार करावा. तसेच याबाबत तातडीने पाऊले उचलण्यात आणि जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper