पंढरपूर ः प्रतिनिधीजेवढी गर्दी बारमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे, असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 17) पंढरपूर येथे केली. माजी आमदार दिवंगत सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी फडणवीस आले होते. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत …
Read More »राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान यशस्वी करा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन पुणे : प्रतिनिधी नागरिकांना चांगले आरोग्य देता यावे यासाठी भाजपने लक्ष केंद्रित केले असून, यासाठी ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सुरू करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा …
Read More »राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा शिवसैनिकांकडून समाचार
सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका कामासंदर्भात निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात ‘मरू द्या मुख्यमंत्री’ असे भरणे यांनी म्हटले, मात्र शिवसैनिकांचा रोष पाहता दत्तात्रेय भरणे यांनीदेखील तत्काळ दिलगिरी व्यक्त केली. सोलापूर महानगरपालिकेतर्फे रविवारी माझी वसुंधरा अभियान …
Read More »पंतप्रधान मोदींकडून स्वातंत्र्य दिनाची भेट; देशासाठी 100 लाख कोटींच्या योजना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान मोदींनी देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवून रविवारी अनेक घोषणा केल्या. यामध्ये देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला. ‘प्रधानमंत्री गतिशक्ती योजने’ची घोषणा केली आहे. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी असणार आहे. लाखो लोकांना रोजगार देण्यासाठी ही योजना आणण्यात आली …
Read More »राष्ट्रगीताच्या आवाहनाला देशवासीयांचा तुफान प्रतिसाद
नवी दिल्ली : भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. दरम्यान, केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जगभरातून दीड कोटींहून अधिक लोकांनी राष्ट्रगीत गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. केंद्राच्या आवाहनाला लोकांनी रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने सांगितले की, देशातील जनतेने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानाला उत्स्फूर्त …
Read More »कोर्ट राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही; विधान परिषद सदस्य नियुक्तीबाबत हायकोर्टाचा निकाल
मुंबई ः प्रतिनिधी विधान परिषदेवरील 12 नामनियुक्त सदस्यांच्या निवडीचा पेच कायम राहणार अशी चिन्हे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने 19 जुलै रोजी राखून ठेवलेला आपला निकाल शुक्रवारी (दि. 13) जाहीर केला, मात्र त्यानंतरही परिस्थितीत सध्यातरी काहीएक फरक पडलेला नाही. संविधानाने दिलेल्या …
Read More »भूमिपुत्रांच्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल; केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कृती समितीला आश्वासन
नवी दिल्ली ः रामप्रहर वृत्तसेवा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 13) राजधानी दिल्लीत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सोबत होते. या वेळी मंत्री सिंधिया यांनी केंद्र सरकार सदैव भूमिपुत्रांच्या सोबत असल्याचे सांगून …
Read More »शिवरायांचे विचार आणि कार्य आजही देशाला प्रेरणादायी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देत आहे. इतकेच नव्हे तर शिवरायांशिवाय आपल्या देशाचा विचारही करता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 13) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना शंभराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित …
Read More »राज्यसभेत विरोधकांचा धिंगाणा
नक्राश्रू गाळू नका, देशाची माफी मागा -भाजप नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाविरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत बुधवारी मोठा गदारोळ केला. यानंतर त्यांनी महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप सरकारवर केला. भाजपने मात्र गुरुवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले.या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मेघवाल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, …
Read More »भारत उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजिथे वर्षानुवर्ष कागदपत्रांमध्ये, कायद्यांमध्ये गुंतवून ठेवणे ही प्रशासनाची ओळख होती, तोच भारत इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये मोठी झेप घेत आहेत. जिथे वर्षानुवर्ष कामगारांना, उद्योगांना शेकडो कायद्यांच्या जंजाळात गुंतवून ठेवले गेले, तिथे आज डझनावरी कायदे चार लेबर कोर्टमध्ये सामावले गेले आहेत. जिथे शेतीला फक्त गुजराण करण्याचे माध्यम मानले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper