भारतात 30 कोटी डोसचे नियोजन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी …
Read More »संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासंसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये 19 कामकाजाचे दिवस असणार आहेत, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्टदरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. ती मान्य करण्यात आली …
Read More »महाराष्ट्रासह पाच राज्यांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ
केंद्राने पाठवली आरोग्य पथके नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोेरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी देशात अद्याप महाराष्ट्रासह पाच राज्ये अशी आहेत जिथे सर्वांत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त करीत या राज्यांमध्ये आरोग्य पथके पाठविली आहेत.याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती …
Read More »शरद पवार म्हणतात, पटोलेंसारख्या लहान माणसावर कशाला बोलू!
बारामती ः प्रतिनिधी ‘मविआ’मध्ये सहभागी काँग्रेसची नाराजी पुन्हा समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही खदखद शनिवारी कार्यकर्त्यांसमोर मांडली. शिवाय लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. या …
Read More »घातपाताचा कट उधळला; लखनऊ, कोलकातामधून पाच दहशतवाद्यांना अटक; स्फोटके जप्त
लखनऊ, कोलकाता ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये घातपाताचा मोठा कट उधळला असून एकूण पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. लखनऊत रविवारी (दि. 11) दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करीत अल-कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून प्रेशर कुकर बॉम्बसह अन्य स्फोटके व विदेशी पिस्तुले जप्त करण्यात आली. या प्रकारानंतर …
Read More »देशात आता रस्ते सुरक्षा ऑडिट अनिवार्य
नवी दिल्ली ः देशात दरवर्षी हजारो नागरिकांचा रस्ते अपघातात जीव जातो. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी मोदी सरकारने एक नवा नियम जारी केला आहे. हा नियम सुरक्षा ऑडिटशी संबंधित आहे. रस्ते दुर्घटनांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. गडकरींनी काही दिवसांपूर्वी रस्ते …
Read More »पानशेत धरणफुटीचा महाप्रलय
12 जुलै 1961 रोजी म्हणजेच 59 वर्षांपूर्वी पुण्यात पानशेत धरण फुटले आणि महाप्रलय आला. यामुळे सार्या महाराष्ट्रावर अवकळा पसरली. त्या वेळी भरपूर पाऊस पडला होता. मुठा नदीला मोठा पूर आला आणि सारे चित्रच बदलले. विधीलिखित चुकत नाही, असे म्हटले जाते. दुर्घटना कधी घडून येतात हे सांगता येत नाही आणि ही …
Read More »बांगलादेशमध्ये कारखान्याला भीषण आग; 52 ठार, 50 जण जखमी
ढाका : वृत्तसंस्था बांगलादेशमधील एका कारखान्याला लागलेल्या भीषण आग लागली. या आगीत होरपळून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 50 जण जखमी झाले आहेत तर काही जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. आग इतकी भीषण होती की अनेकांनी प्राण वाचवण्यासाठी कारखाना असलेल्या इमारतीमधून उड्या मारल्या, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. …
Read More »आमच्याविरोधात कुभांड रचण्यात आले; 12 आमदार निलंबनप्रकरणी फडणवीसांचा आरोप
पुणे ः प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी आवाज उठविला होता. पहिल्या दिवशी सभागृह तहकूब केल्यानंतर सभागृह अध्यक्षांच्या केबिनमध्ये येऊन काही आमदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला होता. या संदर्भात पुण्यात पत्रकारांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमच्याविरोधात कुभांड रचण्यात आले आहे, असा …
Read More »भाजपत सूडभावनेने काम करण्याची प्रथा नाही ः देवेंद्र फडणवीस
नाशिक ः प्रतिनिधी महाविकास आघाडीशी संबंधित नेते व मंत्र्यांच्या चौकशीवरून भाजपवर सध्या अनेक आरोप केले जात आहेत. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवरून पुन्हा एकदा भाजपवर राज्यातील सत्ताधार्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. भाजप राजकीय हेतूने खडसेंना त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे, मात्र विरोधी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper