हुगळी : पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि. 22) हुगळी येथील एका सभेत बोलताना तुमचा उत्साह आणि ऊर्जा कोलकाताहून दिल्लीपर्यंत एक मोठा संदेश देत आहे. आता पश्चिम बंगालने परिवर्तनासाठी मन बनवले आहे, तसेच कमळ पश्चिम बंगालमध्ये अस्सल परिवर्तन आणणार असल्याचे प्रतिपादन …
Read More »अमरावतीमध्ये लॉकडाऊन; लग्न, सामाजिक-राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध
अमरावती : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अमरावती जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात वाढल्याने रविवारी (दि. 21) एका दिवसाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. अशातच अमरावती व अचलपूरमध्ये पुढील आठवडाभरासाठी लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सोमवारी (दि. 22) रात्री 8 …
Read More »काँग्रेसच्या जनआक्रोश रॅलीच्या मंचावर डान्सरने लगावले ठुमके; व्हिडीओ व्हायरल
रांची : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे काँग्रेसकडून समर्थन करण्यात आले आहे, मात्र झारखंडमधील सरायकेला-खरसावो जिल्ह्यात काँग्रेसतर्फे शेतकर्यांच्या समर्थनार्थ आयोजित जनआक्रोश रॅलीत चक्क एका डान्सरचे ठुमके पाहावयास मिळाले. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्याद्वारे ही रॅली …
Read More »आर्थिक विकासासाठी खासगी क्षेत्रांचा सन्मान आवश्यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र व राज्य सरकारांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. आर्थिक प्रगतीसाठी सरकारने खासगी क्षेत्रांचा सन्मान करून त्यांना योग्य प्रतिनिधित्वही द्यायला हवे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 20) व्यक्त केले. आर्थिक वाढ मजबुतीसाठी केंद्र व राज्य सरकारांची एकी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. …
Read More »काँग्रेसला सतावतेय आर्थिक चणचण
फंड उभारण्याचे नेते, पदाधिकार्यांना आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक चणचण भासत असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यासाठी एक बैठकही घेण्यात आली. काँग्रेसची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून, या बैठकीत निधी उभारण्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते.मिळालेल्या माहितीनुसार 2014मध्ये देशात …
Read More »कोविशिल्ड लशीच्या जगभर वापरास ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी
नवी दिल्ली : भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करीत असलेली कोरोना लस कोविशिल्डचा वापर आता जगभरात होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनका यांनी तयार केलेल्या दोन लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या लशीशिवाय दक्षिण कोरियाच्या एस्ट्राझेनका एसकेबायो या लशीचा समावेश आहे. डब्ल्यूएचओने सांगितले …
Read More »पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोलीस दबावात असल्याने कारवाई होत नाहीए!, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
नागपूर : प्रतिनिधी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ज्या प्रकारे ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या आहेत ते पाहता कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र या प्रकरणात पोलीस कोणत्या ना कोणत्या दबावात काम करीत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नाहीए, असा आरोप विधानसभेतील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकारांशी …
Read More »पुलवामात घातपाताचा कट उधळला; बस स्टॅण्डजवळ सापडली स्फोटके; जवानांची सतर्कता
श्रीनगर : वृत्तसंस्था पुलवामामध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी (दि. 14) दोन वर्षे झाली. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी पुन्हा दहशतवाद्यांकडून घातपाताचा कट रचण्यात आला होता, मात्र जवानांच्या सतर्कतेने हा कट उधळला गेला. दहशतवाद्यांनी जम्मू बसस्टॅण्डजवळ दडवून ठेवलेली सात किलो स्फोटके जवानांनी हस्तगत केली. यामुळे …
Read More »भारताला सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाचा अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. देशात सुरू असलेल्या सुधारणांचा उद्देश हा भारताला जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवणे हा आहे, असा निर्धार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. त्या शनिवारी (दि. 13) लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आंदोलकांना खडेबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्थासर्वोच्च न्यायालयाने 2019दरम्यान दिल्लीतील शाहीन बाग येथे नागरिकत्व कायद्याच्या निषेधाबद्दल दाखल आढावा याचिका फेटाळत आंदोलकांना खडेबोल सुनावले आहेत.मागील वर्षी शाहीन बाग येथे नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले होते. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध 12 कार्यकर्त्यांनी पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. त्रिसदस्यीय समितीने पुनरावलोकन याचिका फेटाळून लावताना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper