Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून जलप्रलय; 150 जण वाहून गेले

धरमशाला : वृत्तसंस्था उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी येथे असलेल्या जोशी मठाजवळ रविवारी (दि. 7) सकाळी हिमकडा कोसळला. त्यामुळे धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत अचानक प्रचंड वाढ होऊन नदीकाठावरील घरांना तडाखे बसले. पाण्याच्या प्रवाहात सुमारे 100 ते 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. हिमकडा कोसळल्यानंतर हिमस्खलन होऊन धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ …

Read More »

सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घणाघाती टीका, नारायण राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी जनादेशाचा आदर न करता आम्ही वचन तोडले, असे खोटेनाटे सांगून आम्हाला बदनाम केले आणि दगाबाजी केली. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नसून त्यांनीच जनादेशाचा अनादर केला आणि सत्तेसाठी लाचारी पत्करली, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. 7) शिवसेनेवर हल्लाबोल केला. खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग …

Read More »

कोरोना नियंत्रणाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्थाभारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) भारताचे कौतुक केले आहे. भारताने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यात चांगली कामगिरी केल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेडोस ए. घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे.या संदर्भात बोलताना ट्रेडोस म्हणाले, भारताने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. …

Read More »

देशातील 21.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला

राष्ट्रीय सीरो सर्व्हेचा अहवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आपला तिसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे पूर्ण केला असून, त्यामध्ये देशातील 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.आयसीएमआरने आपला तिसरा सीरो सर्व्हे 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी केला होता. त्यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर …

Read More »

मोदी सरकार गाव, गरीब आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी बांधिल : कृषिमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत प्रगती करीत आहे. मोदी सरकार गाव, गरिब आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी बांधिल आहे, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे. ते राज्यसभेत बोलत होते.कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले की, 70 हजार कोटी रुपये गावांच्या विकासासाठी देण्यात आले आहेत. येत्या पाच वर्षांत ग्रामीण भागावर …

Read More »

विल्यम्सनकडून टीम इंडियाचे कौतुक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत मिळविलेल्या यशाचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कौतुक केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील स्थान न्यूझीलंडने पक्के केले असून त्या पार्श्वभूमीवर अंतिम फेरीत कोणत्या संघाविरुद्ध खेळायला आवडेल असे विचारले असता विल्यम्सन म्हणाला की, भारत, इंग्लंड हे दोघेही एकमेकांच्या तोडीस तोड असून, ऑस्ट्रेलियाचा संघही …

Read More »

दिल्ली हिंसाचार प्रकरणात मध्यस्थी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत प्रवेश करीत शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी करणार्‍या याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कायदा आपले काम करीत असून, या संबंधी काही निवेदन द्यायचे असेल तर ते केंद्र सरकारला देण्यात यावे, असे निर्देशही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना …

Read More »

गृहमंत्री देशमुखांना गुन्हेगारांचा गराडा

औरंगाबाद : प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या औरंगाबाद दौर्‍यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये देशमुखांसोबत तीन गुन्हेगार उपस्थित असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनिल देशमुखांचा जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांचा समावेश आहे. या तिघांवरही गंभीर …

Read More »

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी विश्वासार्हता गमावली : गडकरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. या आंदोलकांनी आपली विश्वासार्हता गमावल्याचे गडकरी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. या वेळी गडकरींनी अर्थसंकल्पाविषयीही आपले मत मांडले. अर्थसंकल्पाचे आणि विशेषत: स्क्रॅप पॉलिसीचे त्यांनी कौतुक केले आहे. शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार …

Read More »

धोनीचा मोठा विक्रम मोडण्याची विराट कोहलीला संधी

चेन्नई : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथील मैदानावर रंगणार आहेत. या मालिकेत विराट कोहलीला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वात …

Read More »