Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

नव्या कृषी कायद्यांमध्ये बदल होणार नाही!

केंद्र सरकारची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकार नवे कृषी कायदे मागे घेणार नाही. हे तिन्ही कायदे शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यास तसेच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. म्हणून या कायद्यांमध्ये बदल करण्याचा प्रश्नच नाही, अशी केंद्र सरकारची स्पष्ट …

Read More »

देशाला `वन नेशन, वन इलेक्शन`ची गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरूच्चार; संविधान दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाच्या प्रगतीसाठी ’वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज असल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (दि. 25) अखिल भारतीय पीठासीन अधिकार्‍यांच्या संमेलनाला संबोधित केले. या वेळी त्यांनी ’वन नेशन, वन इलेक्शन’बद्दल गांभीर्याने विचारमंथन आवश्यक असल्याचे …

Read More »

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जारी

31 डिसेंबरपर्यंत नियम लागू नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक सूचना (गाईडलाइन्स) जारी करण्यात आल्या आहेत. हे नियम 1 ते 31 डिसेंबपर्यंत लागू असणार आहेत. दरम्यान, याआधी अटींसोबत परवानगी देण्यात आलेल्या गोष्टी सुरू राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.कंटेन्मेंट झोनमध्ये …

Read More »

सर्वांपर्यंत लस पोहचवणार!

पंतप्रधान मोदींचे उद्दीष्ट; कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांसोबत संवाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 24) देशातील काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत कोरोना लस पोहोचविण्या चे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या या बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, …

Read More »

बिहारनंतर भाजपचे ‘मिशन बंगाल’

पाच प्रभारींची नियुक्ती; तावडेंचाही समावेश नवी दिल्ली : वृत्तसंस्थाबिहारमधील विधानसभा विजयानंतर भाजपने आता पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. तेथील विधानसभा निवडणूक 2021च्या एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. याच पार्श्वभूमीवर तृणमुल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपने प. बंगालच्या पाच भागांत केंद्रीय नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सुनील देवधर, विनोद तावडे, …

Read More »

दहशतवादाचा एकत्रितपणे विरोध व्हावा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करीत पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. दहशतवादाला पोसणार्‍या, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्‍या देशांचा एकत्रितपणे विरोध व्हायला हवा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बदलांची गरज असल्याचा पुनरूच्चार त्यांनी या वेळी केला. जागतिक कारभाराच्या …

Read More »

नितीश कुमारच होणार बिहारचे सातवे मुख्यमंत्री

बिहार ः वृत्तसंस्था जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बिहार विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळतील. शपथग्रहण सोहळा सोमवारी (दि. 16) होऊ शकतो. बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंबंधी भाजप, …

Read More »

तरुणीवर अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले; बीडमधील धक्कादायक घटना; आरोपी फरार

बीड ः प्रतिनिधी दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणार्‍या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना बीडमधील येळंबघाट येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. 15) पहाटे तिचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात एकत्र (लिव्ह इन रिलेशनशिप) राहत …

Read More »

‘पंतप्रधान मोदींना पर्याय नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था योगगुरू बाबा रामदेव यांनी पुढची 10 ते 20 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, असे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी राहुल गांधी यांनी त्रियोग करावा, तर दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. …

Read More »

पंतप्रधानांनी साजरी केली जवानांसोबत दिवाळी

जैसलमेर(राजस्थान) ः वृत्तसंस्थासंपूर्ण जग विस्तारवादी ताकदींमुळे वैतागले आहे. विस्तारवादी वृत्ती एक मानसिक विकृती असून ती 18व्या शतकातील विचार दर्शवते. भारत या विचारांविरोधात प्रखर आवाज बनलाय. भारत आज समजण्यात व समजावण्याच्या नीतीवर विश्वास ठेवतो, पण कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तरही सडेतोड मिळेल, अशा शब्दांत भारतीय जवानांनी पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या …

Read More »