Breaking News

मुंबई – नवी मुंबई

ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम : दरेकर

मुंबई ः प्रतिनिधीकोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण यांनी केली आहे. कोकणाने आतापर्यंत भरभरून दिले आहे. आता कोकणासाठी परतफेड करण्याची वेळ आली आहे. कोकणाला काही मिळाले नाही, तर ठाकरे सरकारचे कोकणासाठी हे पुतना मावशीचे प्रेम म्हणावे लागेल, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.कोकणाला …

Read More »

कोकणातील नाणार प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला,  अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज यांनी नाणार रिफायनरीबाबत …

Read More »

नवी मुंबईत होणार भव्य मासळी मार्केट

आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन नवी मुंबई : प्रतिनिधी दिवाळे गावातील मासळी मार्केट हे भव्य व सुसज्ज असे निर्माण व्हावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून एक कोटी 25 लाख व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 40 लाख अशा एकूण एक कोटी 65 लाख …

Read More »

मुंबई स्फोटक कारप्रकरणी भाजप आक्रमक; हात बांधून कोणी आत्महत्या करू शकत नाही -फडणवीस; विधानसभेत खडाजंगी

मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर विधानसभेत या मुद्यावरून भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मी मृतदेहाचे …

Read More »

मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा : चंद्रकांत पाटील

मुंबई ः प्रतिनिधीतामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडूनही त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मग मराठा आरक्षणावरच स्थगिती का, असा सवाल करीत मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यात राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, …

Read More »

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच 1 एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा दावा मुंबई ः प्रतिनिधीराज्यात वाढीव वीज बिलांचा मुद्दा गाजत असताना राज्य वीज नियामक आयोगाने 2 टक्के वीज बिल कपात करण्याचा निर्णय घेतल्याने वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू करण्याचे आदेश आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

नियमांच्या उल्लंघनामुळे नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. कोरोना आता गेला अशा संभ्रमात काही नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. परिणामी कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. प्रत्येक नोडमध्ये प्रादुर्भाव वाढत असून कोरोनामुक्त झालेल्या इंदिरानगर, चिंचपाडा परिसरामध्येही पुन्हा रुग्ण आढळू लागले आहेत. काही …

Read More »

रायगड जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उठविला आवाज

एका महिन्याच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट करणार : आरोग्य राज्यमंत्री मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तअलिबाग येथे असलेल्या रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयाची दुरवस्था झाली असून, याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) राज्य शासनाचे लक्ष वेधले. या रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट कधी करणार, असा …

Read More »

अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

काँग्रेस-राष्ट्रवादीलाही इशारा मुंबई ः प्रतिनिधीराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. या वेळी हिंदुत्वाचा मुद्दा निघाल्याने बाबरी मशीद व राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली होती. यावर समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी संताप व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला व काँग्रेस-राष्ट्रवादीला …

Read More »

मंत्रालयातून इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग

भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरू केलेत. मुंबई महापालिकेच्या अधिकारावर का गदा आणली जातेय, असा सवाल करीत भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी बांद्रा येथील एक असे प्रकरणच गुरुवारी (दि. 4) …

Read More »