Breaking News

मुंबई – नवी मुंबई

सिडकोच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईचे संकट

विधीमंडळात लोकप्रतिनिधींनी उठवला आवाज मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई क्षेत्र विकसित करताना तसेच पनवेल व उरण तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा देताना पाणीपुरवठ्याकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना अनेक वर्षे सातत्याने अपुर्‍या व कमी पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत असल्याची बाब पुन्हा एकदा शासनाच्या निदर्शनास आणून देत पाणी प्रश्न योग्यप्रकारे मार्गी लावण्याची …

Read More »

भाजपतर्फे पोस्ट योजना उपक्रम

नवी मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. 34 सेक्टर-8 आणि 10च्या वतीने जनसंपर्क कार्यालयामध्ये अ‍ॅड. गणेश रसाळ यांनी मंगळवारी   (दि. 23) नागरिकांच्या मागणीनुसार पोस्टाची योजना आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत 399 रुपयांमध्ये एक लाख रुपयांचा अपघाती विमा हा उपक्रम पोस्ट कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत घेतला. नागरिकांनी या योजनेचा मोठ्या संख्येने सहभाग …

Read More »

शाश्वत हिंदू कोकण संघटन मंत्रीपदी भाजपचे राजेश राय

नवी मुंबई : बातमीदार भाजपचे उत्तर भारतीय सेल नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश राय यांची शाश्वत हिंदू कोकण संघटन मंत्री नवी निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले. भूमिहार समाजाचे  दीनबंधु राय, कैप्टेन स. के. राय,  अनिरुद्ध राय, दिनेश राय, अजय राय, दुर्गेश राय, मनोज राय यांनी  राजेश …

Read More »

शाहू इन्स्टिट्यूट ही लोकनेते रामशेठ ठाकूर यांची दूरदृष्टी -जयंत भगत

पनवेल, मुंबई : प्रतिनिधी काळानुसार होणार्‍या बदलाची योग्य वेळी चाहूल लागून संगणकाचे ज्ञान घराघरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थापकीय अध्यक्ष व तत्कालीन सी-डॅकचे प्रमुख विवेक सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑगस्ट 1999 रोजी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी या संस्थेची स्थापना केली. त्यामुळे शाहू इन्स्टिट्यूट ही लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

..तर तुम्ही मुख्यमंत्रिपदाची मागणी करूच कशी शकता?

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल मुंबई : प्रतिनिधी गेल्या तीन वर्षांत राज्यात दोन वेळा सत्तापालट झाले. या दोन्ही वेळी प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या व यातून सत्तेची समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर 2019च्या सत्तानाट्यावरून टीकास्त्र सोडले …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चौथी मार्गिका विचाराधीन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 22) विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केल्या गेलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक खूप वाढली …

Read More »

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत हे पत्राचाळ घोटाळाप्रकरणी सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक …

Read More »

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज

खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी व सागरी सुरक्षा दल यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव साजरा करताना मंडप आणि बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे, फलक व चित्रफिती करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा …

Read More »

नवी मुंबई मनपा मेडिकल कॉलेजसाठी गतिमान

आरोग्य सेवेला मिळणार बळकटी; कामांना आला वेग नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेतर्फे प्रथमच स्वतःच्या मालकीचे पदव्युत्तर पदवी मेडिकल कॉलेज सुरू केले जाणार आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मे 2023पर्यंत मुदत प्रशासनाला दिली आहे. या मेडिकल कॉलेजमुळे येत्या तीन वर्षांत महापालिकेच्या वाशी आणि तेरणा या दोन …

Read More »

भाकरीचे गाव म्हणून होतेय घणसोलीची ओळख

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त भाकरी ही नवी मुंबईतील घणसोली गावाची वेगळी ओळख म्हणून उभी राहिली आहे. एकट्या घणसोली गावातून दररोज सुमारे 10 हजार भाकरींची विक्री होते. तांदळाच्या भाकरी बनवूनच या गावातील प्रत्येक महिला आज सक्षम बनली आहे. स्वातंत्र्यलढ्यात घणसोली गावचे फार मोठे योगदान आहे. गावचा चेहरामोहरा नवी मुंबई महापालिका, …

Read More »