नवी मुंबई : प्रतिनिधी पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाच्या प्राथमिक मराठी विभागाने आषाढी एकादशीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने आरोग्य दिंडीचे आयोजन केले. कोरोनानंतर दोन वर्षांनी नव्या जोमाने शाळेच्या सभागृहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आरोग्य दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे विद्यार्थी गृहाचे …
Read More »सांगुर्ली गावात रोटरीतर्फे उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊनतर्फे पनवेलच्या सांगुर्ली गावात शनिवारी (दि. 9) दोन सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या गावाच्या जिल्ला परिषद शाळा मध्ये 50 गरीब पोरी पोरांना मुफ्त वह्या पुस्तकं वाटप करण्यात आले, तसेच 100 एक झाडे लावण्यात व वाटण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एक झाड …
Read More »मोरबे धरणाच्या पाणी पातळीत वाढ
मागील चार दिवसांतील संततधार पर्जन्यवृष्टीमुळे दिलासा नवी मुंबई : बातमीदार स्वत: च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृध्द शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे. यावर्षी खूप उशीरा पावसाळी कालावधी सुरू झाल्याने काही शहरांनी पाणी कपातीचा निर्णय घेतला होता, मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने असा निर्णय न घेता नागरिकांना दिलासा दिला होता. त्याच …
Read More »महाड-पोलादूपरसाठी आवश्यक बचाव साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे
आमदार प्रवीण दरेकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. तेथे जाऊन प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेले शोध व बचाव साहित्य उपलब्ध होण्याची आवश्यकता असून भाजपचे नेते आमदार प्रवीण …
Read More »महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन – ना. नितीन गडकरी
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रांत महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणार्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे …
Read More »राज्यातील 92 नगरपालिकांसाठी 18 ऑगस्टला मतदान
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून लगेचच दुसर्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यांतील 92 नगर परिषदा आणि …
Read More »नवी मुंबईत चार दिवसांत 22 झाडे कोलमडली
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त कोकण किनारपट्टीला हवामान खात्याने हायअलार्ट जारी केल्यानुसार सोमवारपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रात गेल्या चार दिवसांत 22 झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात 1 जुलैपासून सुमारे 840 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून नालेसफाई, धोकादायक वृक्षांची छाटणी …
Read More »नवी मुंबईकरांना भामट्या महिला गँगची दहशत
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईत घरात घुसून चोरी करणार्या महिलांची गँग सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या महिलांच्या पेहरावावरून या महिला निराश्रीत वाटत आहेत. सिडकोची बैठी घरे हेरून व एकत्र जात या महिला चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवी मुंबईत खळबळ माजली असून नागरिकांमध्ये घाबराट पसरली आहे. …
Read More »सीबीडी परिसरातील मलनिस्सारण वाहिन्या जीर्ण
परिसरात दुर्गंधी; वाहिन्या बदलण्याची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सीबीडीतील जीर्ण मलनिस्सारण वाहिन्यांतून दुर्गंधीयुक्त पाणी गळत आहे. परिणामी, येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सीबीडी सेक्टर 2मध्ये ए टाईपची 19 चौमीची बैठी घरे आहेत, तर सेक्टर …
Read More »कोपरखैरणे ते ठाणे मार्गावर विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू
भाजप आमदार रमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार कोपरखैरणे (चिकणेश्वर बसस्थानक) तीन टाकी ते ठाणे व्हाया तळवली, गोठवली, राबाडा गावमार्गे पटणी रोड अशी बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ही बस सुरू करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार …
Read More »