माणगावात आगरी समाजाकडून नायब तहसीलदारांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी समाज माणगाव विभाग शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ यांच्याकडून माणगाव तालुका निवासी नायब तहसीलदार भाबड यांना निवेदन देण्यात आले. दि. बा. पाटील यांनी आपले सर्व आयुष्य सामाजिक कार्यासाठी …
Read More »नवी मुंबई विमानतळ ‘काम बंद आदोलन’ तूर्त स्थगित
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कृती समितीची घोषणा पनवेल : प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर सोमवार (दि. 16 ऑगस्ट) पासून सुरू होणारे नवी मुंबई विमानतळ काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती लोकनेतेदि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती …
Read More »स्वातंत्र्य दिनी करू या आर्थिक स्वातंत्र्याचा संकल्प!
देशात राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्र असलो पाहिजे, अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. ती फलद्रूप होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे अपरिहार्य आहे. आज आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या या साडेसात दशकांत राजकीय आणि सामाजिक …
Read More »पेण, कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना दिलासा
पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार; ठेव विमा कायद्यातील बदलाचा लाभ अलिबाग : प्रतिनिधी केंद्र सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स कायद्यात केलेल्या बदलमुळे बुडित गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. ठेव विमा योजनेंतर्गत एक लाखांची मर्यादा वाढवून आता पाच लाखांची करण्यात आली आहे. त्यामुळे एखादी बँक बुडाली तरी ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंच्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलच्या व्यापार्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर ’पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करा’ या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलमधील व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यातील एक प्रतिष्ठीत व्यापारी चंद्रकांत रिखबदास चोरडीया यांनी त्यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांसाठी नवीन कोरे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस व गाऊन मदत म्हणून दिले आहे. शहरातील व्यापारी चंद्रकांत चोरडीया यांचा व्यापार कमी …
Read More »खारघरमधील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी
नगरसेविका नेत्रा पाटील यांचे सिडकोला निवेदन खारघर : रामप्रहर वृत्त खारघर विभागातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खारघर प्रभाग 4 मधील पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असून मागील दोन वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित आहे. सिडको प्रशासनाने याबाबत गांभीर्य दाखवून येथील पाणी समस्या तातडीने सोडवावी. या …
Read More »सायबर गुन्हेगारांच्या आमिषांना बळी पडू नका
पोलिसांचे नागरिकांना आवाहन पनवेल : वार्ताहर सायबर गुन्हेगारींचे प्रमाण वाढले आहे. यासाठी नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 अंतर्गत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास सोनवणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.त्यांनी सांगितले की, आमिषे, बक्षिसे यांना भुलणारे नेहमी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे अशा अमिषांपासून पासून दूर राहिले पाहिजे. सगळ्याच मोठ्या …
Read More »मुंबईमध्ये डेल्टा प्लसचा पहिला बळी
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमधील एका 63 वर्षीय महिलेचा कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीतील एका 80 वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे 13 जून रोजी मृत्यू …
Read More »कोर्ट राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही; विधान परिषद सदस्य नियुक्तीबाबत हायकोर्टाचा निकाल
मुंबई ः प्रतिनिधी विधान परिषदेवरील 12 नामनियुक्त सदस्यांच्या निवडीचा पेच कायम राहणार अशी चिन्हे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने 19 जुलै रोजी राखून ठेवलेला आपला निकाल शुक्रवारी (दि. 13) जाहीर केला, मात्र त्यानंतरही परिस्थितीत सध्यातरी काहीएक फरक पडलेला नाही. संविधानाने दिलेल्या …
Read More »भूमिपुत्रांच्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल; केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कृती समितीला आश्वासन
नवी दिल्ली ः रामप्रहर वृत्तसेवा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 13) राजधानी दिल्लीत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सोबत होते. या वेळी मंत्री सिंधिया यांनी केंद्र सरकार सदैव भूमिपुत्रांच्या सोबत असल्याचे सांगून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper