मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरणग्रस्त जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वेळा समस्या मांडूनही न्याय व सुविधा मिळत नसल्याने आता मोरबे धरणगस्त बांधव आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर समस्या सोडविल्या नाहीत तर राज्य शासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे मृख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे …
Read More »घोणसे ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार
सरपंच, ग्रामसेवकांच्या चौकशी व निलंबनाची मागणी म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील घोणसे ग्रामपंचायतीच्या बहुतांश आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचे दिसत असून, सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी आणि निलंबीत करावे, अशी मागणी माहिती आधिकार कार्यकर्ते योगेश महागावकर व ग्रामस्थांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे …
Read More »खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीला नगरसेवकांचा विरोध
खोपोली : प्रतिनिधी येथील नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासनाचा आदेश नसताना व स्थायी समितीला अंधारात ठेवत परस्पर घेण्यात आलेल्या या मालमत्ता कर वाढीला नगरसेवकांकडून विरोध केला जात आहे. नगरसेवक किशोर पानसरे यांनी मालमत्ता कर वाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यासाठी आवाज उठवला आहे. मालमत्ता कर …
Read More »भाजप किसान मोर्चाकडून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत येथे नुकतेच शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शेतकरी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अंजली पाटील यांनी मार्गदर्शन केले. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी आण्णासाहेब …
Read More »पावसाने दिली ओढ, शेतकर्यांनो नका लावू जीवाला घोर
पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. काही ठिकाणी भात पिकाची लावणी खोळंबली आहे. अपुर्या पाण्यामुळे काही ठिकाणी जमिनीला भेगाही पडल्या आहेत. रोग व किडींचा प्रादूर्भाव झाल्यास काय करावे, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. परंतु जीवाला घोर लावून न घेता शेतकर्यांनी कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ …
Read More »शुभेच्छा देण्याइतके मुख्यमंत्र्यांचे मन मोठे नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई ः प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आलाय. गुरुवारी (दि. 8) नारायण राणे यांनी पदभार स्वीकारला. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मला शुभेच्छा देण्याइतके मुख्यमंत्री …
Read More »भाजपत सूडभावनेने काम करण्याची प्रथा नाही ः देवेंद्र फडणवीस
नाशिक ः प्रतिनिधी महाविकास आघाडीशी संबंधित नेते व मंत्र्यांच्या चौकशीवरून भाजपवर सध्या अनेक आरोप केले जात आहेत. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवरून पुन्हा एकदा भाजपवर राज्यातील सत्ताधार्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. भाजप राजकीय हेतूने खडसेंना त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे, मात्र विरोधी …
Read More »कर्नाळा बँक घोटाळ्यामुळे समाजजीवनावर परिणाम, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्यांमध्ये राग व तळतळाटाची भावना
पनवेल ः प्रतिनिधी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेला कर्नाळा बँकेतील आर्थिक घोटाळा व गैरव्यवहारामुळे देशोधडीला लागलेली सामान्य माणसे तसेच आयुष्याच्या निवांत वेळी गुंतवणूक करून निर्धास्त झालेले निवृत्त ज्येष्ठ नागरिक यांनी दै. ‘राम प्रहर’शी बोलताना प्रचंड राग आणि तळतळाट व्यक्त केला आहे.जमा केलेली आयुष्यभराची पुंजी आपली कोणतीही …
Read More »मोदी सरकारचे नवे मंत्रालय सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी उपयुक्त ः आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपविली आहे. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे …
Read More »मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्याच बैठकीत मोठे निर्णय, शेतकर्यांसाठी एक लाख कोटी, आरोग्य सेवांसाठीही केंद्राचे पॅकेज
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 8) पार पडलेल्या केंद्रातील नव्या कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत देशातील दोन समस्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकर्यांसाठी एक लाख कोटींचे पॅकेज, तर आरोग्यसेवेसाठी 23 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही खात्यांचे मंत्री अनुक्रमे नरेंद्रसिंह तोमर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper