नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी आग्रही असणार्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) टेन-10 म्हणजेच 10 षटकांच्या सामन्यांच्या आयोजनाचा प्रस्ताव उपयुक्त ठरू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) यांनीही ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या पुनरागमनाला हिरवा कंदील दाखवल्याने आता आयसीसी यावर कशा प्रकारे तोडगा …
Read More »चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक; कोलकातावर मात करून गुणतक्त्यात अव्वल स्थानी
मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी मात करीत विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने 20 षटकांत 3 बाद 220 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा डाव 202 धावांवर संपुष्टात आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु …
Read More »पत्रकारांबाबत राज्य सरकार उदासीन; मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे निषेध, शुक्रवारी सर्व संघटनांची बैठक
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून पत्रकार कोरोना महामारीचे वार्तांकन करीत आहेत. कोरोनाची बाधा झालेल्या आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या पत्रकारांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यापूर्वीच केली आहे, मात्र या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली नाही. संचारबंदीच्या काळात अधिस्वीकृतीधारक पत्रकार वगळता …
Read More »पोलादपुरात कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष; केवळ निर्बंध, दंडावर भर
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील सर्वच सरकारी यंत्रणांनी कोरोना संसर्गाबाबतच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कडक निर्बंधांचे पालन करण्यास भाग पाडून दंडात्मक कारवाईदेखील करून वसुलीचा सपाटा लावला आहे. परिणामी शहरासह तालुक्यातील व्यापार व दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहेत. तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना रुग्ण आढळून आल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली …
Read More »देशात कोरोनाचा कहर
24 तासांत दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामहाराष्ट्रासह देशात कोरोनाचा कहर वाढतच असून, एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत असताना मृतांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. देशभरात बुधवारी (दि. 21) सकाळी संपलेल्या 24 तासांत 2023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच दोन लाख 95 हजार 41 नवे रुग्ण …
Read More »दिलासा! आणखी दोन स्ट्रेनवरही कोवॅक्सिन प्रभावी; ‘आयसीएमआर’चा दावा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने लसीकरण मोहीमेला आणखी वेग दिला आहे. कारण कोरोनाविरोधी लढाईत सर्वात मोठे आणि महत्त्वाचे शस्त्र म्हणजे लस असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. आता लसीच्या मुद्द्यावर आपल्या सर्वांसाठी आयसीएमआरने (आयसीएमआर) चांगली बातमी दिली आहे. यामुळे देशाला कोरोनाच्या या संकटात काहिसा …
Read More »ऑक्सिजनअभावी सहा रुग्णांचा मृत्यू
अंबाजोगाईत नातेवाईकांचा आरोप अंबाजोगाई : प्रतिनिधीराज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यूच्या गंभीर घटना घडताना दिसत आहेत. नाशिकमधील महापालिकेच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेत 24 रुग्णांनी प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशीच घटना घडल्याचे वृत्त आहे. अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने सहा …
Read More »गांधी कुटुंब कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी नाही -राठोड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना विरुद्धच्या सुरू असलेल्या लढाईवरुन केंद्र सरकारच्या रणनीतीवरुन काँग्रेसकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांचे कुटुंब हे कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी नाहीये, असा टोला …
Read More »नाशिकमध्ये मृत्यूचे तांडव
ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्ण दगावले नाशिक ः प्रतिनिधीराज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून, परिस्थिती गंभीर असतानाच नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 24 रुग्णांना बुधवारी (दि. 21) आपला जीव गमवावा लागला. या रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.नाशिकच्या झाकीर …
Read More »पालीजवळील अंबा नदीत दुर्मिळ पानमांजराचे दर्शन
भय घालवण्यासाठी वनविभागाचा पुढाकार पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीतील अंबा नदीमध्ये दुर्मिळ पानमांजरांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. पानमांजराचे वास्तव्य पर्यावरणासाठी बहुमूल्य असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. प्रारंभी या पानमांजराविषयी ग्रामस्थांत भीती निर्माण झाली होती, मात्र वनविभागाने जनजागृती करून लोकांचं भय कमी केलंय. पालीतील व्यापारी विजय घावटे यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper