धाटाव : प्रतिनिधी धाटाव एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीमध्ये मंगळवारी (दि. 26) प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कंपनीचे इंजिनीरिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कंपनीच्या सुरक्षारक्षकांडून संचलन करण्यात आले. विवेक गर्ग यांनी सर्व कर्मचारी, कामगारांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सुदर्शननगर या कंपनीच्या कर्मचारी वसाहतीमध्येही ध्वजारोहण समारंभ …
Read More »प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
कर्जत : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्जत तालुक्यात मंगळवारी ध्वजारोहण करण्यात आले. मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी होत असलेले विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आले होते. तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. कर्जत तालुका पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणत सभापती सुषमा ठाकरे यांनी …
Read More »काजू प्रक्रिया उद्योगांचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक
सात वर्षांपूर्वी सरकारने कोकणासह राज्याला तसेच देशाला परकीय चलन मोठया प्रमाणात उपलब्ध करून देणार्या आंबा आणि काजू या पिकांपासून विविध उत्पादन तयार करण्याच्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी दापोलीतील कृषी विद्यापिठामध्ये आंबा, काजू बोर्डाचे कार्यालय सुरू केले. मात्र, हे कार्यालय सुरू होण्यापूर्वीच रत्नागिरीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. हा आंबा काजू बोर्ड सक्रीय होण्यापूर्वीच …
Read More »खालापुरात गांजा विकणारे चौघे अटकेत
आरोपीमध्ये एक नायजेरियन खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात दोन ठिकाणी गांजाची विक्री करणार्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीत एका नायजेरियन इसमाचा समावेश असल्याने आंतराराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहपाडा गावाच्या मच्छिमार्केटच्या गल्लीजवळ निखिल अरूण शिंदे (वय 24, रा. दहिवली, ता.कर्जत) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी …
Read More »दीपाली लोणकर यांना न्याय मिळवून देणार -चित्राताई वाघ
खोपोली : प्रतिनिधी कोप्रान कंपनीमधील दीपाली लोणकर यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून तडकाफडकी कमी केले आहे. न्याय मिळावा म्हणून त्यांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर रविवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक व कामगार आयुक्तांची चर्चा केली असून, लवकर दीपालीला न्याय मिळवून देऊ, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या …
Read More »पनवेल, उरणमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
उरण तहसील कार्यालय उरण : वार्ताहर उरण येथील तहसील कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 9.15 वाजता उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे, नायब तहसीलदार नरेश पेढवी, आशा म्हात्रे, स्वातंत्र्य सैनिक रामनाथ गायकवाड, मिलिंद पाडगावकर, नारायण पाटील, अफशा मुकारी, …
Read More »पनवेल, उरणमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
मोरू नारायण म्हात्रे विद्यालय पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यात कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, जिल्हा परिषदेची मराठी शाळा तसेच गव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व गव्हाण ग्रामपंचायतीच्या आवारात ध्वजारोहण झाले. …
Read More »अस्वस्थ प्रजासत्ताक दिन
शेतकर्यांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवण्याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असतात. म्हणूनच शेतकरी नेत्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दहापेक्षा जास्त वेळा सकारात्मक चर्चा केली. ज्या तीन कृषी कायद्यांबद्दल शेतकर्यांमध्ये नाराजी आहे, ते कायदे दीड वर्ष स्थगित ठेवण्याचीही तयारी दर्शवली. शेतकरी नेत्यांनी खरे तर आंदोलन आटोपते घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे. शेतकर्यांचा उद्रेक …
Read More »अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; 24 एकांकिकांची महाअंतिम फेरीत निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून 24 एकांकिकांची महाअंतिम …
Read More »हा केवळ पब्लिसिटी स्टंट!; शेतकर्यांच्या आंदोलनावरून आठवलेंचा हल्लाबोल
मुंबई : प्रतिनिधी नव्या शेतकरी कायद्यांच्याविरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून मुंबईत दाखल झालेल्या हजारो शेतकर्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले, मात्र हे आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नव्हती, असेही आठवले म्हणाले. मुंबईतील शेतकरी आंदोलनासंदर्भात विचारलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper