Breaking News

महत्वाच्या बातम्या

दिलासादायक! नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी; मृत्यूदरातही घट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रुग्णवाढीचा दर कमी झाला असून मृत्यूदरही नियंत्रणात आला आहे. शून्य मृत्यूदराचे उद्दिष्टही दृष्टिपथास येऊ लागले आहे. सक्रिय रुग्णांची टक्केवारीही 1.57 एवढी कमी झाली. शहरात 12 मार्च 2020ला पहिला रुग्ण आढळला. मार्चमध्ये फक्त 10 रुग्ण होते. त्यापैकी एकाचा …

Read More »

धान्य, भाज्या ‘मातोश्री’त नेऊन विकायच्या का?

खासदार नारायण राणे कडाडले मुंबई : प्रतिनिधीनव्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात 23, 24, 25 जानेवारी रोजी होणार्‍या शेतकरी आंदोलनात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार आहेत. यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला आहे. हे आंदोलन राजकीय आहे. वर्षभरात शेतकर्‍यांच्या हिताचे एकही काम …

Read More »

राज्य सरकारची कृती सगळ्याच आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधीमराठा आरक्षण प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, या संदर्भात बुधवारी (दि. 20) होणारी सुनावणी पुढील महिन्यात ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय लांबत चालल्याची स्थिती आहे. दरम्यान, या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले …

Read More »

महाविकास आघाडीत बिघाडी?; नवी मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ येथे झालेल्या काँग्रेसच्या विभाग कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, तर या वेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा सूर आळवला गेला. दुसरीकडे वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरण पुनर्प्रवेश सोहळ्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला गेल्याचे बोलले जात असले तरी …

Read More »

रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

पेणमधील कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह अलिबाग : प्रतिनिधीबर्ड फ्लूने रायगड जिल्ह्यात शिरकाव केला आहे. पेण येथील सरकारी कुक्कुटपालन कृत्रिम रेतन केंद्रातीलच कोंबड्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे खवय्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बर्ड फ्लूचे सावट पोपटीवरदेखील पसरले आहे.  रब्बी हंगाम सुरू झाला की रायगडकरांना पोपटीचे वेध लागतात. वालाच्या किंवा इतर ताज्या …

Read More »

माथेरानच्या मलंग पॉईंटचे सुशोभीकरण परिसरातील झाडांना कठड्याचा आधार

कर्जत : बातमीदार माथेरानच्या पर्यटनाला नवीन झळाळी मिळत आहे, ती नगरपालिकेकडून होत असलेल्या सुशोभीकरणामुळे. येथे होत असलेल्या पॉईंट सुशोभीकरणामध्ये नामशेष होत असलेल्या मलंग पॉइंटला गतवैभव मिळाले आहे. माथेरान नगरपालिका 11 पॉइंटच्या सुशोभीकरणाचे काम करणार आहे. त्यापैकी सनसेट पॉईंटकडे जाणार्‍या रस्त्यामध्ये लुईझा पॉईंटच्या बाजूला असलेल्या मलंग पॉइंटचे सुशोभीकरण सुरू आहे. निसर्ग …

Read More »

जलप्रदूषण करणार्या सलून मालकावर कर्जत नगरपालिकेकडून कारवाईचा बडगा

कर्जत : बातमीदार शहरातील सलून चालकाने आपल्या दुकानातील केसांनी भरलेली पोती उल्हास नदीच्या पात्रात टाकली होती. त्याबद्दल उल्हास नदी संवर्धन टीमने केलेल्या तक्रारीवरून नगरपालिका प्रशासनाने शहरातील वेस्टर्न लूक सलूनवर कारवाई केली असून, यापुढे असे प्रकार करणार्‍यांवर मुंबई अधिनियम अ‍ॅक्टनुसार कारवाई केली जाईल, असे संकेत नगरपालिकेने दिले आहेत. कर्जत शहरातील केश …

Read More »

समाजाचे आधारवड : संजयआप्पा ढवळे

कोणतीही संस्था, संघटना, पक्ष मजबूत करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. त्यावर सर्वच निर्भर असते. ज्या ठिकाणी उत्तम नेतृत्व ती संस्था, संघटना, असोसिएशन, राजकीय पक्ष नावारूपाला व भरभराटीला आल्याशिवाय राहत नाही. असेच एक सक्षम नेतृत्व संजयआप्पा द्वारकानाथ ढवळे यांच्या रूपाने माणगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाला लाभले आहे. त्यांचा आज गुरुवारी (दि. …

Read More »

कोंढवी किल्ल्याची आता पर्यटन विकासासाठी साद

पोलादपूर तालुक्यातील कोंढवी परिसरातील फणसकोंड, गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळ्याची वाडी या गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगाव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाण मंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्ड्यातील माती उपसण्यात आली. या मातीच्या ढिगार्‍यामध्ये 15 अश्मयुगीन पाषाण मूर्ती आढळून आल्याने …

Read More »

टीम इंडियाची फिनिक्स भरारी

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 2-1ने हरवून नवा इतिहास रचला आहे. या मालिकेत भारताने यंदा विजयाची हॅट्ट्रिक केली. गेल्या सलग दोन वर्षी या प्रतिष्ठेच्या मालिकेत आपण ‘कांगारूं’ना नमविले आहे, पण या वेळी पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने मिळविलेला …

Read More »