Breaking News

महत्वाच्या बातम्या

ऊस उत्पादकांना मोदी सरकारचा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी दोन निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत. सर्वात मोठा दिलासा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिला आहे. इथेनॉलच्या किंमतीत 5 ते 8 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर …

Read More »

प्रत्येक भारतीयाला मिळणार कोरोना लस : पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी संकट पूर्णपणे टळले नाही. जेव्हा कोरोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिले आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी हा …

Read More »

शरद पवारांकडे सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट; चंद्रकांत पाटील यांची टीका

सांगली ः प्रतिनिधी राज्यातील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग? सध्या शरद पवार हेच राज्य चालवतात. त्यामुळे त्यांनाच भेटले पाहिजे. शिवाय मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल व शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. 29) सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केली. …

Read More »

कुंथत कुंथत सरकार चालत नाही; राज ठाकरेंचे राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे

मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही, पण आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे. ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. गुरुवारी (दि. 29) त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. …

Read More »

सरपंचांवरील अविश्वास पारित करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावणे बंधनकारक

अलिबाग ः प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचावर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाने तसे पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना पाठविले आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत होती, मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच ग्रामपंचायत अधिनियमात बदल करण्यात आला. …

Read More »

तटकरेंचा सत्तेचा माज जनता उतरवेल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात; पेणमधील निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण ः अनिस मनियार एखाद्या घटनेचे राजकीय स्वार्थासाठी भांडवल करून घेणे ही खासदार सुनील तटकरे यांची वृत्ती असून गेली 20-25 वर्षांत विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम ते करीत आहेत. त्यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल हे निर्विवाद सत्य आहे. प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर सत्तेचा गैरवापर करीत पोलीस यंत्रणेला …

Read More »

आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून जीवदान

खारघरमध्ये महिलेची यशस्वी प्रसूती नवी मुंबई : बातमीदार खारघर येथील मदरहुड हॉस्पीटलमध्ये आरएच निगेटिव्ह मातेने दुसर्‍या प्रसूतीमध्ये एका निरोगी बाळाला जन्म दिला असून एक दुर्मीळ गर्भधारणा यशस्वीरित्या पार पाडली. वैद्यकीय क्षेत्रात, आरएच नकारात्मक महिलांची दुसरी प्रसूती अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. अशा प्रसूतींमध्ये बहुतेक वेळा बाळ मरण पावण्याची खूप शक्यता असते. …

Read More »

जेएनपीटीचा सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा सुरू

45 हेक्टर क्षेत्रामध्ये 1538 ट्रॅक्टर ट्रेलर्स पार्किंगची क्षमता उरण : प्रतिनिधी कोरोनामुळे सुरू करण्यात अडथळा निर्माण झालेला जेएनपीटीचा सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा अखेर सुरू करण्यात आला आहे. सुमारे 45 हेक्टर क्षेत्रामध्ये 170 कोटींची गुंतवणूक करुन विकसित केलेल्या या पार्किंग प्लाझामध्ये एकाच वेळी 1538  ट्रॅक्टर ट्रेलर्स पार्क करण्याची क्षमता आहे. या सेंट्रलाइज्ड …

Read More »

दोन टोळ्यांकडून दहा मोबाइल जप्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने गुन्हे शाखा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा मोबाइल जप्त केले. शहरात काही दिवसांपासून चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार, गुन्हे शाखा कक्ष एक च्या पथकामार्फत सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता. या दरम्यान, वरिष्ठ …

Read More »

अवैध वृक्षतोडीवर बसणार लगाम

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई पालिका दाखल करणार गुन्हा दाखल नवी मुंबईला काही वर्षांत विकासाच्या नावाखाली सिमेंटचे स्वरूप आले आहे. बेसुमार वृक्षतोड शहराच्या मुळावर उठली आहे. वायू प्रदूषणाने नवी मुंबईकरांना पुरते हैराण केले आहे. ही बाब गंभीर्याने घेत अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी धडाडीचे पाऊल उचलले आहे. …

Read More »