Breaking News

महत्वाच्या बातम्या

तंबाखूच्या पुडीचा काळाबाजार; एक पुडी 60 रुपयांना; सिगारेट, गुटख्याचा अवैध व्यवसायही जोरात

पनवेल : बातमीदार टाळेबंदीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री व उत्पादनावर बंदी असताना सर्रास काळाबाजार सुरू आहे. पनवेल परिसरात पाच रुपयांच्या तंबाखू पुडीसाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. तंबाखूसह सिगारेट व गुटख्याच्या अवैध व्यवसायानेही जोर धरला आहे. मात्र तंबाखू व इतर सेवनाचे पदार्थ तालुक्याच्या परिसरात पोहोचतात कसे, याचे गूढ कायम आहे. पनवेल …

Read More »

नवी मुंबई, पनवेलमधून 3,600 जणांचे स्थलांतर; 70 हजार अर्ज प्रलंबित; मध्य प्रदेश, भोपाळ, बिहारसाठी विशेष रेल्वेगाड्या

पनवेल : बातमीदार टाळेबंदीत शहरांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून आतापर्यंत तीन हजार 600 मजुरांचे स्थलांतर झाले आहे. गुरुवारीही परिमंडळ एक आणि दोन मिळून आठशेपेक्षा अधिक मजुरांना परवानगी देण्यात आली असून अद्याप 70 हजार अर्ज प्रलंबित आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी …

Read More »

स्व. जनार्दन भगत यांच्या कार्याची स्फूर्ती वर्षभर जतन करा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन स्व. भगतसाहेबांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी पनवेल ः प्रतिनिधीस्व. जनार्दन भगत यांच्या जन्मदिनी आणि आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन ती वर्षभर म्हणजेच 365 दिवस जतन करा, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) स्व. …

Read More »

रायगडात अडकलेले 1200 मजूर ओरिसाला रवाना

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातून परराज्यात जाणार्‍या स्थलांतरित मजूर, कामगारांसाठी पनवेल येथून ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना पनवेल स्थानकापर्यंत सोडण्यासाठी एसटी  बसेसदेखील प्रशासनाने उपलब्ध करून दिल्य. गुरुवारी (दि. 7) ओरिसाकडे जाणार्‍या स्थलांतरित 1200 मजुरांना अलिबाग, मुरूड, पेण, पनवेल येथून बसेसमधून रवाना करण्यात आले. अलिबागमधून 154 मजूर ओरिसाला रवाना झाले.गुरुवारी दुपारी …

Read More »

पनवेलमध्ये एकाच दिवसात तब्बल 23 नवे रुग्ण

मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पनवेल ः प्रतिनिधी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पोहचला आहे. विचुंबे येथील रुग्ण मातोश्री बंगल्यावर कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 7) 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी महापालिका क्षेत्रात 17, तर ग्रामीणमध्ये सहा रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रात कामोठ्यातील आठ, …

Read More »

विशाखापट्टणममध्ये वायुगळती; आठ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली ः आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायुगळती झाल्याची घटना घडली. यामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. येथे एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. विषारी वायुगळतीमुळे परिसरातील नागरिकांना …

Read More »

भारत जगाच्या पाठीशी उभा : पंतप्रधान

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज जग कठीण परिस्थितीतून जात आहे. तुमच्यामध्ये येणे माझ्यासाठी एरव्ही सौभाग्य असते, परंतु सद्यस्थितीत त्यास परवानगी नाही. बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवून भारत आज सर्वांना मदत करीत आहे. या काळात नफा-तोटा पाहिला जात नाही. भारत जगाच्या पाठीशी उभा आहे. संकटाच्या वेळी सर्वांना मदत करणे …

Read More »

‘लॉकडाऊन’ असेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी आणावी

कर्जत भाजप महिला मोर्चाची मागणी कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मद्यविक्रीस शासनाने परवानगी दिली आहे. परिणामी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले असून लॉकडाऊन लागू असेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन भाजप महिला मोर्चाच्या वतीने …

Read More »

दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका मालविका मराठे यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी – दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका मालविका मराठे (53) यांचे दीर्घ आजाराने माहीम येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई असा परिवार आहे. दूरदर्शनच्या वृत्त विभागात 1991 ते 2001 दरम्यान त्यांनी वृत्त निवेदिका म्हणून काम केले होते. गेल्या 11 महिन्यांपासून मालविका मेंदूच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. गुरुवारी दुपारी …

Read More »

रायगडातून 66 हजार लोकांचे परराज्यात जाण्यासाठी अर्ज

औद्योगिक प्रकल्पांमध्ये निर्माण होणार मनुष्यबळाची समस्या अलिबाग : प्रतिनिधी – परराज्यात जाण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 66 हजार लोकांनी रायगड जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. काही राज्यातील लोक परत जाण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे औद्योगिक प्रकल्प, बांधकाम या क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची समस्या निर्माण होणार आहे. रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो.  …

Read More »